target
stringlengths
237
2.16k
text
stringlengths
240
4.37k
नवी दिल्ली - केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात 20 टक्के कपात केली आहे. नैसर्गिक वायूचे दर आता 3.82 डॉलर एमएमबीटीयूवरुन (ब्रिटिश थर्मल युनिट) 3.15 डॉलर एमएमबीटीयूपर्यंत कमी करण्यात आले आहे. नैसर्गिक वायूच्या किंमती घटल्याने आता सीएनजी (कॉम्प्रेस नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) गॅसचे दर कमी होण्याची शक्यता आ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात 20 टक्के कपात केली आहे. नैसर्गिक वायूचे दर आता 3.82 डॉलर एमएमबीटीयूवरुन (ब्रिटिश थर्मल युनिट) 3.15 डॉलर एमएमबीटीयूपर्यंत कमी करण्यात आले आहे. नैसर्गिक वायूच्या किंमती घटल्याने आता सीएनजी (कॉम्प्रेस नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) गॅसचे दर कमी होण्याची शक्यता आ...
नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी आपण सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून घेतलेल्या कर्जापैकी चार हजार कोटी रुपयांच्या रकमेची परतफेड करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव बुधवारी सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. न्यायालयात सादर केलेल्या प्रस्तावात आपण येत्या सप्टेंबरपर्यंत ही रक्कम भरू, असे मल्ल्या यांनी...
नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी आपण सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून घेतलेल्या कर्जापैकी चार हजार कोटी रुपयांच्या रकमेची परतफेड करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव बुधवारी सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. न्यायालयात सादर केलेल्या प्रस्तावात आपण येत्या सप्टेंबरपर्यंत ही रक्कम भरू, असे मल्ल्या यांनी...
रत्येक करदात्याला आपल्या प्राप्तिकराचे विवरणपत्र आर्थिक वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या ३१ जुलै किंवा ३० सप्टेंबरपूर्वी (त्याच्या व्यवसायाच्या सक्तीने कराव्या लागणाऱ्या लेखापरीक्षणाच्या व इतर निकषांवर आधारित) दाखल करावे लागते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर दोन वर्षांच्या आत ते दाखल करता येते. प्रलंबनाचा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक...
रत्येक करदात्याला आपल्या प्राप्तिकराचे विवरणपत्र आर्थिक वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या ३१ जुलै किंवा ३० सप्टेंबरपूर्वी (त्याच्या व्यवसायाच्या सक्तीने कराव्या लागणाऱ्या लेखापरीक्षणाच्या व इतर निकषांवर आधारित) दाखल करावे लागते. जर असे प्राप्तिकर विवरणपत्र विहित मुदतीत दाखल केले नाही, तर सर्व काही संपले, असे नाही. आर्थिक वर्ष ...
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. त्यावरून मात्र फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक युद्ध रंगले आहे. भारतातील अनेक ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये अलिबाबाने गुंतवणूक केली आहे. तरीही भारतीय बाजारपेठेत स्वतंत्रपणे प्रवेश करणार असल्याची योजना ...
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. त्यावरून मात्र फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक युद्ध रंगले आहे. भारतातील अनेक ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये अलिबाबाने गुंतवणूक केली आहे. त्यापैकी ई-कॉमर्स कंपनी पेटीएम आणि स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक आहे. ...
नवी दिल्ली - आयडीबीआय बँकेचे कर्मचारी येत्या सोमवारपासून (28 मार्च) चार दिवस संपावर जाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) दिली आहे. केंद्र सरकारकडून आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाचा डाव मांडला असून याला विरोध करण्यासाठी आयडीबीआय बँकेचे देशव्यापी संपाची हाक दिली आहे. आयडीबीआयच्या कर्मचारी संघट...
नवी दिल्ली - आयडीबीआय बँकेचे कर्मचारी येत्या सोमवारपासून (28 मार्च) चार दिवस संपावर जाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) दिली आहे. केंद्र सरकारकडून आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाचा डाव मांडला असून याला विरोध करण्यासाठी आयडीबीआय बँकेचे देशव्यापी संपाची हाक दिली आहे. आयडीबीआयच्या कर्मचारी सं...
बोनस देण्याचा कायद्याच्या कलम २ (१३) व कलम १२ मध्ये सरकारने दुरुस्ती केले असून, गेल्या हिवाळी अधिवेशनात हे बदल संसदेने मान्य केले आहेत. राष्ट्रपतींनीही या बदलास मान्यता दिली असून, बदलांचे कायद्यात रूपांतर झाल्याची अधिसूचना नववर्षाच्या प्रारंभी प्रकाशित केली गेली आहे. हे बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे एक एप्रिल २०१४ ...
बोनस देण्याचा कायद्याच्या कलम २ (१३) व कलम १२ मध्ये सरकारने दुरुस्ती केले असून, गेल्या हिवाळी अधिवेशनात हे बदल संसदेने मान्य केले आहेत. राष्ट्रपतींनीही या बदलास मान्यता दिली असून, बदलांचे कायद्यात रूपांतर झाल्याची अधिसूचना नववर्षाच्या प्रारंभी प्रकाशित केली गेली आहे. हे बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे एक एप्रिल २०१४ ...
देशातील बॅंकांच्या अनुत्पादित कर्जांचा (एनपीए) विषय वादग्रस्त उद्योजक विजय मल्ल्या यांच्या पलायनामुळे गाजतो आहे. सप्टेंबर 2015 अखेर बॅंकांचा एनपीए सुमारे 3.41 लाख कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बॅंक याबाबत सतत इशारे देत असून, बॅंकांना त्यांनी दिलेल्या कर्जांची खरी परिस्थिती उघड करण्यास आता भाग पडले असून, थकीत कर्जांसाठी तरतू...
देशातील बॅंकांच्या अनुत्पादित कर्जांचा (एनपीए) विषय वादग्रस्त उद्योजक विजय मल्ल्या यांच्या पलायनामुळे गाजतो आहे. सप्टेंबर 2015 अखेर बॅंकांचा एनपीए सुमारे 3.41 लाख कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बॅंक याबाबत सतत इशारे देत असून, बॅंकांना त्यांनी दिलेल्या कर्जांची खरी परिस्थिती उघड करण्यास आता भाग पडले असून, थकीत कर्जांसाठी तरतू...
1) अनुत्पादित, थकीत कर्जे आणि आर्थिक विकास दर ः बॅंकांनी दिलेल्या कर्जाची वसुली देशाच्या आर्थिक विकास आणि प्रगतीशी बऱ्याच प्रमाणात निगडित असते, हे पुढे दिलेल्या तक्त्या वरून स्पष्ट होते. म्हणजेच, विकासदर निम्याने घसरला आणि त्या अनुषंगाने अनुत्पादित कर्जांचे प्रमाण वाढत गेले. गेली दोन आर्थिक वर्षे विकासदर वाढलेला दिसत अ...
1) अनुत्पादित, थकीत कर्जे आणि आर्थिक विकास दर ः बॅंकांनी दिलेल्या कर्जाची वसुली देशाच्या आर्थिक विकास आणि प्रगतीशी बऱ्याच प्रमाणात निगडित असते, हे पुढे दिलेल्या तक्‍त्यावरून स्पष्ट होते. आपल्या देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) आर्थिक वर्ष 2010-11 मधील 9.32 टक्‍क्‍यांवरून आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये 4.5 टक्के पातळीवर आला. ...
रिझर्व्ह बॅंक दर सहा महिन्यांनी एकंदर बॅंकिंग क्षेत्राचा आढावा घेते आणि त्यानुसार पुढील धोरण ठरवते; परंतु यावर आता भागणार नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ बडोदा यासारख्या मोठ्या बॅंकांची "स्ट्रेस टेस्ट‘ घेणे गरजेचे आहे. यातून बॅंकेने दिलेल्या कर्जांमधील जोखीम, आगामी काळात त...
रिझर्व्ह बॅंक दर सहा महिन्यांनी एकंदर बॅंकिंग क्षेत्राचा आढावा घेते आणि त्यानुसार पुढील धोरण ठरवते; परंतु यावर आता भागणार नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ बडोदा यासारख्या मोठ्या बॅंकांची "स्ट्रेस टेस्ट‘ घेणे गरजेचे आहे. यातून बॅंकेने दिलेल्या कर्जांमधील जोखीम, आगामी काळात त...
बड्या कंपन्यांनी, उद्योगसमूहांनी किंवा काही उद्योगपतींनी घेतलेली कर्जे वेळेवर न फेडली गेल्याने बॅंका अडचणीत सापडल्या. "एनपीए‘त वाढ होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यात पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे कारण, अर्थातच जागतिक आणि भारतातील मंदावलेली अर्थव्यवस्था. जगभरात, विशेषतः उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये हे घडते आणि त्याचे...
सध्या बॅंकांच्या, विशेषतः राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या थकीत किंवा अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (एनपीए) हा विषय चर्चेत आहे. बड्या कंपन्यांनी, उद्योगसमूहांनी किंवा काही उद्योगपतींनी घेतलेली कर्जे वेळेवर न फेडली गेल्याने बॅंका अडचणीत सापडल्या. त्यांचे "एनपीए‘चे वाढते आकडे जसे चिंताजनक आहेत, तशीच त्यामागची कारणेही महत्त्वाची आहेत...
पुणे - धूलिवंदन आणि गुड फ्रायडेला लागून चौथा शनिवार व रविवार आल्याने शेअर बाजार आणि बॅंका 24 ते 27 मार्च या कालावधीत सलग चार दिवस बंद राहणार आहेत. तसेच खासगीकरणाच्या विरोधात आयडीबीआय बॅंकेने 28 तारखेला संपाची हाक दिली आहे. दरम्यान, सर्वच बँकांकडून "एटीएम‘ केंद्रांमध्ये पुरेसे पैसे ठेवण्याचा प्रयत्न बॅंकांकडून केला जाणा...
पुणे - धूलिवंदन आणि गुड फ्रायडेला लागून चौथा शनिवार व रविवार आल्याने शेअर बाजार आणि बॅंका 24 ते 27 मार्च या कालावधीत सलग चार दिवस बंद राहणार आहेत. तसेच खासगीकरणाच्या विरोधात आयडीबीआय बॅंकेने 28 तारखेला संपाची हाक दिली आहे. दरम्यान, सर्वच बँकांकडून "एटीएम‘ केंद्रांमध्ये पुरेसे पैसे ठेवण्याचा प्रयत्न बॅंकांकडून केला जाणा...
मुंबई : होंडा कार इंडिया पुढील महिन्यापासून आपल्या मोटारींच्या किंमत 6,000 रुपयांची वाढ करण्याची योजना करीत आहे. परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी कंपनीने मोटारींच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 79,000 र...
मुंबई : होंडा कार इंडिया पुढील महिन्यापासून आपल्या मोटारींच्या किंमत 6,000 रुपयांची वाढ करण्याची योजना करीत आहे. परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी कंपनीने मोटारींच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 79,000 ...
बीजिंग - चीनमधील ई-कॉमर्स कंपनी असलेली "अलिबाबा‘ लवकरच जगातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी असलेल्या "वॉलमार्ट‘ला विक्री आणि एकूण उलाढालीच्या बाबतीत पिछाडीवर टाकण्याची शक्यीता आहे. "अलिबाबा‘ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच (तीन लाख कोटी युआन) 463 अब्ज डॉलरवर पोचली आहे. "वॉलमार्ट‘ने 31 जानेवारी 2016 पर्यंत 478.6 अब्ज डॉलर म...
बीजिंग - चीनमधील ई-कॉमर्स कंपनी असलेली "अलिबाबा‘ लवकरच जगातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी असलेल्या "वॉलमार्ट‘ला विक्री आणि एकूण उलाढालीच्या बाबतीत पिछाडीवर टाकण्याची शक्‍यता आहे. "अलिबाबा‘ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच (तीन लाख कोटी युआन) 463 अब्ज डॉलरवर पोचली आहे. "अलिबाबा‘कडून आर्थिक वर्षाच्या शेवटी विक्रीच्या आकड्या...
मुंबई : टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून मोदी सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ‘जोर का झटका‘ दिला आहे. केंद्र सरकारने पीपीएफवरील व्याजदर 8.7 टक्क्यावरून 8.1 टक्क्यांवर आणला आहे. अल्पबचत योजनांवर ...
मुंबई : टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून मोदी सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ‘जोर का झटका‘ दिला आहे. ही व्याजदर कपात करून ‘चेंडू‘ रिझर्व्ह बॅंकेच्या कोर्टात टाकला आहे. केंद्राने अल्पबचत योजनांव...
सँटा क्लारा- संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड‘ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिवा...
सँटा क्लारा- संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड‘ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिव...
नवी दिल्ली : देशातील अनेक मोटार उत्पादक कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना मारुती सुझुकीला मात्र वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी कायम राखण्यात यश आले आहे. कंपनीची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी मागील 14 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. चालू आर्थिक वर्षअखेर मारुती सुझुकीची बाजारपेठेतील हिस्से...
नवी दिल्ली : देशातील अनेक मोटार उत्पादक कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना मारुती सुझुकीला मात्र वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी कायम राखण्यात यश आले आहे. कंपनीची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी मागील 14 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. चालू आर्थिक वर्षअखेर मारुती सुझुकीची बाजारपेठेतील हिस्स...
व्याजदरात झालेली कपात न्याय्य असून हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या व्याजदर कपातीचे समर्थन केले आहे. अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारतील सध्याच्या दरांशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वस्तू व सेवाकर विधेयक संसदेत मंजुर होईल यासाठी सरकारचे प्र...
नवी दिल्ली - देशाला आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी करण्यास सुरवात करावी लागणार आहे. व्याजदरात झालेली कपात न्याय्य असून हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या व्याजदर कपातीचे समर्थन केले आहे. अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारतील सध्याच्या दरांशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेत...
नवी दिल्ली : टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या सर्व अल्पबचत योजन...
नवी दिल्ली : टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या सर्व अल्पबचत योजन...
सरकारी आदेशानुसार यापुढे "पीपीएफ‘ या लोकप्रिय योजनेवर 8.7 ऐवजी 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एका वर्षासाठीचा व्याजदर निश्चिवत असायचा व त्यानुसार 31 मार्चअखेर व्याज दिले जात होते. पण आता तिमाही तत्त्वावर व्याजाचा हिशेब करावा लागणार आहे. किसान विकास पत्रावर 8.7 ऐवजी 7.8 टक्के व्याज मिळेल. बॅंकांमधील ...
सरकारी आदेशानुसार यापुढे "पीपीएफ‘ या लोकप्रिय योजनेवर 8.7 ऐवजी 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एका वर्षासाठीचा व्याजदर निश्‍चित असायचा व त्यानुसार 31 मार्चअखेर व्याज दिले जात होते. पण आता तिमाही तत्त्वावर व्याजाचा हिशेब करावा लागणार आहे. किसान विकास पत्रावर 8.7 ऐवजी 7.8 टक्के व्याज मिळेल. त्यामुळे सा...
मुंबई - विजय मल्ल्यांच्या बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी एसबीआयने लावलेल्या किंगफिशर हाउसच्या लिलावाकडे गुंतवणूकदारांनी सपशेल पाठ फिरवली. 150 कोटी राखीव किंमत ठेवलेल्या या वास्तूसाठी एकही निविदा न आल्याने लिलाव पुन्हा घ्यावा लागणार आहे. विलेपार्ले येथील देशांतर्गत विमानतळाजवळ किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्यालय असलेली "किंगफिशर ...
मुंबई - विजय मल्ल्यांच्या बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी एसबीआयने लावलेल्या किंगफिशर हाउसच्या लिलावाकडे गुंतवणूकदारांनी सपशेल पाठ फिरवली. 150 कोटी राखीव किंमत ठेवलेल्या या वास्तूसाठी एकही निविदा न आल्याने लिलाव पुन्हा घ्यावा लागणार आहे. विलेपार्ले येथील देशांतर्गत विमानतळाजवळ किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्यालय असलेली "किंगफिशर...
नवी दिल्ली - भारती एअरटेलने व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या सहा परिमंडळातील (सर्कल) स्पेक्ट्रमची 4,428 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आयडिया व व्हिडिओकॉनमधील स्पेक्ट्रम शेअरिंगचा करार रद्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झाली आहे. भारती एअरटेल व्हिडिओकॉनच्या बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश(पुर...
नवी दिल्ली - भारती एअरटेलने व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या सहा परिमंडळातील (सर्कल) स्पेक्ट्रमची 4,428 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आयडिया व व्हिडिओकॉनमधील स्पेक्ट्रम शेअरिंगचा करार रद्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झाली आहे. भारती एअरटेल व्हिडिओकॉनच्या बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश(पु...
नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाईन्सने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) नियमित केला असल्याचे स्पष्ट करत कामगार मंत्रालयाने कंपनीला क्लीऱनचीट दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून किंगफिशरने कर्मचाऱ्यांची देणी थकवली आहेत. मात्र कर्मचारी किंवा युनियनकडून पीएफ खात्यांची चौकशी करण्याबाबत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्या...
नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाईन्सने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) नियमित केला असल्याचे स्पष्ट करत कामगार मंत्रालयाने कंपनीला क्‍लीनचीट दिली आहे. नागरी हवाई उड्डयन संचनालयाने (डीजीसीए) डिसेंबर 2012 मध्ये कंपनीचा परवाना रद्द केला होता. यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी झाली. गेल्या दोन वर्षांपासून क...
मुंबई - अर्थसंकल्पात प्रस्तावित दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क मागे घेणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी (ता.15) स्पष्ट केले. यामुळे सराफ संघटनांना दणका बसला आहे. संपामुळे जवळपास 12 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करत जोपर्यंत शुल्क वाढ मागे घेत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा इंडियन बुल...
मुंबई - अर्थसंकल्पात प्रस्तावित दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क मागे घेणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी (ता.15) स्पष्ट केले. यामुळे सराफ संघटनांना दणका बसला आहे. संपामुळे जवळपास 12 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करत जोपर्यंत शुल्क वाढ मागे घेत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा इंडियन बुल...
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सर्व बॅंकांना बचत खात्यांवरील व्याजाची रक्कम दर तिमाहीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे. "बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे‘, असा आदेश आरबीआयने दिला आहे. सध्या बॅंकेत बचत खात्यांवर सहा महिन्...
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सर्व बॅंकांना बचत खात्यांवरील व्याजाची रक्कम दर तिमाहीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे. "बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे‘, असा आदेश आरबीआयने दिला आहे. सध्या बॅंकेत बचत खात्यांवर सहा महिन...
नवी दिल्ली : मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान देशात 3.9 अब्ज डॉलरची खासगी भांडवली (प्रायव्हेट इक्विटी) गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे मागील संपुर्ण वर्षात झालेल्या खासगी भांडवली गुंतवणुकीचा आकडा 19.5 अब्ज डॉलर झाला आहे. आतापर्यंत देशात प्रथमच एवढ्या भरघोस प्रमाणात खाजगी भांडवली गुंतवणूकीचा ओघ आला होता. परंतु वर्ष 201...
नवी दिल्ली : मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान देशात 3.9 अब्ज डॉलरची खासगी भांडवली (प्रायव्हेट इक्विटी) गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे मागील संपुर्ण वर्षात झालेल्या खासगी भांडवली गुंतवणुकीचा आकडा 19.5 अब्ज डॉलर झाला आहे. आतापर्यंत देशात प्रथमच एवढ्या भरघोस प्रमाणात खाजगी भांडवली गुंतवणूकीचा ओघ आला होता. ‘पीडब्ल्यूसी...
मुंबई- "मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे," असा आश्चर्यजनक सल्ला देत चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना दिला आहे. रामूने दिवसभरात मल्ल्यांना असभ्य भाषेत सल्ले देणारे सहा ट्विट केले. मल्ल्या या...
मुंबई- "मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे," असा आश्चर्यजनक सल्ला देत चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना दिला आहे. रामूने दिवसभरात मल्ल्यांना असभ्य भाषेत सल्ले देणारे सहा ट्विट केले. रामूने ट्...
नवी दिल्ली: पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत व एकुण खात्यांपैकी सुमारे 28 टक्के खाती निष्क्रिय आहेत, असा दावा मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केला आहे. मायक्रोसेव्हने 17 राज्यांमधील 42 जिल्हे व एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जन धन खाते ...
नवी दिल्ली: पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत व एकुण खात्यांपैकी सुमारे 28 टक्के खाती निष्क्रिय आहेत, असा दावा मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केला आहे. मायक्रोसेव्हने 17 राज्यांमधील 42 जिल्हे व एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जन धन खाते...
नवी दिल्ली - व्याजदर निश्चित करण्याचे अधिकार आता समितीला मिळाल्याने मला आनंद झाला आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले आहे. यापूर्वी हे अधिकार फक्त बँकेच्या गव्हर्नरला होते. आरबीआयच्या गव्हर्नरसह सरकारने नेमलेल्या तीन उमेदवारांचा समावेश असलेली ही सहा जणांची समिती आता व्याजदर ठरवू शकणार आहे आहे. ...
नवी दिल्ली - व्याजदर निश्चित करण्याचे अधिकार आता समितीला मिळाल्याने मला आनंद झाला आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले आहे. यापूर्वी हे अधिकार फक्त बँकेच्या गव्हर्नरला होते. हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. आरबीआयच्या गव्हर्नरसह सरकारने नेमलेल...
नवी दिल्ली- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचा जोड (कनेक्शन) मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने गुरुवारी मंजूर केली. या योजनेसाठी 8 हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लोकप्रिय योजना मंजूर करण्यात आली आहे. प्र...
नवी दिल्ली- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचा जोड (कनेक्शन) मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने गुरुवारी मंजूर केली. या योजनेसाठी 8 हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लोकप्रिय योजना मंजूर करण्यात आली आहे. प्...
मुंबई : भारतातील चारचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये मागील महिनाभरात चार टक्क्यांची घट झाली आहे, तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 15 महिन्यांमध्ये देशांतर्गत मोटार विक्रीत सलग दुसऱ्यांदा घसरण नोंदविण्यात आली आहे. इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीन...
मुंबई : भारतातील चारचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये मागील महिनाभरात चार टक्क्यांची घट झाली आहे, तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 15 महिन्यांमध्ये देशांतर्गत मोटार विक्रीत सलग दुसऱ्यांदा घसरण नोंदविण्यात आली आहे इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीन...
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. बीएसएनएलवर सुमारे 7,666 कोटी रुपयांचे, तर एमटीएनएलवर 13,529 कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत दिली. बीएसएनएलला मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च आहे. त्यामुळ...
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. बीएसएनएलवर सुमारे 7,666 कोटी रुपयांचे, तर एमटीएनएलवर 13,529 कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत दिली. बीएसएनएलला मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च आहे. त्यामु...
नवी दिल्ली - देशातील सहा प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी 46,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयडिया, टाटा, एअरटेल, व्होडाफोन व एअरसेल कंपन्यांनी वर्ष 2006-07 आणि वर्ष 2009-10 दरम्यान मिळालेल्या उत्पन्नाचा खोटा आकडा दाखवला असा कॅगचा आरोप आहे. त्यानुसार, या सहा प्...
नवी दिल्ली - देशातील सहा प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी 46,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयडिया, टाटा, एअरटेल, व्होडाफोन व एअरसेल कंपन्यांनी वर्ष 2006-07 आणि वर्ष 2009-10 दरम्यान मिळालेल्या उत्पन्नाचा खोटा आकडा दाखवला असा कॅगचा आरोप आहे. न्यायालयाकडून परवा...
नवी दिल्ली - उद्योगपती विजय मल्ल्यांविरोधात "एसबीआय‘ समवेत सोळा सरकारी बॅंकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून, त्यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घातली जावी, अशी आग्रही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उद्या (ता. 9) रोजी यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्...
नवी दिल्ली - उद्योगपती विजय मल्ल्यांविरोधात "एसबीआय‘ समवेत सोळा सरकारी बॅंकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून, त्यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घातली जावी, अशी आग्रही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उद्या (ता. 9) रोजी यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. मा...
नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा पैसा असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) 60 टक्के हिश्शा वर कर आकारणीच्या प्रस्तावाला सर्व स्तरांतून झालेला कडाडून विरोध आणि या मुद्द्यावरील वाढत्या असंतोषामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला हस्तक्षेप; या पार्श्वगभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सपशेल माघार ...
नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा पैसा असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) 60 टक्के हिश्‍शावर कर आकारणीच्या प्रस्तावाला सर्व स्तरांतून झालेला कडाडून विरोध आणि या मुद्द्यावरील वाढत्या असंतोषामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला हस्तक्षेप; या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सपशेल माघार ...
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेच्या पश्चिनम विभागातील पुणे शाखेच्या अध्यक्षा म्हणून सीए रेखा धामणकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. या शाखेच्या गेल्या 55 वर्षांच्या इतिहासातील धामणकर या पहिल्याच महिला अध्यक्षा आहेत. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता, "महिला आणि अर्थकार...
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेच्या पश्‍चिम विभागातील पुणे शाखेच्या अध्यक्षा म्हणून सीए रेखा धामणकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. या शाखेच्या गेल्या 55 वर्षांच्या इतिहासातील धामणकर या पहिल्याच महिला अध्यक्षा आहेत. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता, "महिला आणि अर्थकार...
नवी दिल्ली : सुधारणांवर भर आणि ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस‘ अंतर्गत गतिमान प्रणालीने विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारपेठेबाबत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सेवा क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीत (एफडीआय) 85 टक्क्यांची वाढनोंदविण्यात आली आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीला (जीडीपी) चालना...
नवी दिल्ली : सुधारणांवर भर आणि ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस‘ अंतर्गत गतिमान प्रणालीने विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारपेठेबाबत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सेवा क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीत (एफडीआय) 85 टक्क्यांची वाढनोंदविण्यात आली आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीला (जीडीपी) चालना...
मुंबई : देशातील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि कॉग्निझंटने पाच प्रमुख आयटी कंपन्यांनी 2015 मध्ये 77,265 लोकांची भरती केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्के कमी नोकर्याप दिल्या आहेत. एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार्याि ऑटोमेशन ड्राइव्हमुळे लोकांच्या भरतीवर परिणाम झाला आहे....
मुंबई : देशातील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि कॉग्निझंटने पाच प्रमुख आयटी कंपन्यांनी 2015 मध्ये 77,265 लोकांची भरती केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्के कमी नोकर्‍या दिल्या आहेत. एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार्‍या ऑटोमेशन ड्राइव्हमुळे लोकांच्या भरतीवर परिणाम झाला आहे...
नवी दिल्ली - मारुती सुझुकीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात देशात विक्री होणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त कर लादल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मारुतीचे सियाझ व एर्टिगासारखे हायब्रिड मॉडेल्स कर कक्षाच्या बाहेर आहेत. परंतु अद्याप कंपनीने प्रत्य...
नवी दिल्ली - मारुती सुझुकीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात देशात विक्री होणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त कर लादल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मारुतीचे सियाझ व एर्टिगासारखे हायब्रिड मॉडेल्स कर कक्षाच्या बाहेर आहेत. त्यामुळे या मोटारींच्या क...
नवी दिल्ली - सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीची (पीपीएफ) रक्कम काढताना कोणताही कर लागणार नाही. मात्र, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफ) मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाणार असल्याचे महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना पीएफची रक्कम प्...
नवी दिल्ली - सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीची (पीपीएफ) रक्कम काढताना कोणताही कर लागणार नाही. मात्र, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफ) मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाणार असल्याचे महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना पीएफची रक्कम प...
राजकारण ही शक्यंतेच्या चौकटीतील कला असते‘, हे वचन प्रसिद्ध आहे आणि ‘राजकीय अर्थशास्त्रा‘च्या बाबतीत तर ते जास्तच खरे आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 या आर्थिक वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आर्थिक सुधारणांची दिशा जेटलींनी स्वीकारली असली तरी त्यांचा वेग अपेक्षेपेक्षा ...
राजकारण ही शक्‍यतेच्या चौकटीतील कला असते‘, हे वचन प्रसिद्ध आहे आणि ‘राजकीय अर्थशास्त्रा‘च्या बाबतीत तर ते जास्तच खरे आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 या आर्थिक वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्यामुळेच या अर्थसंकल्पाविषयी त्याचे सार मांडणारे कोणतेही विधान करण्यापूर्वी ...
ग्रामीण विकासाला चालना, भांडवली खर्चाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना आणि विकासाच्या प्रक्रियेत राज्यांचा सहभाग, या उद्दिष्टांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसते. ‘सूट-बूट की सरकार‘चा शिक्का बसू नये; पण त्याच वेळी तूट आटोक्याचत ठेवण्यात कसर राहू नये, असा दुहेरी कार्यभाग अर्थसंकल्पाने साधला आहे. आर्थिक शिस्तीची संकल्पना समोर ठेव...
ग्रामीण विकासाला चालना, भांडवली खर्चाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना आणि विकासाच्या प्रक्रियेत राज्यांचा सहभाग, या उद्दिष्टांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसते. ‘सूट-बूट की सरकार‘चा शिक्का बसू नये; पण त्याच वेळी तूट आटोक्‍यात ठेवण्यात कसर राहू नये, असा दुहेरी कार्यभाग अर्थसंकल्पाने साधला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाचा अर्थस...
ग्रामीण भागासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांजसाठीही या अर्थसंकल्पात विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. भारतातील सर्व खेडी, वाड्या-वस्त्या 2019 पर्यंत या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. रस्त्यांचा लाभ न मिळणाऱ्या 65 हजार गावांच्या रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. ‘मनरेगा‘ या रोजगार हमी योजनेसाठी रु. 38 हजार 500 कोटी बाजूला ठेवल...
ग्रामीण भागासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठीही या अर्थसंकल्पात विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. पीकविमा योजना, शेतकरी कल्याणासाठी रु. 36 हजार कोटींची तरतूद, कृषी सिंचन योजनेसाठी 28 लक्ष हेक्‍टर पाण्याखाली आणण्याचा मानस, रेंगाळलेले 89 सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार, 5 लक्ष शेततळी आणि विहिरी आणि 10 लक्ष...
सातवा वेतन आयोग आणि ‘एक हुद्दा, एक निवृत्तिवेतन‘ या योजनांमुळे केंद्र सरकार सुमारे रु. 95 हजार कोटींची रक्कम अदा करणार आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाला, तसेच आर्थिक गुंतवणुकीला गती येईल. मोटरवाहन कायद्यात बदल करून परवाना पद्धत रद्द करणे आणि सर्वांना परवडेल अशी सुरक्षित बससेवा उपलब्ध करण्याचे क्षेत्र खासगी उद...
अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती वाढविण्यासाठी सरकारच्या बाजूने काही खर्च करणे अपरिहार्य आहे. सातवा वेतन आयोग आणि ‘एक हुद्दा, एक निवृत्तिवेतन‘ या योजनांमुळे केंद्र सरकार सुमारे रु. 95 हजार कोटींची रक्कम अदा करणार आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाला, तसेच आर्थिक गुंतवणुकीला गती येईल. पायाभूत सुविधांसाठी रु. 2.21 लाख ...
ग्रामीण भाग, शेतकरी, छोटे उद्योजक व कमी उत्पन्नाच्या गटांना सवलती आणि योजना यांसाठीचा निधी उभारण्यासाठी अर्थमंत्र्यांनी अधिक उत्पन्नाच्या गटाला लक्ष्य केले आहे. रु. 1 कोटींहून अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींवरील प्राप्तिकर अधिभार 12 टक्यांआह वरून 15 टक्यांधि वर वाढविला आहे. मुळात लाभांश कर हाच दुहेरी कर असल्याची टीका ...
ग्रामीण भाग, शेतकरी, छोटे उद्योजक व कमी उत्पन्नाच्या गटांना सवलती आणि योजना यांसाठीचा निधी उभारण्यासाठी अर्थमंत्र्यांनी अधिक उत्पन्नाच्या गटाला लक्ष्य केले आहे. रु. 1 कोटींहून अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींवरील प्राप्तिकर अधिभार 12 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर वाढविला आहे. त्याशिवाय लाभाशांची रक्कम सामान्यतः करमुक्त ...
बाबा कल्याणी (अध्यक्ष, भारत फोर्ज लिमिटेड) : अपेक्षित मार्गाने जाणारा चांगला अर्थसंकल्प असून, वित्तीय तूट 3.5 टक्यांपे वर ठेवण्यात सरकारला यश आले आहे. ‘मेक इन इंडिया‘, ‘स्कील इंडिया‘ आणि ‘स्टार्ट अप इंडिया‘, यांसारख्या उपक्रमांमुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल योग्य दिशेने होईल. व्यवसाय करण्याच्या वातावरणात सुधारणा होणे ही ब...
बाबा कल्याणी (अध्यक्ष, भारत फोर्ज लिमिटेड) : अपेक्षित मार्गाने जाणारा चांगला अर्थसंकल्प असून, वित्तीय तूट 3.5 टक्‍क्‍यांवर ठेवण्यात सरकारला यश आले आहे. देशांतर्गत आणि बाह्यआव्हाने असतानाही गुंतवणूक चक्राचे पुनरुज्जीवन करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावर भर दिला आहे. ‘म...
डॉ. पवन गोयंका (कार्यकारी संचालक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड) : अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्र मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी आणि सरकारी भागीदारीचे (पीपीपी) स्वागत केले पाहिजे. ग्रामीण विद्युतीकरण आणि कृषी उत्पन्न वाढविण्याबा...
डॉ. पवन गोयंका (कार्यकारी संचालक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड) : अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्र मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी आणि सरकारी भागीदारीचे (पीपीपी) स्वागत केले पाहिजे. ग्रामीण विद्युतीकरण आणि कृषी उत्पन्न वाढविण्याबा...
अरुण फिरोदिया (अध्यक्ष, कायनेटिक ग्रुप) : अर्थसंकल्प संतुलित, विधायक आणि राजकीयदृष्ट्या योग्य आहे. कृषी विमा, ग्रामीण भागात शंभर टक्के विद्युतीकरण, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना गॅस कनेक्शआन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन या गोष्टी स्वागतार्ह आहेत. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘गेम चेंजिंग‘ ठरेल. अश्वि...
अरुण फिरोदिया (अध्यक्ष, कायनेटिक ग्रुप) : अर्थसंकल्प संतुलित, विधायक आणि राजकीयदृष्ट्या योग्य आहे. कृषी विमा, ग्रामीण भागात शंभर टक्के विद्युतीकरण, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना गॅस कनेक्‍शन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन या गोष्टी स्वागतार्ह आहेत. ग्रामीण क्षेत्रात निर्माण झालेल्या अपेक्षा आणि मागणी यामुळे रोजगारनिर्मिती...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अनेकांनी त्यांची वाहवा केली, तर इतरांनी तेवढीच निराशाही व्यक्त केली. ही सवलत पाच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी आहे. सर्वसामान्य करदात्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. शेअर मार्केटसंबंधी सिक्...
अर्थसंकल्पाविषयक शंकांचे झाले निरसन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अनेकांनी त्यांची वाहवा केली, तर इतरांनी तेवढीच निराशाही व्यक्त केली. अर्थसंकल्पावरून काही दिवस राजकीय टोलेबाजी सुरू राहील. परंतु, सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प नेमका कसा आहे यावर प्रकाश ट...
दिवाळे निघालेल्या बँकांसाठी रिझर्व्ह बॅंक आणि सरकारच्या पातळीवर विचार चालू आहे. परंतु, अर्थसंकल्पामध्ये याबद्दल काही उल्लेख नाही. पीपीएफच्या बाबतीत काही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच तो कर्मचारी किंवा स्वयंरोगार मिळविणारी व्यक्ती ज्यांना भाड्याच्या घरात राहतात परंतु घरभाडे भत्ता मिळत नाहीत, त्यांच्यासाठी ही तरतूद आहे...
अर्थसंकल्पाविषयक शंकांचे झाले निरसन प्रश्न : सर, बुडीत बँकांसाठी काही तरतूद आहे का ? असल्यास त्याचा फायदा रुपी को बँके ला होणार का? दिवाळे निघालेल्या बँकांसाठी रिझर्व्ह बॅंक आणि सरकारच्या पातळीवर विचार चालू आहे. परंतु, अर्थसंकल्पामध्ये याबद्दल काही उल्लेख नाही. प्रश्न : भविष्यनिर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) आणि पीपीए...
ग्रामीण भागांतील विकासासाठी फायदा देण्याकरीता सर्व करपात्र सेवांमध्ये 0.5 टक्के सेस लागू करण्यात येणार आहे. भाड्याच्या घरात राहणारी व्यक्ती जिला आपल्या कंपनी वा मालकाकडून घर भत्ता मिळत नाही तिला कलम 80 (जीजी) नुसार 24 हजार रुपये प्रतिवर्ष फायदा मिळत होता. ही सवलत आता 60 हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे. माध्यम वर्गाला या ...
प्रश्न : कृषिविकास सेसमुळे वस्तू व सेवांवरील किंमतींमध्ये किती वाढ होईल? ग्रामीण भागांतील विकासासाठी फायदा देण्याकरीता सर्व करपात्र सेवांमध्ये 0.5 टक्के सेस लागू करण्यात येणार आहे. प्रश्न : घरभाड्यासंबंधी या अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद करण्यात आली आहे. भाड्याच्या घरात राहणारी व्यक्ती जिला आपल्या कंपनी वा मालकाकडून घ...
नवी दिल्ली - अवघ्या 251 रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्याचा दावा करणाऱ्या रिंगिंग बेल्सने स्मार्टफोनसाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांमध्ये कंपनीच्या दाव्याविषयी संशय निर्माण होऊन कुप्रसिद्धी होत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या लोकांनी ऑनलाईन बु...
नवी दिल्ली - अवघ्या 251 रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्याचा दावा करणाऱ्या रिंगिंग बेल्सने स्मार्टफोनसाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांमध्ये कंपनीच्या दाव्याविषयी संशय निर्माण होऊन कुप्रसिद्धी होत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. साधारण 15 दिवसांपुर्वी...
अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे आवश्यचक असते. केंद्रीय अर्थमंत्री जो दस्तावेज मांडत...
अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे आवश्‍यक असते. केंद्रीय अर्थसंकल्प समजावून घेणे सोपे...
फिस्कल इयर म्हणजे सरकारी हिशेब वर्ष किंवा आर्थिक वर्ष. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, असे धरले जाते. फिस्कल डेफिसिट म्हणजे "वित्तीय तूट‘. जेव्हा एकूण खर्च "नॉन बॉरोड रिसिट‘ म्हणजे कर्जाशिवाय इतर जमेहून अधिक होतो, तेव्हा त्या तुटीला "वित्तीय तूट‘ म्हणतात. जेव्हा महसुली खर्च महसुली जमेहून अधिक होतो, तेव्हा महसु...
फिस्कल इयर म्हणजे सरकारी हिशेब वर्ष किंवा आर्थिक वर्ष. म्हणजेच 12 महिन्यांचा असा कालावधी, की ज्याचा सरकार एकत्रितपणे हिशेब करते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, असे धरले जाते. फिस्कल डेफिसिट म्हणजे "वित्तीय तूट‘. जेव्हा एकूण खर्च "नॉन बॉरोड रिसिट‘ म्हणजे कर्जाशिवाय इतर जमेहून अधिक होतो, तेव्हा त्या तुटीला "वि...
मालाच्या निर्यातीद्वारे मिळणारा पैसा व मालाच्या आयातीद्वारे खर्च होणारा पैसा, यामधील दरी म्हणजेच "बॅलन्स ऑफ ट्रेड‘. मालाच्या व सेवांच्या निर्यातीद्वारे मिळणारा पैसा आणि मालाच्या व सेवांच्या आयातीद्वारे खर्च होणारा पैसा यामधील दरी म्हणजे "बॅलन्स ऑफ पेमेंट्‌स‘. त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंट्‌स हे आंतरराष्ट्रीय बाजारातील देशा...
मालाच्या निर्यातीद्वारे मिळणारा पैसा व मालाच्या आयातीद्वारे खर्च होणारा पैसा, यामधील दरी म्हणजेच "बॅलन्स ऑफ ट्रेड‘. बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त दृश्‍य मालाचाच विचार केला जातो. मालाच्या व सेवांच्या निर्यातीद्वारे मिळणारा पैसा आणि मालाच्या व सेवांच्या आयातीद्वारे खर्च होणारा पैसा यामधील दरी म्हणजे "बॅलन्स ऑफ पेमेंट्‌स‘. य...
सबसिडी म्हणजे आर्थिक साह्य किंवा मदत. कल्याणकारी देशांच्या संकल्पनेत ही बाब बसते; पण त्याचा अतिरेक झाल्यास सरकारी खर्चात लक्षणीय वाढ होते. सवलतीच्या दरात दिलेल्या कर्जावर बॅंका किंवा वित्तीय संस्थांना जो तोटा होतो, तो सरकार भरून देते. या प्रकाराला "सबव्हेंशन‘ म्हणतात. प्रत्यक्ष करात "ज्याने त्याने ज्याचे त्याचे‘ हे तत्...
सबसिडी म्हणजे आर्थिक साह्य किंवा मदत. ही मदत सरकार देते. कल्याणकारी देशांच्या संकल्पनेत ही बाब बसते; पण त्याचा अतिरेक झाल्यास सरकारी खर्चात लक्षणीय वाढ होते. सवलतीच्या दरात दिलेल्या कर्जावर बॅंका किंवा वित्तीय संस्थांना जो तोटा होतो, तो सरकार भरून देते. या प्रकाराला "सबव्हेंशन‘ म्हणतात. जनतेसाठी सरकार जो खर्च करते, त...
कंपन्यांना लागू होणारा कर म्हणजे कॉर्पोरेट किंवा कॉर्पोरेशन टॅक्से. गुड्‌स सर्व्हिस टॅक्सक (जीएसटी- वस्तू सेवा कर) वस्तू आणि सेवा यांच्यावर सध्या वेगवेगळे करकायदे आहेत. या कायद्यांच्या जागी येऊ घातलेला बहुप्रतीक्षित कायदा. सिक्युधरिटीज टॅन्झॅक्शहन टॅक्सय (एसटीटी- समभाग व्यवहार कर) शेअर्सचे व्यवहार करताना भरावा लागणारा ...
कंपन्यांना लागू होणारा कर म्हणजे कॉर्पोरेट किंवा कॉर्पोरेशन टॅक्‍स. "कॉर्पोरेशन टॅक्‍स‘ म्हणजे महानगरपालिकेचा कर नव्हे! वस्तू आणि सेवा यांच्यावर सध्या वेगवेगळे करकायदे आहेत. या कायद्यांच्या जागी येऊ घातलेला बहुप्रतीक्षित कायदा. सिक्‍युरिटीज टॅन्झॅक्‍शन टॅक्‍स (एसटीटी- समभाग व्यवहार कर) शेअर्सचे व्यवहार करताना भरावा ल...
योजनाबाह्य महसूल खर्चात व्याजाचे देणे, संरक्षण खर्च, शिक्षण, आरोग्य, वीज, दळणवळण खर्च, राज्यांना अनुदान आदी खर्च येतात, तर नियोजनाव्यतिरिक्त अन्य भांडवली खर्चात संरक्षण खर्च, सार्वजनिक उद्योगांना कर्जे, राज्यांना व परदेशांना देण्यात येणारी कर्जे आदी खर्च येतात. अशा नियोजनाशिवायच्या खर्चात सातत्याने वाढ होत असेल, तर तो ...
एकूण सरासरी खर्चाचा नियोजन खर्च व योजनाबाह्य खर्च, अशा भागात विभागणी करण्यात आलेली आहे. योजनाबाह्य खर्चामध्ये पुन्हा महसुली खर्च आणि भांडवली खर्च अशी पोटविभागणी करण्यात आली आहे. योजनाबाह्य महसूल खर्चात व्याजाचे देणे, संरक्षण खर्च, शिक्षण, आरोग्य, वीज, दळणवळण खर्च, राज्यांना अनुदान आदी खर्च येतात, तर नियोजनाव्यतिरिक्त अ...
कॅपिटल रिसिट (भांडवली जमा) नसलेल्या जमेला महसुली जमा म्हणतात. महसुली जमेत घेतलेल्या कर्जांचाही समावेश असतो. पगार, अनुदान, व्याज हे खर्च भांडवली स्वरूपाचे नसतात. ते सरकारला सातत्याने द्यावे लागतात. या खर्चांना महसुली खर्च म्हणतात. जी जमा कधीतरीच मिळते, तिला भांडवली जमा म्हणतात. ज्या खर्चातून भांडवली मालमत्ता उभी राहते, ...
सरकारने मिळविलेला कर, शुल्क हे महसुली जमा या सदराखाली येते. कॅपिटल रिसिट (भांडवली जमा) नसलेल्या जमेला महसुली जमा म्हणतात. महसुली जमेत घेतलेल्या कर्जांचाही समावेश असतो. पगार, अनुदान, व्याज हे खर्च भांडवली स्वरूपाचे नसतात. ते सरकारला सातत्याने द्यावे लागतात. या खर्चांना महसुली खर्च म्हणतात. जी जमा कधीतरीच मिळते, तिला भ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज (शुक्रवार) संसदेला सादर केलेल्या 2016 च्या वार्षिक आर्थिक पाहणी अहवालात आगामी वर्षात 7-7.5 ते 8 टक्के विकासदराचे संकेत देतानाच वर्तमान आर्थिक वर्षातील विकासदर 7-7.75 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक मंदगती, महागाई व चलनवाढ, वाढती वित्तीय तूट, देशांतर्गत मागणीतील घसरण अशा आर्थ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज (शुक्रवार) संसदेला सादर केलेल्या 2016 च्या वार्षिक आर्थिक पाहणी अहवालात आगामी वर्षात 7-7.5 ते 8 टक्के विकासदराचे संकेत देतानाच वर्तमान आर्थिक वर्षातील विकासदर 7-7.75 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक मंदगती, महागाई व चलनवाढ, वाढती वित्तीय तूट, देशांतर्गत मागणीतील घसरण अशा आर्थ...
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाषण सुरु असताना सेन्सेक्समध्ये तब्बल 600 अंशांची घसरण झाली होती. सेन्सेक्सने 22,494.61 ची नीचांकी पातळी गाठली होती. आता मात्र मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सावरला आहे. मात्र, अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराची निराशा झाल्याचे चित्र आहे. शेअर बाजारात निराशाजनक वातावरण आहे. पेट्रोल मोटारीवर एक...
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाषण सुरु असताना सेन्सेक्समध्ये तब्बल 600 अंशांची घसरण झाली होती. सेन्सेक्सने 22,494.61 ची नीचांकी पातळी गाठली होती. आता मात्र मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सावरला आहे. मात्र, अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराची निराशा झाल्याचे चित्र आहे. सेन्सेक्स 23,024.64 पातळीवर असून त्यात 129.66 अंशांची ...
मुंबई - देशभरातील बॅंकांना कर्जवसुली करणे सोपे जावे या उद्देशाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जवसुलीचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. शिथील केलेल्या नव्या नियमानुसार अधिग्रहित केलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनात बॅंकेला बदल करावे लागणार आहेत. त्याद्वारे एसडीआर अंतर्गत यापूर्वी आवश्यीक असलेली 51 टक्के हिस्से...
मुंबई - देशभरातील बॅंकांना कर्जवसुली करणे सोपे जावे या उद्देशाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जवसुलीचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने आपल्या कर्ज पुनर्रचनेअंतर्गत (एसडीआर) काही नियम शिथील केले आहेत. कर्जवसुलीसाठी बॅंकांना थकबाकीदार कंपन्या अधिग्रहित कराव्या लागतात. शिथील केलेल्या नव्या नियमानु...
नवी दिल्ली : युनायटेड स्पिरिट्‌स या कंपनीच्या अध्यक्षपदाचा विजय मल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेली आणि विजय मल्ल्या यांनी वाढवलेली ही कंपनी सध्या दियागो या कंपनीकडून नियंत्रित केली जाते. सध्या विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या मल्ल्या यांनी यापुढील जास्त काळ ब्रिटनमध्ये राहणार...
नवी दिल्ली : युनायटेड स्पिरिट्‌स या कंपनीच्या अध्यक्षपदाचा विजय मल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेली आणि विजय मल्ल्या यांनी वाढवलेली ही कंपनी सध्या दियागो या कंपनीकडून नियंत्रित केली जाते. सध्या विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या मल्ल्या यांनी यापुढील जास्त काळ ब्रिटनमध्ये राहणार...
नवी दिल्ली - रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी आज (गुरुवार) मांडलेला रेल्वे अर्थसंकल्प हा विकासाभिमुख असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया उद्योग विश्वाभमधून व्यक्त करण्यात आली आहे. वार्षिक महसूल 1.84 लाख कोटीपर्यंत वाढविणे हे रेल्वेसाठी मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट करतच; उद्योग क्षेत्रामधून 2019 पर्यंत सामानाच्या दळणवळणासाठी ...
नवी दिल्ली - रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी आज (गुरुवार) मांडलेला रेल्वे अर्थसंकल्प हा विकासाभिमुख असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया उद्योग विश्‍वामधून व्यक्त करण्यात आली आहे. वार्षिक महसूल 1.84 लाख कोटीपर्यंत वाढविणे हे रेल्वेसाठी मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट करतच; उद्योग क्षेत्रामधून 2019 पर्यंत सामानाच्या दळणवळणासाठी ...
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे खात्याने येत्या आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यासाठी विविध मार्गांची निवड केली आहे. प्रामुख्याने ‘ऑफशोअर रुपी बाँड्स‘, संस्थात्मक भागीदारी व शेअर बाजारातून ही तरतूद केली जाणार आहे. आर्थिक वर्ष 2016-17 करिता रेल्वे विभागाने 1.21 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याचे निश्चित केले...
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे खात्याने येत्या आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यासाठी विविध मार्गांची निवड केली आहे. प्रामुख्याने ‘ऑफशोअर रुपी बाँड्स‘, संस्थात्मक भागीदारी व शेअर बाजारातून ही तरतूद केली जाणार आहे. आर्थिक वर्ष 2016-17 करिता रेल्वे विभागाने 1.21 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याचे निश्चित केले...
वॉशिंग्टन: सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती अतिसंवेदनशील असून अमेरिकेसह इतर सर्व मोठ्या देशांनी येणाऱ्या संकटासाठी उपाययोजना तयार ठेवण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिला आहे. जर परिस्थिती आणखी ढासळत गेली तर जी-20 देशांनी अचानक उद्भवणाऱ्या संकटांवर उपाय शोधून ठेवणे आवश्यक आहे. जी-20 देशांनी सार्वजनिक...
वॉशिंग्टन: सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती अतिसंवेदनशील असून अमेरिकेसह इतर सर्व मोठ्या देशांनी येणाऱ्या संकटासाठी उपाययोजना तयार ठेवण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिला आहे. आयएमएफने जी-20 देशांच्या शांघायमध्ये होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांविषयीचा अहवाल तयार केला. "त...
नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेत भारताला उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी देशात स्पर्धात्मक कर प्रणालीची आवश्यजक असल्याचे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी व्यक्त केले. उत्पादनाचे केंद्र बनल्यास यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि विकास दर वेग पकडेल, असा विश्वा स त्यांनी व्यक्त केला. उत्पादनात क्षेत्रा...
नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेत भारताला उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी देशात स्पर्धात्मक कर प्रणालीची आवश्‍यक असल्याचे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी व्यक्त केले. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडून मेक इन इ...
बीजिंग - रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 26 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच 1.78 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगात त्यांच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये 21 वा क्रमा...
बीजिंग - रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 26 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच 1.78 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगात त्यांच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये 21 वा क्रमा...
नवी दिल्ली - विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापुर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर करीत 599 रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू होणार आहे. आजपासून(ता.23) सुरु झालेली तीन दिवसांची विशेष सवलत योजना 25 फेब्रुवारीच्या मध्यर...
नवी दिल्ली - विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापुर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर करीत 599 रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू होणार आहे. आजपासून(ता.23) सुरु झालेली तीन दिवसांची विशेष सवलत योजना 25 फेब्रुवारीच्या मध्...
सिंगापूर - जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनवार मर्यादा घालण्यास सहमती दर्शवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आज (सोमवार) कच्च्या तेलाचे भाव सावरले. अमेरिकी कच्च्या तेलाचा भाव 30 डॉलर प्रती बॅरल झाला आहे. तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या भावाने तेरा वर्षांतील नीचांक ग...
सिंगापूर - जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनवार मर्यादा घालण्यास सहमती दर्शवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आज (सोमवार) कच्च्या तेलाचे भाव सावरले. अमेरिकी कच्च्या तेलाचा भाव 30 डॉलर प्रती बॅरल झाला आहे. मागील आठवड्यात प्रमुख तेल निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात होणारा अतिरिक्त तेल पुरवठा रोखण्याचा करार...
नवी दिल्ली - दिल्ली-आग्रा मार्गावरुन धावणाऱ्या गतिमान एक्स प्रेस रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यासाठी रेल्वे सुंदरींची (ट्रेन होस्टेस) नेमणूक करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. ताशी 160 किमी वेगाने धावणारी भारतामधील ही पहिलीच रेल्वेगाडी असणार असून या पार्श्व.भूमीवर या गाडीमध...
नवी दिल्ली - दिल्ली-आग्रा मार्गावरुन धावणाऱ्या गतिमान एक्‍सप्रेस रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यासाठी रेल्वे सुंदरींची (ट्रेन होस्टेस) नेमणूक करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. ताशी 160 किमी वेगाने धावणारी भारतामधील ही पहिलीच रेल्वेगाडी असणार असून या पार्श्‍वभूमीवर या गाडीम...
नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी वर्गावर केंद्रीत आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देणारा असेल, असे सूतोवाच केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज (शनिवार) केले. केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आपल्या शेतकऱ्यांना बळ देणारा, तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आ...
नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी वर्गावर केंद्रीत आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देणारा असेल, असे सूतोवाच केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज (शनिवार) केले. केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. सिन्हा म्हणाले, "गरीबी पूर्णपणे दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, या दिशे...
शांघाय - चीन भांडवली बाजार नियामक मंडळाचे (सीएसआरसी) अध्यक्ष शिओ गांग यांची अध्यपदावरुन उचलबांगडी करीत चीन सरकारने नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी लियु शियू यांची नियुक्ती केली आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्यावेळी शिओ यांनी पार पाडलेल्या भूमिकेविषयी शंका घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. नव्या वर्षाच्य...
शांघाय - चीन भांडवली बाजार नियामक मंडळाचे (सीएसआरसी) अध्यक्ष शिओ गांग यांची अध्यपदावरुन उचलबांगडी करीत चीन सरकारने नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी लियु शियू यांची नियुक्ती केली आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्यावेळी शिओ यांनी पार पाडलेल्या भूमिकेविषयी शंका घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिओ गांग यां...
नवी दिल्ली - अतिशय स्वस्त दरात मिळणाऱ्या ‘फ्रीडम 251‘ या स्मार्टफोनसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत असून पहिल्या दोन दिवसांमध्ये कंपनीच्या तब्बल 5 कोटी स्मार्टफोन्सला मागणी आली आहे. परंतु सध्या कंपनीची क्षमता 25 लाख स्मार्टफोन्स हस्तांतरित करण्याची आहे, असे रिंगिंग बेल्सतर्फे कळवण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी आता नोंदणी बंद कर...
नवी दिल्ली - अतिशय स्वस्त दरात मिळणाऱ्या ‘फ्रीडम 251‘ या स्मार्टफोनसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत असून पहिल्या दोन दिवसांमध्ये कंपनीच्या तब्बल 5 कोटी स्मार्टफोन्सला मागणी आली आहे. परंतु सध्या कंपनीची क्षमता 25 लाख स्मार्टफोन्स हस्तांतरित करण्याची आहे, असे रिंगिंग बेल्सतर्फे कळवण्यात आले आहे. "स्मार्टफोनच्या खरेदीसाठी ज्या...
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची; किंबहुना आपल्याकडील एकूण बॅंकिंग व्यवस्थेची झालेली दयनीय अवस्था थकीत आणि बुडित कर्जाच्या अक्राळविक्राळ स्वरूपावरून स्पष्ट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या तिमाही निकालांनी तर सगळ्यांनाच धक्का दिला आणि ही घसरगुंडी आपल्याला कोठे घेऊन जाणार, असा प्रश्नी निर्माण झाला. ज्या आर्थिक व...
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची; किंबहुना आपल्याकडील एकूण बॅंकिंग व्यवस्थेची झालेली दयनीय अवस्था थकीत आणि बुडित कर्जाच्या अक्राळविक्राळ स्वरूपावरून स्पष्ट झाली आहे. वस्तुतः रिझर्व्ह बॅंक गेले अनेक महिने याविषयी सातत्याने इशारे देत असूनही बॅंकांकडून ठोस आणि प्रभावी अशी उपाययोजना झालेली नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच...
नवी दिल्ली - बीएई सिस्टिम्सने भारतीय कंपनी महिंद्राशी "एम777 हॉवित्झर‘ तोफांच्या पुरवठ्यासाठी करार केला असून, 145 तोफांचा हा करार सुमारे 70 कोटी डॉलरचा असणार आहे. या तोफांची मारक क्षमता 25 किलोमीटर आहे. "एम 777 हॉवित्झर‘ या तोफांची दुरुस्ती, सुटे भाग आणि दारूगोळा भारतीय कंपनीसोबत भागीदारीत उत्पादित करण्यात येणार आहे, अ...
नवी दिल्ली - बीएई सिस्टिम्सने भारतीय कंपनी महिंद्राशी "एम777 हॉवित्झर‘ तोफांच्या पुरवठ्यासाठी करार केला असून, 145 तोफांचा हा करार सुमारे 70 कोटी डॉलरचा असणार आहे. या तोफांची मारक क्षमता 25 किलोमीटर आहे. "एम 777 हॉवित्झर‘ या तोफांची दुरुस्ती, सुटे भाग आणि दारूगोळा भारतीय कंपनीसोबत भागीदारीत उत्पादित करण्यात येणार आहे,...
नवी दिल्ली - व्होडाफोन या ब्रिटिश कंपनीस प्राप्तिकर विभागाने आज नोटीस बजावित 14,200 कोटी रुपयांच्या कराचे स्मरण करून दिले असून, वेळेत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही विभागातर्फे देण्यात आला आहे. याआधी गेल्या 4 फेब्रुवारी रोजी प्राप्तिकर विभागाकडून कंपनीस 14,200 कोटी रुपये कर म्हणून भरण्याचे आदेश देण्यात आले...
नवी दिल्ली - व्होडाफोन या ब्रिटिश कंपनीस प्राप्तिकर विभागाने आज नोटीस बजावित 14,200 कोटी रुपयांच्या कराचे स्मरण करून दिले असून, वेळेत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही विभागातर्फे देण्यात आला आहे. याआधी गेल्या 4 फेब्रुवारी रोजी प्राप्तिकर विभागाकडून कंपनीस 14,200 कोटी रुपये कर म्हणून भरण्याचे आदेश देण्यात आल...
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदाला तिसऱ्या तिमाहीत तब्बल 3,342.04 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बॅंकेला इतर बॅंकांच्या तुलनेत बुडीत कर्जामुळे सर्वाधिक तोटा झाला आहे. बॅंकेच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे. बडोदा बॅंकेतील बुडीत कर्जांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्यावरील उपाययोजनांसाठी कराव्या लाग...
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदाला तिसऱ्या तिमाहीत तब्बल 3,342.04 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बॅंकेला इतर बॅंकांच्या तुलनेत बुडीत कर्जामुळे सर्वाधिक तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत बॅंकेला 333.98 कोटी रुपये नफा झाला होता. बॅंकेच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे. बॅंकेचे एकूण उत्पन्न 11,808.34...
मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने भारतीय शेअर बाजारात सोमवारी (ता.15) दिवसभर तेजी होती. धातू, भांडवली उत्पादक आणि बॅंकांमधील शेअर्स खरेदीने सेन्सेक्सी 568 अंशांनी; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 182 अंशांच्या वाढीसह बंद झाला. मेक इन इंडिया सप्ताहात विविध शेत्...
मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने भारतीय शेअर बाजारात सोमवारी (ता.15) दिवसभर तेजी होती. धातू, भांडवली उत्पादक आणि बॅंकांमधील शेअर्स खरेदीने सेन्सेक्‍स 568 अंशांनी; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 182 अंशांच्या वाढीसह बंद झाला. मेक इन इंडिया सप्ताहात विविध शे...
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्यांून वरून वाढवून 49 टक्यांेत वर नेण्याचा सरकार विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली जाण्याची शक्यरता आहे. अप्रूव्हल रूटद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये 49 टक्के परदेशी गु...
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्‍क्‍यांवरून वाढवून 49 टक्‍क्‍यांवर नेण्याचा सरकार विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये 49 टक्के परदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव ...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह सरकारी हॉटेल्समध्येही निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता भारतीय पर्यटन विकास मंडळ अर्थात "आयटीडीसी‘तर्फे चालवल्या जाणाऱ्या आठ हॉटेल्सची निवड करण्यात आली आहे. या हॉटेल्सचा तोट्यात व्यवसाय सुरू असल्यामुळे सरकारकडून या हॉटेल्समधील हिश्शारची वि...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह सरकारी हॉटेल्समध्येही निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता भारतीय पर्यटन विकास मंडळ अर्थात "आयटीडीसी‘तर्फे चालवल्या जाणाऱ्या आठ हॉटेल्सची निवड करण्यात आली आहे. या हॉटेल्सचा तोट्यात व्यवसाय सुरू असल्यामुळे सरकारकडून या हॉटेल्समधील हिश्‍शाची वि...
नवी दिल्ली - देशभरात काळ्या पैशासंबंधी कारवाई होत असताना गेल्या पाच वर्षांत देशातील अघोषित उत्पन्न उघड होण्याच्या प्रमाणात 15.5 पट वाढ झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अहवालात आढळून आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2012-2013 दरम्यान अघोषित उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. वर्ष 2015 ची ...
नवी दिल्ली - देशभरात काळ्या पैशासंबंधी कारवाई होत असताना गेल्या पाच वर्षांत देशातील अघोषित उत्पन्न उघड होण्याच्या प्रमाणात 15.5 पट वाढ झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अहवालात आढळून आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्राप्तिकर महासंचालकांच्या एका विस्तृत अहवालातील माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन...
पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन जम्मूतील पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले श्रीनगर- जम्मूतील पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा एकदा शस...
पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन जम्मूतील पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले श्रीनगर- जम्मूतील पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा एकदा शस...
नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेता असताना या सभागृहात केले होते..’ शरद पवार हे एका पक्षाचे नेते म्हणून बोलत नव्हते. मी त्यांना याबाबत विचारले होते, तेव्हा ते म्हणाले होते की, ‘विरोधी पक्षनेत्याने सरकारला कोंडीत कसे पकडावे, सभागृहाच्या नियमांचा आधार घेऊन मुद्देसूद कसे बोलावे आणि अर्थसंकल्पीय भाषणात कोणते नेमके मुद्दे मां...
२०१४ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा पराभव झाला. या दोन्ही पक्षांच्या हातून सलग १५ वर्षाची सत्ता गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर विरोधी पक्षात बसायची वेळ आली. विरोधात काम करायची सवय असावी लागते. या दोन्ही पक्षांना ती सवय नव्हती आणि अजूनही या पराभवातून दोन्ही पक्षांतील आमदार पूर्णपणे ...
अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न नवी दिल्ली, दि. ९ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बुट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांची सम-विषम फॉर्म्युलावर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. अरविंद केजरीवाल या पत्रकार परिषदेत 15 एप्रिलपासून सुरु होणा-या सम-विषम...
अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न नवी दिल्ली, दि. ९ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बुट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांची सम-विषम फॉर्म्युलावर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. एका तरुणाने हा बूट फेकला मात्र त्यामागचे नेमके कारण अजून कळू शकलेलं ना...
संघाची महाराष्ट्र तोडण्याची भूमिका असेल, तर त्यांनी आधी त्यांचा लाडका गुजरात तोडावा : राज ठाकरेम मुंबई: केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. नागपुरात राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी ...
मा गो वैद्य म्हणतात महाराष्ट्राचे चार तुकडे करा, हा महाराष्ट्र म्हणजे केक आहे का तुकडे करायला? संघाची महाराष्ट्र तोडण्याची भूमिका असेल, तर त्यांनी आधी त्यांचा लाडका गुजरात तोडावा : राज ठाकरेम मुंबई: केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा ...
मुंबई : स्वच्छ भारतची घोषणा करणं आणि प्रत्यक्षात भारत स्वच्छ करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा टोमणा मारत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवनार कचरा प्रश्नावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. नागपूरनंतर मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी देवनार कचराभूमीला भेट दिली. या प्रश्नावरु...
मुंबई : स्वच्छ भारतची घोषणा करणं आणि प्रत्यक्षात भारत स्वच्छ करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा टोमणा मारत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवनार कचरा प्रश्नावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. नागपूरनंतर मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी देवनार कचराभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच...
गरिबांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – राहुल गांधी आयुष्यभर ज्या मनुवादाविरोधात घटनाकार डॉ. आंबेडकरांनी लढले त्याच मनुवादाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व संघाचे लोक करीत असून देशातील दलित, आदिवासींचा, तसेच गरिबांचा आवाज दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ...
गरिबांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – राहुल गांधी आयुष्यभर ज्या मनुवादाविरोधात घटनाकार डॉ. आंबेडकरांनी लढले त्याच मनुवादाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व संघाचे लोक करीत असून देशातील दलित, आदिवासींचा, तसेच गरिबांचा आवाज दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ...
आसाममध्ये विक्रमी ८५ टक्के मतदान आसाममध्ये दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यात ६१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. आसाममध्ये मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी प्रचंड प्रतिसाद होता. कामरूप जिल्ह्य़ातील बोंडा मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या.
आसाममध्ये विक्रमी ८५ टक्के मतदान आसाममध्ये दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यात ६१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. आसाममध्ये मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी प्रचंड प्रतिसाद होता. कामरूप जिल्ह्य़ातील बोंडा मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या.
हिंसाचाराच्या तुरळक घटना; आसामात गोळीबारात वृद्धाचा मृत्यू आसाम व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सोमवारी भरघोस मतदान झाले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत आसाममध्ये विक्रमी ८५ टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये ७९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारपेटा जिल्ह्य़ात सोरभोग मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर रांग लावण्याच्या मुद...
हिंसाचाराच्या तुरळक घटना; आसामात गोळीबारात वृद्धाचा मृत्यू आसाम व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सोमवारी भरघोस मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेचार वाजेपर्यंत आसाममध्ये विक्रमी ८५ टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये ७९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान काही ठिकाणी ह...
गोगोई यांच्या विरुद्ध ‘एफआयआर’ आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरुद्ध मंगळवारी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. गोगोई यांनी मंगळवारी सकाळी गुवाहाटीत पत्रकार परिषद घेतली. तसे करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. राज्यात विधानसभा निवडण...
गोगोई यांच्या विरुद्ध ‘एफआयआर’ आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरुद्ध मंगळवारी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. गोगोई यांनी मंगळवारी सकाळी गुवाहाटीत पत्रकार परिषद घेतली. तसे करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. राज्यात विधानसभा निवडण...
नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करण्याची मागणी शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा युक्तिवादही अर्जदाराने न्यायालयात केला. आर्थिक गैरव्यवहार आणि संपत्तीबाबतची माहिती जाणूनबुजून लपविल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी लाहोर उच्च न...
नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करण्याची मागणी शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा युक्तिवादही अर्जदाराने न्यायालयात केला. आर्थिक गैरव्यवहार आणि संपत्तीबाबतची माहिती जाणूनबुजून लपविल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी लाहोर उच्च न...
भाजपविरोधी महाआघाडीसाठी प्रयत्नशील – नितीशकुमार विचारधारा आणि किमान समान कार्यक्रमावर आधारित भाजपविरोधात आघाडी उभी करण्याचा प्रयत्न आहे. नितीशकुमार यांची घोषणा; भाजपला सत्तेबाहेर खेचण्याचे लक्ष्य जनता दल (संयुक्त) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशपातळीवरील राजकारणात लक्ष केंद्रित कर...
भाजपविरोधी महाआघाडीसाठी प्रयत्नशील – नितीशकुमार विचारधारा आणि किमान समान कार्यक्रमावर आधारित भाजपविरोधात आघाडी उभी करण्याचा प्रयत्न आहे. नितीशकुमार यांची घोषणा; भाजपला सत्तेबाहेर खेचण्याचे लक्ष्य जनता दल (संयुक्त) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशपातळीवरील राजकारणात लक्ष केंद्रित कर...
मनमोहन सिंग काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत राज्यासाठी जे काम केले त्याचे बक्षीस मतदार काँग्रेसला देतील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसामसाठी काहीही केले नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप असत्य असल्याचे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशरणकौर या दिसपूर मतदारसंघात मतदार ...
‘आसामबाबत मोदींचा आरोप खोटा’ – डॉ. मनमोहन सिंग काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत राज्यासाठी जे काम केले त्याचे बक्षीस मतदार काँग्रेसला देतील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसामसाठी काहीही केले नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप असत्य असल्याचे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आपल्या कामाची पावत...
‘मोदी हे धर्मनिरपेक्ष कोंडाळ्याचे बळी’ – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्तेतच असलेल्या सत्तेच्या दलालांचे कंबरडे मोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या २० वर्षांपासून धर्मनिरपेक्षवाद्यांच्या कोंडाळ्याचे आणि असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत तरीही देशात त्यांनी विकासाचे ...
‘मोदी हे धर्मनिरपेक्ष कोंडाळ्याचे बळी’ – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्तेतच असलेल्या सत्तेच्या दलालांचे कंबरडे मोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या २० वर्षांपासून धर्मनिरपेक्षवाद्यांच्या कोंडाळ्याचे आणि असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत तरीही देशात त्यांनी विकासाचे ...
प्रचारासाठी भाजपला बाबासाहेबांचा आधार दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनापासून कार्यक्रमांची मालिका तयार करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घटनाकारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणा...
प्रचारासाठी भाजपला बाबासाहेबांचा आधार दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची राष्ट्रवादाबाबत जी मते होती त्याचा आधार या विषयावरील प्रचारासाठी घेण्याचे आता भाजपने ठरविले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे १४ एप्रिलपासून तीन दिवस देशभरात...
पंजाब काँग्रेसचे बंडखोर नेते ब्रार यांची पक्षातून हकालपट्टी ब्रार हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात सातत्याने पक्षविरोधी वक्तव्ये करणारे पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगमीतसिंग ब्रार यांची सोमवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ब्रार हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांचे ...
पंजाब काँग्रेसचे बंडखोर नेते ब्रार यांची पक्षातून हकालपट्टी ब्रार हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात सातत्याने पक्षविरोधी वक्तव्ये करणारे पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगमीतसिंग ब्रार यांची सोमवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ब्रार हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांचे ...
शत्रुघ्न सिन्हांकडून नितीश कुमारांचे कौतुक नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे भाजप आमदार आणि प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. नितीश कुमारांची...
शत्रुघ्न सिन्हांकडून नितीश कुमारांचे कौतुक नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे भाजप आमदार आणि प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. नितीश कुमारांची...
‘..तेव्हा कॉंग्रेसला आनंद साजरा करण्याची कारणे मिळणार नाहीत’ फुटलेल्या ‘पनामा पेपर्स’मधील माहितीनुसार अनेक भारतीय करचोरीत गुंतले असल्याबाबत एक बहुसंस्था गट तपास करत असतानाच, या प्रकरणाचे तपशील उघड होतील त्यावेळी काँग्रेसला ‘आनंद साजरा करण्याची’ कारणे मिळणार नाहीत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. या प्रकरणा...
‘..तेव्हा कॉंग्रेसला आनंद साजरा करण्याची कारणे मिळणार नाहीत’ फुटलेल्या ‘पनामा पेपर्स’मधील माहितीनुसार अनेक भारतीय करचोरीत गुंतले असल्याबाबत एक बहुसंस्था गट तपास करत असतानाच, या प्रकरणाचे तपशील उघड होतील त्यावेळी काँग्रेसला ‘आनंद साजरा करण्याची’ कारणे मिळणार नाहीत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. या प्रकरणा...
या निवडीमुळे राज्याबाहेर विस्तार करू पाहणाऱ्या आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या या पक्षावर नितीशकुमार यांची संपूर्ण पकड राहणार आहे. जेडी (यू)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कुमार यांची पक्षाच्या सर्वोच्चपदी निवड करण्यात आल्यामुळे गेले दशकभर या पदावर असलेल्या शरद यादव यांची कारकीर्द संपुष्टात आली. २०१...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे राज्याबाहेर विस्तार करू पाहणाऱ्या आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या या पक्षावर नितीशकुमार यांची संपूर्ण पकड राहणार आहे. जेडी (यू)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कुमार यांची पक्षाच्य...
बंगालमध्ये आज मतदान आसामच्या ६१, तर बंगालच्या ३१ मतदारसंघांचा समावेश आसामच्या ६१, तर बंगालच्या ३१ मतदारसंघांचा समावेश विधानसभा निवडणुकीत आसाममधील ६१ आणि पश्चिम बंगालमधील ३१ अशा ९२ मतदारसंघात आज, सोमवारी मतदान होत आहे. आसाम विधानसभेच्या एकूण १२६ पैकी ६१ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी...
आसाम, प. बंगालमध्ये आज मतदान आसामच्या ६१, तर बंगालच्या ३१ मतदारसंघांचा समावेश आसामच्या ६१, तर बंगालच्या ३१ मतदारसंघांचा समावेश विधानसभा निवडणुकीत आसाममधील ६१ आणि पश्चिम बंगालमधील ३१ अशा ९२ मतदारसंघात आज, सोमवारी मतदान होत आहे. आसाम विधानसभेच्या एकूण १२६ पैकी ६१ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यात होत असलेल्या...