target stringlengths 237 2.16k | text stringlengths 240 4.37k |
|---|---|
६१ जागांपैकी काँग्रेस ५७ जागांवर, तर एआययूडीएफ ४७ जागांवर; भाजप ३५ आणि त्याचे मित्रपक्ष बोडो पीपल्स फ्रंट १० व आसाम गण परिषद १९ जागांवर लढत आहेत.
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये मंत्री रकिबुल हुसैन, एआययूडीएफचे प्रमुख व धुब्रीचे खासदार बद्रुद्दीन अजमल भाजपमध्ये प्रवेशलेले काँग्रेसचे माजी मंत्री हि... |
६१ जागांपैकी काँग्रेस ५७ जागांवर, तर एआययूडीएफ ४७ जागांवर; भाजप ३५ आणि त्याचे मित्रपक्ष बोडो पीपल्स फ्रंट १० व आसाम गण परिषद १९ जागांवर लढत आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये मंत्री रकिबुल हुसैन, एआययूडीएफचे प्रमुख व धुब्रीचे खासदार बद्रुद्दीन अजमल भाजपमध्ये प्रवेशलेले काँग्रेसचे माजी मंत्री हि... |
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड
पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड
पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे. |
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड
पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड
पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
|
केंद्र सरकारचे आरटीआयवर स्पष्टीकरण
त्रेचाळीस वर्षांपूर्वीच्या कायद्यात स्वातंत्र्यापूर्वी देशातून दुसरीकडे नेलेल्या मौल्यवान वस्तू परत आणण्याची कुठली तरतूद नसल्याने कोहिनूर हिरा आता भारताला कदाचित कधीच परत मिळणार नाही, असे केंद्र सरकारने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केले आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाने दिले... |
केंद्र सरकारचे आरटीआयवर स्पष्टीकरण
त्रेचाळीस वर्षांपूर्वीच्या कायद्यात स्वातंत्र्यापूर्वी देशातून दुसरीकडे नेलेल्या मौल्यवान वस्तू परत आणण्याची कुठली तरतूद नसल्याने कोहिनूर हिरा आता भारताला कदाचित कधीच परत मिळणार नाही, असे केंद्र सरकारने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केले आहे. मौल्यवान वस्तू व कला ठेवा क... |
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली.
बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे.
राज्यात १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निव... |
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली. बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे.
राज्यात १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निव... |
केवळ एका दिवसात ते शक्य नाही.
सुरुवातीला मद्यविक्री दुकानांची वेळ कमी केली जाईल, नंतर त्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन जयललितांनी दिले.
परिस्थितीचा अभ्यास करूनच दारूबंदीचे आश्वासन देत असल्याचे सांगत जयललितांनी करुणानिधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
द्रमुक सरकारने १९९० मध्ये देशी दारूच्या विक्रीला परवानगी दिली.
त्य... |
केवळ एका दिवसात ते शक्य नाही. सुरुवातीला मद्यविक्री दुकानांची वेळ कमी केली जाईल, नंतर त्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन जयललितांनी दिले.
काही स्वयंसेवी संस्था तसेच विरोधकांनी दारूबंदीची मागणी केली असतानाच, आता जयललितांनी हा प्रचाराचा मुद्दा केला आहे.
परिस्थितीचा अभ्यास करूनच दारूबंदीचे आश्वासन देत असल्याचे सांगत जयल... |
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली.
बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे.
मात्र जेव्हा आम्हाला पुन्हा सत्ता मिळे... |
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली. बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे.
राज्यात १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा न... |
सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ – मुखर्जी
काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते.
अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनस... |
सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ – मुखर्जी
काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते.
अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. जातीय तणावाचा कुरूप चेहरा कोठे... |
आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार
संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार
संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.
आंबेडकर यांची १२५ वी जयंती १३ एप्रिलला म्हणजे एक दिवस आधी साजरी केली जाईल.
आंबेडकर यांची जयं... |
डॉ. आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार
संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार
संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. त्यात असमानता दूर करतानाच शाश्वत विकासाच... |
सबांग मतदारसंघात तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या
काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान
काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान
मिदनापोर जिल्ह्य़ातील दुब्रजपूर परिसरात काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता मरण पावल्याच... |
सबांग मतदारसंघात तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या
काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान
काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान
मिदनापोर जिल्ह्य़ातील दुब्रजपूर परिसरात काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता मरण पावल्याच... |
आसाममध्ये केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार
गुवाहाटी: आसाम विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोठय़ा पक्षांनी २०११च्या तुलनेत या वेळी महिलांना कमी प्रमाणात उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार रिंगणत आहेत.
गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी केवळ सहाच महिला उमेदवार जास्त आहेत, गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणा... |
आसाममध्ये केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार
गुवाहाटी: आसाम विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोठय़ा पक्षांनी २०११च्या तुलनेत या वेळी महिलांना कमी प्रमाणात उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार रिंगणत आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी केवळ सहाच महिला उमेदवार जास्त आहेत, गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणा... |
अरविंद केजरीवाल यांच्यावर जोडाफेक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला.
ही पत्रकार परिषद सुरू असताना वेद प्रकाश या इसमाने केजरीवाल यांच्या दिशेने जोडा फे... |
अरविंद केजरीवाल यांच्यावर जोडाफेक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला. आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेत... |
भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची मून यांची सशर्त तयारी
वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडे झालेल्या वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी दोन... |
भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची मून यांची सशर्त तयारी
वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडे झालेल्या वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी दो... |
परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी
न्यायाधीशांची स्थानबद्धता प्रकरण
न्यायाधीशांना स्थानबद्ध करण्याच्या खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याबद्दल पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले आहे.
मुशर्रफ यांच्या परदेशवारीवर घालण्यात आ... |
परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी
न्यायाधीशांची स्थानबद्धता प्रकरण
न्यायाधीशांना स्थानबद्ध करण्याच्या खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याबद्दल पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले आहे.
मुशर्रफ यांच्या परदेशवारीवर घालण्यात आ... |
आशिया – पॅसिफिक क्षेत्रात भारत महत्त्वाचा भागीदार देश – कार्टर
भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे
गोव्यात दोन दिवस मुक्काम
भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे व त्याची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची ठरत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅशटन कार्टर यांनी सां... |
आशिया – पॅसिफिक क्षेत्रात भारत महत्त्वाचा भागीदार देश – कार्टर
भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे
गोव्यात दोन दिवस मुक्काम
भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे व त्याची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची ठरत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅशटन कार्टर यांनी सां... |
पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप
तरुण गोगोई यांचा आरोप
पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला असून यापैकी काही जणांचे मोदी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे म्हटले आहे.
पनामा घो... |
पनामा घोटाळ्यात नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय!
पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप
तरुण गोगोई यांचा आरोप
पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला असून यापैकी काही जणांचे मोदी यांच्या... |
प्रतिक्रिया भ्रष्टाचारी नेत्यांच्या मुद्दय़ावर काँग्रेस-भाजपचे वाग्युद्ध
कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार
कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार टीक... |
प्रतिक्रिया भ्रष्टाचारी नेत्यांच्या मुद्दय़ावर काँग्रेस-भाजपचे वाग्युद्ध
कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार
कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार टीक... |
उत्तराखंडप्रकरणी भाजपचा आरोप
हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे
पायउतार झालेले मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या आदेशावरून उत्तराखंड विधानसभेच्या कामकाजाचा अभिलेख पुन्हा लिहिण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.
रावत यांन... |
उत्तराखंडप्रकरणी भाजपचा आरोप
हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे
पायउतार झालेले मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या आदेशावरून उत्तराखंड विधानसभेच्या कामकाजाचा अभिलेख पुन्हा लिहिण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.
रावत यांन... |
पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवालांवर फेकला बूट; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एका व्यक्तीने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
मात्र, व्यासपीठावर उपस्थि... |
पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवालांवर फेकला बूट; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एका व्यक्तीने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दिल्लीतील सम-विषम वाहना य... |
परदेश दौऱ्यात वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच करतात झोप पूर्ण
या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला
नरेंद्र मोदींचे सततचे परदेश दौरे अनेकांच्या टीकेचा विषय असला तरी या दौऱ्यांतील एक सकारात्मक गोष्ट नुकतीच उजेडात आली आहे.
परदेश दौऱ्यातील व्यस्त वेळापत्रकामुळे मोदी वेळ वाचवण्यासाठी विमानातच झोप पू... |
परदेश दौऱ्यात वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच करतात झोप पूर्ण
या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला
नरेंद्र मोदींचे सततचे परदेश दौरे अनेकांच्या टीकेचा विषय असला तरी या दौऱ्यांतील एक सकारात्मक गोष्ट नुकतीच उजेडात आली आहे. परदेश दौऱ्यातील व्यस्त वेळापत्रकामुळे मोदी वेळ वाचवण्यासाठी विमानातच झोप पू... |
या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला.
दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास करण्यास प्राधान्य दिले.
एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्र... |
पंतप्रधान मोदी नुकतेच, बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्री... |
‘पनामा’चा अहवाल पंधरवडय़ात द्या
पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार
पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार
तब्बल ५०० भारतीयांनी करचुकवेगिरी करीत परदेशात जमविलेली ‘काळी माया’ उघडकीस आणणाऱ्या ‘पनामा पेपर्स’प्रकरणी पंधरवडय़ात प्राथमिक अहवाल द्यावा, असा आद... |
‘पनामा’चा अहवाल पंधरवडय़ात द्या
पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार
पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार
तब्बल ५०० भारतीयांनी करचुकवेगिरी करीत परदेशात जमविलेली ‘काळी माया’ उघडकीस आणणाऱ्या ‘पनामा पेपर्स’प्रकरणी पंधरवडय़ात प्राथमिक अहवाल द्यावा, असा आद... |
सरकारी वर्तुळातील उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार परदेश दौऱ्यावरून परतताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ एप्रिलला मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीत मोदी यांनी, काळ्या पैशाप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे हा तपास सुपूर्द करू नये, त्यापेक्षा अद्ययावत संगणक प्रणालीतील तज्ज्ञांच्या लहा... |
सरकारी वर्तुळातील उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार परदेश दौऱ्यावरून परतताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ एप्रिलला मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी, काळ्या पैशाप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे हा तपास सुपूर्द करू नये, त्यापेक्षा अद्ययावत संगणक प्रणालीतील तज्ज्ञांच्या लहा... |
संसदेच्या अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलपासून
अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे
लोकसभा व राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
मध्येच संस्थगित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा भाग असणार आहे... |
संसदेच्या अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलपासून
अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे
लोकसभा व राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. मध्येच संस्थगित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा भाग असणार आहे... |
सर्वोच्च न्यायालयामार्फत मदतीसाठी दोन न्यायमित्रांची नियुक्ती
दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण
दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण
चार वर्षांपूर्वीच्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात आपल्याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध चार गुन्हेगारांनी केलेल्या अपिलां... |
सर्वोच्च न्यायालयामार्फत मदतीसाठी दोन न्यायमित्रांची नियुक्ती
दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण
दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण
चार वर्षांपूर्वीच्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात आपल्याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध चार गुन्हेगारांनी केलेल्या अपिलां... |
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पुढच्या प्राथमिक लढतींच्या पाश्र्वभूमीवर काही भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीत... |
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पुढच्या प्राथमिक लढतींच्या पाश्र्वभूमीवर काही भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीत... |
दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी
देशातील महत्त्वाच्या राज्यांना सध्या दुष्काळाने ग्रासले असतानाच दुष्काळावर कामयस्वरूपी तोडगा काढण्याचा केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे ... |
दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी
देशातील महत्त्वाच्या राज्यांना सध्या दुष्काळाने ग्रासले असतानाच दुष्काळावर कामयस्वरूपी तोडगा काढण्याचा केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे ... |
या पाश्र्वभूमीवर बोलताना मोदी यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत दुसरी हरितक्रांती लवकरच होईल, असे आश्वासन मोदींनी दिले.
पुढील तीन वर्षांत १८... |
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर कर्नाटक व उत्तर प्रदेशचा काही भाग आदी ठिकाणी दुष्काळ असून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना मोदी यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, बिहार, उ... |
सुरक्षेबाबत राजनाथ सिंह यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव यासह देशातील सुरक्षाविषयक परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ स... |
सुरक्षेबाबत राजनाथ सिंह यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव यासह देशातील सुरक्षाविषयक परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ स... |
राजेंद्र कुमार छापेप्रकरणात सीबीआयवर नामुष्की
तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई?
तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयवरच ताशेरे ओढ... |
राजेंद्र कुमार छापेप्रकरणात सीबीआयवर नामुष्की
तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई?
तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयवरच ताशेरे ओढ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.