dropped,sentences याचिकेत सर्वांना करणे करण्यात,"जनहित याचिकेत या सर्वांना प्रतिवादी करणे शक्‍य नाही , असेही नमूद करण्यात आले आहे ." संपात झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात नव्हते,संपात सहभागी झालेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले नव्हते . कामगार न्यायालयाने बाजूने निकाल देऊनही कर्मचारी संघटनेच्या कामगारांना कामावर घेतले,कामगार न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊनही कर्मचारी संघटनेच्या १८०० कामगारांना आज कामावर घेतले नाही . होणार संभ्रम होता महाव्यवस्थापक खोब्रागडे संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावून कामगारांना कामावर घेत असल्याचे केले,"त्यामुळे त्यांचे पुन्हा काय होणार , याबाबतीत संभ्रम कायम होता ; मात्र बेस्टचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावून या कामगारांना उद्यापासून बिनशर्त कामावर घेत असल्याचे जाहीर केले ." महाव्यवस्थापकांनी नरमाईचे धोरण घेतलेले पाहून तर्कवितर्क लढविण्यात,महाव्यवस्थापकांनी अचानक नरमाईचे धोरण घेतलेले पाहून अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत . कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारल्यानंतर शुक्रवारी समितीने दिलेल्या आश्‍वासनांवर संप मागे घेण्यात,बेस्टमधील कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारल्यानंतर शुक्रवारी समितीने दिलेल्या आश्‍वासनांवर संप मागे घेण्यात आला . कामगारांवर कारवाईची कुऱ्हाड शाश्‍वती देण्यात होती दिवशी कामावर होण्यासाठी गेलेल्या कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना कामच देण्यात,"त्यात कामगारांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार नाही , याचीही शाश्‍वती देण्यात आली होती ; मात्र दुसऱ्या दिवशी कामावर रुजू होण्यासाठी गेलेल्या ३५०० विविध कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना कामच देण्यात आले नाही ." कर्मचारी युनियनने न्यायालयात धाव घेतली होती,त्यामुळे कर्मचारी युनियनने न्यायालयात धाव घेतली होती . न्यायालयाने कामगारांना कामावर घ्यावे आदेश दिल्यावरही पुनर्नेमणुकीच्या अर्जावर सही करण्यासाठी कामगारांना प्रशासनाकडून सांगण्यात,"न्यायालयाने कामगारांना बिनशर्त कामावर घ्यावे , असा आदेश दिल्यावरही आज पुनर्नेमणुकीच्या अर्जावर सही करण्यासाठी १८०० कामगारांना प्रशासनाकडून सांगण्यात आले ." सही करण्यास नकार दिल्यामुळे कामगारांना काम देण्यात नव्हते,सही करण्यास नकार दिल्यामुळे या कामगारांना आजही काम देण्यात आले नव्हते . प्रशासनाच्या भूमिकेबाबत कामगारांत चीड निर्माण झाली होती,त्यामुळे प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत कामगारांत प्रचंड चीड निर्माण झाली होती . संध्याकाळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी पत्रकार परिषद बोलावून कामगारांना कामावर घेत आहोत केले,"मात्र संध्याकाळी अचानक बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी पत्रकार परिषद बोलावून आपण सर्व कामगारांना बिनशर्त कामावर घेत आहोत , असे जाहीर केले ." कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर महाव्यवस्थापकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्मचारी संघटनांनी माफी मागितल्यामुळे परिवाराचा कुटुंबप्रमुख नात्याने माफ करीत,कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर महाव्यवस्थापकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्मचारी संघटनांनी माफी मागितल्यामुळे बेस्ट परिवाराचा कुटुंबप्रमुख या नात्याने मी त्यांना माफ करीत आहे . कामगारांना कामावर घेतले जात असल्याचे सांगितले,तसेच सर्व कामगारांना उद्यापासून कामावर घेतले जात असल्याचे सांगितले . कामगार सामंत विचारले समितीला कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका निवेदन दिले सांगितले,"याबाबत बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांना विचारले असता , त्यांनी आम्ही समितीला कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका , असे निवेदन दिले होते , असे सांगितले ." महाव्यवस्थापकांनी नरमाईचे धोरण स्वीकारलेले पाहून आश्‍चर्य वाटले,बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी अचानक नरमाईचे धोरण स्वीकारलेले पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले . मुख्यमंत्री नारायण राणे भेट घेतल्यानंतरच निर्णय आहे पत्रकारांनी महाव्यवस्थापकांना विचारल्यावर भेट घेतली नसल्याचे सांगितले,"मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांची भेट घेतल्यानंतरच तुमचा हा निर्णय आहे का , असे पत्रकारांनी महाव्यवस्थापकांना विचारल्यावर त्यांनी मी कोणाचीही भेट घेतली नसल्याचे सांगितले ." कल्याण ठाकुर्ली स्थानकांदरम्यान मार्गाच्या कामासाठी रेल्वेने शनिवारपासून दिवस मेगाब्लॉक घेतला,कल्याण - ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासाठी मध्य रेल्वेने शनिवारपासून पाच दिवस मेगाब्लॉक घेतला आहे . ब्लॉकच्या दिवशी शनिवारी ता नियोजनाअभावी प्रशासनाचा फज्जा उडाला,ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी शनिवारी ( ता . २८ ) नियोजनाअभावी प्रशासनाचा चांगलाच फज्जा उडाला . प्रवाशांचे हाल झाले,त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले . रविवार असल्याने परिणाम जाणवला उद्या ता दिवस असल्याने मंडळींचे हाल होणार असून रेल्वेस्थानक गाड्यांमध्ये गर्दीचा महापूर लोटण्याची शक्‍यता वर्तविली जात,"आज रविवार असल्याने फारसा परिणाम जाणवला नाही ; मात्र उद्या ( ता . ३० ) कार्यालयीन दिवस असल्याने नोकरदार मंडळींचे हाल होणार असून , रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये गर्दीचा महापूर लोटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे ." शनिवारचा अनुभव लक्षात घेता चाकरमानी रस्त्याचा मार्ग अवलंबण्याचा विचार करीत,"शनिवारचा अनुभव लक्षात घेता , बरेच चाकरमानी रस्त्याचा मार्ग अवलंबण्याचा विचार करीत आहेत ." रविवारी पत्रीपुलाजवळ मार्ग टाकण्याचे काम होते,रविवारी पत्रीपुलाजवळ नवीन मार्ग टाकण्याचे काम सुरू होते . दिवसभरात टिटवाळा अंबरनाथ कल्याण सुटणाऱ्या सुमारे लोकल करण्यात आल्या,"आज दिवसभरात टिटवाळा , अंबरनाथ , कल्याण येथून सुटणाऱ्या सुमारे ३४ लोकल रद्द करण्यात आल्या ." शनिवारचा अनुभव लक्षात घेऊन कुटुंबांनी बाहेर जाण्याचे टाळले,शनिवारचा अनुभव लक्षात घेऊन आज कुटुंबांनी बाहेर जाण्याचे टाळले . कल्याण डोंबिवली स्थानकांवर गर्दी नव्हती,"त्यामुळे कल्याण , डोंबिवली या स्थानकांवर फारशी गर्दी नव्हती ." ठाकुर्लीनंतर कल्याणपर्यंतचा प्रवास मिनिटांचा आहे कामामुळे तास लागत,ठाकुर्लीनंतर कल्याणपर्यंतचा प्रवास आठ ते दहा मिनिटांचा आहे ; मात्र कामामुळे चार ते पाच तास लागत आहेत . ठाकुर्ली स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने मार्गावरून लोकल नेल्या जात ठाकुर्ली कल्याण स्थानकांदरम्यान लोकलच्या रांगा लागत,ठाकुर्ली स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने एकाच मार्गावरून लोकल नेल्या जात असल्याने ठाकुर्ली - कल्याण स्थानकांदरम्यान लोकलच्या रांगा लागत आहेत . सोमवारी मुंबईला जाणारे प्रवासी एसटीने भिवंडी बायपासमार्गे प्रवास करण्याची शक्‍यता आहे,सोमवारी मुंबईला जाणारे बहुतांशी प्रवासी एसटीने भिवंडी बायपासमार्गे प्रवास करण्याची शक्‍यता आहे . नवी मुंबईत जाणारे मुंबई कल्याण परिवहनच्या बसने प्रवास करण्याच्या शक्‍यतेमुळे बसना गर्दी होणार,"नवी मुंबईत जाणारे नवी मुंबई , कल्याण परिवहनच्या बसने प्रवास करण्याच्या शक्‍यतेमुळे या बसना प्रचंड गर्दी होणार आहे ." दरम्यान सोमवारी प्रवाशांकडून उद्रेक होऊ खबरदारी रेल्वे पोलिसांनी घेतली,"दरम्यान , सोमवारी प्रवाशांकडून उद्रेक होऊ नये याची खबरदारी रेल्वे पोलिसांनी घेतली आहे ." "मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवारी ठाणे कल्याण मार्गावर गाड्या सोडण्यात येणार असल्याचे अधिकारी फाळके ""सकाळ'ला सांगितले","मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवारी एसटीच्या ठाणे ते कल्याण या मार्गावर २५ ते ३० गाड्या सोडण्यात येणार असल्याचे ठाणे विभागीय अधिकारी फाळके यांनी ""सकाळ'ला सांगितले ." प्रवाशांची गर्दी वाढल्यास गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात म्हणाले,"प्रवाशांची गर्दी वाढल्यास जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल , असेही ते म्हणाले ." पक्षश्रेष्ठींनी भारतीयांना करण्याची सोपविलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून पावले उचलत कार्यक्रम राबविणाऱ्या खासदार निरूपम दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या मनात आहे,"पक्षश्रेष्ठींनी उत्तर भारतीयांना संघटित करण्याची सोपविलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून त्यादृष्टीने पावले उचलत विविध कार्यक्रम राबविणाऱ्या माजी खासदार संजय निरूपम यांच्याबद्दल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या मनात मात्र वेगळेच "" काही तरी ' आहे हे नक्की ." उत्तर प्रदेशात निवडणूक रंगात आली श्रेष्ठींनी निरूपम गोव्यातील निवडणुकीसाठी प्रचाराची राळ उडवून फर्मान सोडले,"कारण उत्तर प्रदेशात निवडणूक ऐन रंगात आली असताना श्रेष्ठींनी निरूपम यांना , गोव्यातील निवडणुकीसाठी प्रचाराची राळ उडवून देण्याचे फर्मान सोडले आहे ." कॉंग्रेस समितीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्‍ते निरूपम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीऐवजी गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविली,अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्‍ते संजय निरूपम यांच्यावर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीऐवजी गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे . जूनमध्ये होत गोवा निवडणुकीसाठी सुमारे महिनाभर निरूपम गोव्यात मुक्‍काम असणार,जूनमध्ये होत असलेल्या गोवा निवडणुकीसाठी सुमारे महिनाभर निरूपम यांचा गोव्यात मुक्‍काम असणार आहे . निवडणुकीचे टप्पे पडले असून टप्प्यांत आवश्‍यकता भासल्याच निरूपम बोलावण्यास दिल्लीतील पक्षश्रेष्ठी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते,उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून उर्वरित तीन टप्प्यांत आवश्‍यकता भासल्याच निरूपम यांना बोलावण्यास दिल्लीतील पक्षश्रेष्ठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते . जूनच्या आठवड्यात पडणाऱ्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस समितीने पथके स्थापन केली असून कॉंग्रेसचे चिटणीस सिद्धार्थ पटेल मंत्री राणे खासदार कामत आमदार भाई जगताप निरूपम समावेश करण्यात,"जूनच्या पहिल्या आठवड्यात पार पडणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस समितीने सहा पथके स्थापन केली असून यात कॉंग्रेसचे केंद्रीय चिटणीस सिद्धार्थ पटेल , महसूल मंत्री नारायण राणे , खासदार गुरुदास कामत आणि आमदार भाई जगताप यांच्यासह निरूपम यांचा समावेश करण्यात आला आहे ." पथकांना महिनाभराआधीच गोव्यात जाण्याच्या सूचना असून निवडणुकीतील प्रचार कामाची जबाबदारी असणार,या पथकांना महिनाभराआधीच गोव्यात जाण्याच्या सूचना असून मुख्यत्वे निवडणुकीतील प्रचार व अन्य कामाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे . निरूपम प्रदेशातील निवडणुकीऐवजी गोव्यातील निवडणुकीसाठी उपयोग करून निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते,निरूपम यांचा उत्तर प्रदेशातील निवडणुकीऐवजी गोव्यातील निवडणुकीसाठी अधिक प्रभावशील उपयोग करून घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते . मुंबईतूनही उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी डेरेदाखल झाले असून समर्थकांना तिकिटे मिळवून देण्यातही ठरले,मुंबईतूनही काही उत्तर भारतीय उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी डेरेदाखल झाले असून आपापल्या समर्थकांना तिकिटे मिळवून देण्यातही ते यशस्वी ठरले आहेत . कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष पासी शादात मतदारसंघातून कॉंग्रेसने उमेदवारी दिली असून निवडणुकीच्या टप्प्यात मतदान होत,मुंबई उत्तर पश्‍चिम जिल्हा युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष पासी यांना शादात मतदारसंघातून कॉंग्रेसने उमेदवारी दिली असून निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात तेथे मतदान होत आहे . खासदार प्रिया दत्त अभिनेते खासदार गोविंदा फिल्म स्टार रवी किशन पासी प्रचारात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात,"खासदार प्रिया दत्त , अभिनेते व खासदार गोविंदा आणि भोजपुरी फिल्म स्टार रवी किशन हे पासी यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे ." दरम्यान कानपूरमध्ये नेते शुक्‍ला पडलेल्या सभेला जण राहिल्याने भीतीपोटी प्रचाराकडे पाठ फिरविल्याची माहिती सूत्रांकडून मिळते,"दरम्यान , कानपूरमध्ये केंद्रीय नेते राजीव शुक्‍ला यांच्या नुकत्याच पार पडलेल्या एका जाहीर सभेला फक्‍त १८ जण उपस्थित राहिल्याने त्यांनी भीतीपोटी प्रचाराकडे पाठ फिरविल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ." कल्याण डोंबिवलीतील बांधकामांची न्यायमूर्ती अग्यार अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला,कल्याण - डोंबिवलीतील ६७ हजार ७२० अनधिकृत बांधकामांची उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एस. अग्यार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिला . समितीचे काम जूनपासून केले जाणार असून महिन्यांत करावे महिन्याला न्यायालयास अहवाल करावा केले,"या समितीचे काम एक जूनपासून सुरू केले जाणार असून सहा महिन्यांत ते पूर्ण करावे आणि दर महिन्याला न्यायालयास अहवाल सादर करावा , असेही उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले ." समितीसाठी जागा कर्मचारी वर्ग सुविधा कल्याण करून द्याव्यात न्यायमूर्ती एफ रिबेल्लो न्यायमूर्ती सावंत खंडपीठाने केले,"समितीसाठी जागा , कर्मचारी वर्ग व अन्य सुविधा कल्याण - डोंबिवली महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात , असे न्यायमूर्ती एफ . आय . रिबेल्लो व न्यायमूर्ती राजेंद्र सावंत यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले ." कौस्तुभ गोखले घाणेकर बांधकामांसंदर्भात केलेली याचिका करून घेताना खंडपीठाने आदेश दिले,कौस्तुभ गोखले व श्रीनिवास घाणेकर यांनी या बांधकामांसंदर्भात सादर केलेली जनहित याचिका दाखल करून घेताना खंडपीठाने हे आदेश दिले . समितीत ठाण्याचे आयुक्त नगररचना विभागाचे उपसंचालक सदस्यांची नावे न्यायालयाने केली,"या समितीत ठाण्याचे पोलिस आयुक्त , नगररचना विभागाचे माजी उपसंचालक व अन्य सदस्यांची नावे न्यायालयाने याआधीच निश्‍चित केली आहेत ." समितीकडे पासूनची बांधकामे चौकशीसाठी सोपविली जाणार,समितीकडे १९८७ पासूनची अनधिकृत बांधकामे चौकशीसाठी सोपविली जाणार आहेत . बिल्डर अधिकारी आहेत कारवाई करता समितीने अहवाल द्यायचा समितीच्या कार्यकक्षेबाबतच्या अधिसूचनेला न्यायालयाने संमती दिली असून अधिसूचना केली जाणार,"त्यांना बिल्डर , अधिकारी कोण जबाबदार आहेत , त्यांच्यावर काय कारवाई करता येईल , याबाबत समितीने अहवाल द्यायचा आहे . समितीच्या कार्यकक्षेबाबतच्या प्रस्तावित अधिसूचनेला न्यायालयाने संमती दिली असून त्यानुसार अधिसूचना जारी केली जाणार आहे ." जिल्ह्यातून आलेले समाजबांधव परिषदेला होते,जिल्ह्यातून आलेले समाजबांधव परिषदेला उपस्थित होते . सपकाळे शायर खंडू नन्नवरे संजय बी. सपकाळे सपकाळे सपकाळे नन्नवरे निकम शेजवळ उमाकांत सोनवणे पाटोळे रवींद्र बाविस्कर हिरालाल बाविस्कर लोखंडे अशोक सोनवणे कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले,"रमेश सपकाळे , ज्योती शायर , खंडू नन्नवरे , संजय बी. सपकाळे , सुरेश सपकाळे , सुभाष सपकाळे , भगवान नन्नवरे , अतुल निकम , एस. के. शेजवळ , उमाकांत सोनवणे , राजेश पाटोळे , रवींद्र बाविस्कर , हिरालाल बाविस्कर , एस. के. लोखंडे , अशोक सोनवणे आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले ." """सिद्धार्थ'ने दिला बुद्धाचा जीवनपरिचय","""सिद्धार्थ'ने दिला बुद्धाचा जीवनपरिचय" जळगाव ता,"जळगाव , ता . २२ -" बुद्ध जीवनकार्यावर सिद्धार्थ नाटकाला जळगावकरांनी प्रतिसाद दिला,"तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावर आधारित "" सिद्धार्थ ' या नाटकाला उपस्थित जळगावकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला ." जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाचे जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या नाटकाच्या सादरीकरणाने भारावून,जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाचे जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या या नाटकाच्या प्रभावी अशा सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले . येथील अजिंठा हौसिंग सोसायटीमधील महिलांनी प्रयोग केला,येथील अजिंठा हौसिंग सोसायटीमधील महिलांनी नुकताच हा प्रयोग केला . येथील सोसायटीच्या प्रांगणावर कार्यक्रम झाला,येथील अजिंठा हौसिंग सोसायटीच्या प्रांगणावर हा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला . तिडके नाटकाचे लेखन केले,अशोक तिडके यांनी या नाटकाचे लेखन केले . वाघ मार्गदर्शन केले,जयसिंग वाघ यांनी मार्गदर्शन केले . सोनवणे बाविस्कर खेडकर जोशी दिग्दर्शन केले,"महेंद्र सोनवणे , प्रकाश बाविस्कर , महेंद्र खेडकर , प्रा . महेश जोशी यांनी दिग्दर्शन केले ." महिला पुरुषांनी केलेल्या नाटकात पात्रे आहेत,एकूण २२ महिला व चार पुरुषांनी सादर केलेल्या नाटकात एकूण ४५ लहान - मोठी पात्रे आहेत . भालेराव इंदुमती तिडके माया भालेराव सपकाळे प्रज्ञा वाघ मंदा सुरवाडे सुरवाडे सुरवाडे पल्लवी बैंसाणे भालेराव निकम सपना सपकाळे सरला भालेराव लोखंडे आशा सपकाळे कोचुरे भालेराव तिडके वाघ आशा आळंबे सपकाळे मधुरा सुरवाडे बाबूराव वाघ वाघ सपकाळे शुभम तिडके भूमिका पाडल्या,"ज्योती भालेराव , इंदुमती तिडके , माया भालेराव , कविता सपकाळे , प्रज्ञा वाघ , मंदा सुरवाडे , सुजाता सुरवाडे , लीना सुरवाडे , पल्लवी बैंसाणे , अर्चना भालेराव , सोनल निकम , सपना सपकाळे , सरला भालेराव , सविता लोखंडे , आशा सपकाळे , द्वारका कोचुरे , विमल भालेराव , अन्नपूर्णा तिडके , धनाबाई वाघ , आशा आळंबे , प्रियांका सपकाळे , मधुरा सुरवाडे यांच्यासह बाबूराव वाघ , मयूर वाघ , दिलीप सपकाळे , शुभम तिडके यांनी भूमिका पार पाडल्या ." ठाण्याचे निरीक्षक धाकराव उद्योगपती संजय इंगळे हस्ते उद्‌घाटन झाले,"औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सी. टी. धाकराव , उद्योगपती संजय इंगळे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले ." दोघांनीही मनोगत केले,दोघांनीही मनोगत व्यक्त केले . वाघ सूत्रसंचालन केले,श्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले . बैसाणे सुमीत सोनवणे राहुल बैसाणे भालेराव भालेराव सपकाळे आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले,"सुमन बैसाणे , सुमीत सोनवणे , राहुल बैसाणे , जितेंद्र भालेराव , मंगेश भालेराव , दिलीप सपकाळे आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले ." नागरिक संख्येने होते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . महापालिका वार्तापत्र उद्योगनगरीच्या स्थापनेमुळे पालिका संकटात,महापालिका वार्तापत्र उद्योगनगरीच्या स्थापनेमुळे पालिका संकटात पवार,( हर्षवर्धन पवार ) वसाहतीत राज्य शासनाने उद्योगनगरी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्योजकांमध्ये स्वागत झाले,औद्योगिक वसाहतीत राज्य शासनाने स्वतंत्र उद्योगनगरी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्योजकांमध्ये उत्स्फूर्त स्वागत झाले . सुरवातीला महापालिकेतर्फेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे निर्णयाची करण्यात,सुरवातीला महापालिकेतर्फेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे निर्णयाची भलामण करण्यात आली . उत्साहातील प्रतिक्रिया होती,"मात्र , ती अगदीच उत्साहातील प्रतिक्रिया होती ." पाहुणा आला माणूस सुरवातीला म्हणतो मग कटवण्याचा प्रयत्न करतो अवस्था आता पालिकेची झाली,"कुणीतरी नको असलेला पाहुणा आला की माणूस सुरवातीला "" या - या ' म्हणतो आणि मग कटवण्याचा प्रयत्न करतो , तशी अवस्था आता पालिकेची झाली आहे ." उद्योगनगरीच्या पालिकेच्या वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या,उद्योगनगरीच्या स्थापनेविषयी पालिकेच्या वर्तुळात निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत . करवसुलीचा हक्क थांबणार असल्याची जाणीव झाल्यामुळे पालिकेच्या पायाखालील वाळू घसरली,करवसुलीचा हक्क थांबणार असल्याची तीव्र जाणीव झाल्यामुळे पालिकेच्या पायाखालील वाळू घसरली आहे . निर्णयाला हरकत घेण्याची मागणीही जोर धरु लागली,त्यामुळे या निर्णयाला हरकत घेण्याची मागणीही जोर धरु लागली आहे . उद्योजक संघटनांमध्येही निर्णयाच्या श्रेयासाठी अहमहमिका आहे,तिकडे उद्योजक संघटनांमध्येही या निर्णयाच्या श्रेयासाठी अहमहमिका सुरू आहे . निर्णयामुळे बदल होतील मनात संभ्रम आहेत,"मात्र , या निर्णयामुळे काय बदल होतील , याविषयी सगळ्यांच्याच मनात संभ्रम आहेत ." जिल्हाधिकारी कार्यालयालाही माहिती,खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयालाही याविषयी काहीच माहिती नाही . जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र झाले,जिल्हाधिकारी कार्यालयाला यासंबंधीचे केवळ एक पत्र प्राप्त झाले आहे . पालिकेचे निर्णयामुळे नुकसान होणार,पालिकेचे मात्र या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे . वसाहत महापालिकेसाठी आहे,औद्योगिक वसाहत ही महापालिकेसाठी दुभती म्हैसच आहे . रुपयांहून उत्पन्नाचे दूध पालिकेला मिळते पालिकेने म्हशीला सुविधांचा चाराही दिला,पंचवीस कोटी रुपयांहून अधिक उत्पन्नाचे आयते दूध पालिकेला मिळते पालिकेने या म्हशीला कधी सुविधांचा चाराही दिला नाही . """एमआयडीसी'च्या शेतात खायचे व्यवहार पालिकेने वर्षे केला","म्हैस चारायची ""एमआयडीसी'च्या शेतात आणि दुध मात्र आपण खायचे , असा छान व्यवहार पालिकेने बरीच वर्षे केला ." पालिकेने हद्द वाढवून वसाहती ताब्यात घेतल्या होते,"जेव्हापासून पालिकेने हद्द वाढवून तयार औद्योगिक वसाहती ताब्यात घेतल्या , तेव्हापासून हे सुरू होते ." सुविधांचा असताना करणे उद्योजकांच्या आवाक्‍याबाहेरचे होते,मात्र सुविधांचा ठणठणाट असताना हे सहन करणे उद्योजकांच्या आवाक्‍याबाहेरचे होते . मग थांबविण्याची उद्योजक संघटनांची धडपड झाली,त्यामुळे मग हे थांबविण्याची उद्योजक संघटनांची धडपड सुरू झाली . लिमिटेड संस्थेने लढा दिला,सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेने तर कायदेशीर लढा दिला . संस्थेला शासनाकडून उद्योगनगरी स्थापन करण्याविषयी पत्र झाले,या संस्थेला शासनाकडून उद्योगनगरी स्थापन करण्याविषयी पत्र प्राप्त झाले होते . संस्थेने प्रस्ताव पाठवला,त्यानुसार संस्थेने प्रस्ताव पाठवला . नगरपालिकेला पत्र लिहून ठरावही करून,नगरपालिकेला पत्र लिहून त्यांच्याकडून विनाहरकत ठरावही मंजूर करून घेतला . उद्योगनगरीच्या व्यवस्थापनाच्या आराखड्यासह कागदपत्रे पाठवूनही शासनाने हालचाल केल्याने संस्थेने न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली,उद्योगनगरीच्या व्यवस्थापनाच्या आराखड्यासह सगळी कागदपत्रे पाठवूनही शासनाने काहीच हालचाल न केल्याने संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली . ऑक्‍टोबर न्यायालयाने उद्योगनगरी स्थापण्याचा आदेश शासनाला दिला,त्यावर १४ ऑक्‍टोबर २००४ला न्यायालयाने उद्योगनगरी स्थापण्याचा आदेश शासनाला दिला . शासनाने हालचाल केल्याने संस्थेने अवमान याचिका केली,त्यानंतरही शासनाने हालचाल न केल्याने या संस्थेने अवमान याचिका दाखल केली . मतदारसंघांच्या शासनाने पुढे केले,त्यावर मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे कारण शासनाने पुढे केले . पुनर्रचनेनंतर शासनाला उद्योगनगरी स्थापन करण्याचा निर्णय घ्यावाच,या पुनर्रचनेनंतर मात्र शासनाला उद्योगनगरी स्थापन करण्याचा निर्णय घ्यावाच लागला . उद्योजक संघटनांनी मागणीचा पाठपुरावा केला,इतरही उद्योजक संघटनांनी या मागणीचा पाठपुरावा केला . आमदार एकनाथ खडसे विधीमंडळात मागणी लावून धरली,आमदार एकनाथ खडसे यांनी विधीमंडळात ही मागणी लावून धरली . पालिकेचा उद्योगनगरीच्या उत्पन्नात वाटा असावा नगरसेवकांची मागणी आहे,"पालिकेचा उद्योगनगरीच्या उत्पन्नात निश्‍चित वाटा असावा , अशी नगरसेवकांची मागणी आहे ." उद्योगनगरी स्थापन झाल्यानंतर सुरवातीची वर्षे करांचा टक्के वाटा स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेला मिळावा तरतूद करण्यात उद्योजक संघटनांचा विरोध आहे,"उद्योगनगरी स्थापन झाल्यानंतर सुरवातीची काही वर्षे करांचा पन्नास टक्के वाटा स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेला मिळावा , अशी तरतूद करण्यात आलेली असली , तरी उद्योजक संघटनांचा त्याला ठाम विरोध आहे ." वसाहत महामंडळाने केलेली,औद्योगिक वसाहत ही पूर्णतः महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने विकसित केलेली आहे . पालिकेने येथून वर्षे केली,पालिकेने येथून अनेक वर्षे करवसुली केली . सुविधा उभारलेली,"मात्र , कुठलीही सुविधा उभारलेली नाही ." पालिकेला वाटा हक्कच उरत उद्योजक संघटनांचे म्हणणे,"त्यामुळे पालिकेला करांत वाटा मागण्याचा हक्कच उरत नाही , असे उद्योजक संघटनांचे म्हणणे आहे ." मुद्‌द्‌यावर न्यायालयात जाण्याची तयारीही संस्थांनी दाखवली,या मुद्‌द्‌यावर न्यायालयात जाण्याची तयारीही काही संस्थांनी दाखवली आहे . पालिकेने ठराव केला आता करांच्या वाट्याची हरकत घेण्याचा पालिकेला अधिकार वसाहत संस्थेचे म्हणणे,"पालिकेने ज्याअर्थी "" विनाहरकत ठराव ' केला , त्याअर्थी आता करांच्या वाट्याची हरकत घेण्याचा पालिकेला काहीएक अधिकार नाही , असे सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेचे म्हणणे आहे ." चुकीच्या योजना बोझ्याखाली सापडलेली महापालिका वाचवायची शासनाचे अनुदान मिळवण्याशिवाय पर्याय,"मात्र , विविध चुकीच्या योजना राबविल्यामुळे कर्जाच्या बोझ्याखाली सापडलेली महापालिका वाचवायची असेल , तर शासनाचे अनुदान मिळवण्याशिवाय पर्याय नाही ." केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून प्रकारचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,विशेषतः केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून विविध प्रकारचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत . उद्योगनगरीचे स्वरूप,उद्योगनगरीचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात झाल्यानुसार उद्योगनगरी प्राधिकरणाच्या मंडळात सदस्य असतील,महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानुसार उद्योगनगरी प्राधिकरणाच्या कार्यकारी मंडळात सहा सदस्य असतील . अध्यक्ष महाराष्ट्र विकास महामंडळाने सहकारी संस्थेने केलेला,अध्यक्ष हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने किंवा सहकारी संस्थेने नामनिर्देशित केलेला असेल . "सदस्य ""एमआयडीसी'ने सहकारी संस्थेने केलेले","दोन सदस्य ""एमआयडीसी'ने किंवा सहकारी संस्थेने नामनिर्देशित केलेले असतील ." प्राधिकरणाचा अधिकारी होण्याची संधी असेल,त्यातील एकाला प्राधिकरणाचा मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याची संधी असेल . सदस्य उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी असतील,दोन सदस्य उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी असतील . सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला,एक सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केलेला असेल . पदांसाठीची निवड वर्षांसाठी असेल,या पदांसाठीची निवड पाच वर्षांसाठी असेल . प्राधिकरणाच्या सदस्यांची दरमहा बैठक व्हावी,प्राधिकरणाच्या सदस्यांची दरमहा बैठक व्हावी . सदस्य बैठकीला असावेत,किमान तीन सदस्य बैठकीला उपस्थित असावेत . निर्णय घेण्यापूर्वी मतदान होईल तरतूद आहे,"कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी मतदान होईल , अशी तरतूद आहे ." मते निर्णय,"ज्याबाजूने जास्त मते , तो निर्णय पक्का NULL ." मते मिळाल्यास अध्यक्षांना मताचा अधिकार प्रदान करण्यात,"मात्र , समान मते मिळाल्यास अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे ." रस्ते चौक ठिकाणी पथदिवे बसविणे रस्ते ठिकाणे करणे अग्निशमन रस्ते बांधणे गटारांची आखणी करणे आरोग्याच्या पुरविणे पेयजलाचा पुरवठा प्राधिकरण कर्तव्ये,"रस्ते , चौक आदी ठिकाणी पथदिवे बसविणे , रस्ते , सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे , अग्निशमन , रस्ते बांधणे , गटारांची आखणी करणे , स्वच्छतागृहे बांधणे , आरोग्याच्या सोयी पुरविणे , पेयजलाचा पुरवठा आदी प्राधिकरण कर्तव्ये आहेत ." सेवांवरील खर्चासाठी प्राधिकरणाला अधिकार देण्यात,या सेवांवरील खर्चासाठी प्राधिकरणाला करवसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत . हर्षवर्धन पवार,- हर्षवर्धन पवार कामगार हक्काबद्दल असावा ऍड मोहिते,कामगार हक्काबद्दल जागरूक असावा - ऍड . मोहिते चोपडा ता,"चोपडा , ता . २२ -" कामगार मालक वाद समझोत्याने मिटविले हेतूने कलम कायद्यातील तरतुदीनुसार कन्सिलिएशन ऑफिसर कामगार आयुक्त कामगार अधिकारी नेमणूक जिल्ह्यासाठी केली,"कामगार व मालक यांच्यातील वाद तडजोडीने किंवा समझोत्याने मिटविले जावेत , या हेतूने औद्योगिक कलम कायद्यातील तरतुदीनुसार कन्सिलिएशन ऑफिसर म्हणून सहायक कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी यांची नेमणूक प्रत्येक जिल्ह्यासाठी केली आहे ." वेळी देसाई चौगुले टिपुगडे पाटील पाटील जाधव देसाई चौगले जोशी गामाजी पाटील पुजारी मुकुंद पुजारी अर्जुन पाटील पाटील जत्राटे देवाप्पा पुजारी शंकरराव तोरस्कर भाषणे झाली,"या वेळी बाबा देसाई , के. एस. चौगुले , राजाराम टिपुगडे , संभाजीराव पाटील , सौ. नंदा पाटील , डॉ. सुभाष जाधव , के. बी. देसाई , दिलीप चौगले , अरुण जोशी , गामाजी पाटील , पोपट पुजारी , मुकुंद पुजारी , अर्जुन पाटील , सखाराम पाटील , अमर जत्राटे , अन्वर जमादार , देवाप्पा पुजारी , शंकरराव तोरस्कर यांची भाषणे झाली ." फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन आनंद झाला,सुंदरसा फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केलेस त्याबद्दल मला खूपच आनंद झाला . मनापासून स्वीकारला कळावे सोबत फोटो पाठवीत,तो गुच्छ मी खरोखरीच मनापासून स्वीकारला हे तुला कळावे म्हणून मी हा सोबत त्या गुच्छासकट काढलेला माझा फोटो तुला पाठवीत आहे . अभिनंदन करण्यासाठी दि. जूनला,तुझे प्रत्यक्ष अभिनंदन करण्यासाठी मी बहुतेक दि. ७ जूनला चारूबरोबर येईन . दिवशी येणार,कारण चारु त्या दिवशी पुण्याहून इकडे येणार आहे . चोरून सांगितले,तू आजारी असे चोरून सांगितले . पत्र वाचले समाधान होईना,मी ते पत्र कितीदा तरी वाचले पण समाधान होईना . शब्दावर अडखळत डॉक्टरकाका संबोधन आवडले नावाने हाक मारायची ठरवून टाकले,एका शब्दावर मात्र मी परत परत अडखळत होते - ' डॉक्टरकाका ' हे संबोधन मात्र मला मुळीच आवडले नाही त्या नावाने त्यांना हाक मारायची नाही असे मी अगदी पक्के ठरवून टाकले . डॉक्टर म्हणायचं,मी त्यांना नुसतं ' डॉक्टर ' एवढंच म्हणायचं . मुंबईला गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड मुंबई येथील वसाहतीत वाहिन्यांद्वारे गॅसपुरवठा करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे येथील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे,मुंबईला वाहिन्यांद्वारे घरगुती वापराच्या गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीने लवकरच नवी मुंबई आणि येथील औद्योगिक वसाहतीत वाहिन्यांद्वारे गॅसपुरवठा करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे येथील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे . एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या तुटवड्यामुळे असणाऱ्या मुंबईकरांनी प्रकल्पाच्या घोषणेनंतर सुटकेचा श्‍वास सोडला प्रकल्प होण्यासाठी जून वाट पाहावी लागणार,एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या सततच्या तुटवड्यामुळे त्रस्त असणाऱ्या नवी मुंबईकरांनी या प्रकल्पाच्या घोषणेनंतर सुटकेचा श्‍वास सोडला असला तरी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जून २००८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे . गॅस स्वस्तात होणार,विशेष म्हणजे हा गॅस स्वस्तात उपलब्ध होणार आहे . मुंबईतील नागरिकांची गॅसची गरज लक्षात घेता केंद्र सरकारच्या मदतीने महानगर गॅस लिमिटेड कंपनीने मुंबईत वापराचा एलपीजी गॅस प्रकल्प केला,"मुंबईतील नागरिकांची घरगुती गॅसची गरज लक्षात घेता , केंद्र सरकारच्या मदतीने महानगर गॅस लिमिटेड कंपनीने १९९५ पासून मुंबईत वाहिन्यांद्वारे घरगुती वापराचा एलपीजी गॅस पुरविण्याचा प्रकल्प सुरू केला ." """महानगर गॅस'चे सध्या मुंबईत लाखांहून ग्राहक आहेत कंपन्यांना कंपनी पुरवठा करते","""महानगर गॅस'चे सध्या मुंबईत तीन लाखांहून अधिक ग्राहक आहेत ; तर ८५०हून अधिक कंपन्यांना ही कंपनी एलपीजीचा पुरवठा करते ." मुंबईला उद्दिष्ट ठेवणाऱ्या कंपनीला समुद्रात असणाऱ्या ओएनजीसी हाय गॅस होतो,"संपूर्ण मुंबईला गॅस पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या या कंपनीला उरणजवळ समुद्रात असणाऱ्या "" ओएनजीसी ' च्या "" बॉम्बे हाय ' मधून गॅस उपलब्ध होतो ." "मुंबईची गरज उपनगरांतही प्रकल्प राबविण्यासाठी ""महानगर गॅस लिमिटेड'ने वर्षांपूर्वी ब्युरोच्या माध्यमातून सर्वेक्षण केले","मुंबईची गरज भागवीत असताना लगतच्या उपनगरांतही हा प्रकल्प राबविण्यासाठी ""महानगर गॅस लिमिटेड'ने तीन वर्षांपूर्वी इंडियन मार्केट रिसर्च ब्युरोच्या माध्यमातून सर्वेक्षण केले होते ." सर्वेक्षणात नवी मुंबई ठाणे मिरा भाईंदर पनवेल येथील ठाणे बेलापूर तळोजा वसाहतीत वाहिन्यांद्वारे गॅसपुरवठा करण्यास वातावरण असल्याचे निदर्शनास आले,"या सर्वेक्षणात नवी मुंबई , ठाणे , मिरा - भाईंदर , पनवेल तसेच येथील ठाणे - बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीत वाहिन्यांद्वारे गॅसपुरवठा करण्यास पोषक वातावरण असल्याचे निदर्शनास आले होते ." ठाणे बेलापूर खंडातील वसाहतींसोबत माहिती तंत्रज्ञानाची राजधानी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईला गॅसपुरवठा करण्यासाठी रुपयांचा प्रकल्प आखण्यात,ठाणे - बेलापूर या आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींसोबत आजच्या घडीला माहिती तंत्रज्ञानाची राजधानी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईला गॅसपुरवठा करण्यासाठी २४२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आखण्यात आला आहे . रुपयांच्या प्रकल्पांतर्गत पुणे पिंपरी चिंचवडपर्यंत एलपीजी गॅसच्या वाहिन्या नेण्यात येणार,एकूण ४८० कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत २०१२ पर्यंत पुणे तसेच पिंपरी - चिंचवडपर्यंत एलपीजी गॅसच्या वाहिन्या नेण्यात येणार आहेत . लंडन येथील बी. जी. ग्रुप प्रकल्प राबविण्यात,गेल आणि लंडन येथील बी. जी. ग्रुप यांच्यातर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे . नवी मुंबईत उरण वाहिन्या जोडण्याचे काम लॉईड कंपनी करीत,नवी मुंबईत उरण ते तुर्भेदरम्यान एलपीजी वाहिन्या जोडण्याचे काम पुंज लॉईड ही कंपनी करीत आहे . लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईचा विकास होत,तेरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे . शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत एलपीजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम पेट्रोलियम इंडियन ऑईल कंपन्यांना कसरत करावी,"या शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सिलिंडर्सद्वारे एलपीजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम , हिंदुस्तान पेट्रोलियम , इंडियन ऑईल यासारख्या कंपन्यांना मोठी कसरत करावी लागते ." घरांत कंपन्यांचे अलिबाग मरोळ भरणा करण्यासाठी जातात,तब्बल एक लाख घरांत एलपीजी गॅस पुरविणाऱ्या या कंपन्यांचे सिलिंडर्स अलिबाग आणि अंधेरीतील मरोळ येथे भरणा करण्यासाठी जातात . ठिकाणांहून ट्रकमधून भरलेले सिलिंडर्स आणताना अपघात गॅस काढून घेण्याच्या प्रकारांनी येथील ग्राहक असतात,"या दोन्ही ठिकाणांहून ट्रकमधून भरलेले सिलिंडर्स आणताना अनेकदा अपघात , वाहतुकीचा खोळंबा , तसेच सिलिंडर्समधील गॅस काढून घेण्याच्या प्रकारांनी येथील ग्राहक नेहमीच त्रस्त असतात ." महिन्यांपूर्वी शहरात दिवस गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता,काही महिन्यांपूर्वी या शहरात तब्बल १५ दिवस घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता . एलपीजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या येथील नागरिक असतानाच सरकारने लिमिटेडच्या माध्यमातून निर्णय घेतल्यानंतर येथील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे,एलपीजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराने येथील नागरिक त्रस्त असतानाच केंद्र सरकारने महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे . गॅस समजला,"सिलिंडर्समधील गॅसपेक्षा वाहिन्यांमधील गॅस अधिक सुरक्षित , तसेच किफायतशीर समजला जातो ." मुले बिघडत होणारी ओरड आहे,""" मुले बिघडत आहेत , ही सर्वत्र होणारी ओरड खोटी आहे ." मुले बिघडत आई वडील बिघडतात,मुले बिघडत नाहीत ; आई - वडील बिघडतात . पालकांची जबाबदारी मुलांची जबाबदारी होते,पालकांची जबाबदारी जिथे संपते तिथे मुलांची जबाबदारी सुरू होते . मुलांच्या बाबतीत आई वडिलांची वृत्ती सुधारली पाहिजे,म्हणून मुलांच्या बाबतीत आई - वडिलांची वृत्ती सुधारली पाहिजे . एकवेळ मुलांवर संस्कार करू नका कुसंस्कारापासून वाचवा आवाहन न्यायमूर्ती धर्माधिकारी केले,"एकवेळ मुलांवर चांगले संस्कार करू नका , पण त्यांना कुसंस्कारापासून तरी वाचवा , ' असे आवाहन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले ." व्याख्यानमाले पुष्प गुंफताना जीवननिष्ठा विषयावर बोलत,"वसईतील "" सुवार्ता व्याख्यानमाले ' चे रौप्यमहोत्सवी पुष्प गुंफताना "" माझी जीवननिष्ठा ' या विषयावर ते बोलत होते ." वेळी नियोजन समितीचे सदस्य जयंतराव पाटील होते,या वेळी नियोजन समितीचे सदस्य जयंतराव पाटील हेही उपस्थित होते . चिंतनात धर्माधिकारी समाजातील प्रथा रूढींवर मतप्रदर्शन केले,आपल्या मुक्त चिंतनात न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी समाजातील अनेक वाईट प्रथा व रूढींवर मार्मिक व सडेतोड मतप्रदर्शन केले . आई वडील गांधीजी आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल केली आढावा घेतला,आई - वडील व गांधीजी यांचा आदर्श समोर ठेवून आपण जीवनात कशी वाटचाल केली याचा त्यांनी धावता आढावा घेतला . म्हणाले परिश्रमाचे मोल मिळालेच पाहिजे,"ते म्हणाले , "" श्रमिकाला त्याच्या उत्पादक परिश्रमाचे मोल मिळालेच पाहिजे ." उत्पादक परिश्रमाला नसते देशात बेशरमांची प्रतिष्ठा वाढते,उत्पादक परिश्रमाला प्रतिष्ठा नसते त्या देशात बेशरमांची प्रतिष्ठा वाढते . श्रमाची प्रतिष्ठा वाढावी प्रतीके जनतेला दिली पुढे क्रांतीची प्रतीके ठरली,श्रमाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून गांधीजींनी जी प्रतीके जनतेला दिली तीच पुढे क्रांतीची प्रतीके ठरली . जीवनावरील निष्ठा वाढली,त्यांनीच माझी जीवनावरील निष्ठा वाढली . शिकलो,चारित्र्याचे मोल आणि मूल्य गांधीजींकडून शिकलो . श्रमाची प्रतिष्ठा वाढण्यासाठी चरखा खादी दिली,गांधीजींनी श्रमाची प्रतिष्ठा वाढण्यासाठी चरखा आणि खादी दिली . समाज परिवर्तनाचे साधन केरसुणी दिली जमिनीवर प्रेम करणे लोकांवर प्रेम करणे फरक प्रार्थनेद्वारे शिकविला,समाज परिवर्तनाचे साधन म्हणून केरसुणी दिली आणि जमिनीवर प्रेम करणे व लोकांवर प्रेम करणे यांतील फरक गांधीजींनी सामुदायिक प्रार्थनेद्वारे शिकविला . प्रार्थनेद्वारेच राष्ट्रीयत्व करण्याचा प्रयत्न केला,या सामुदायिक प्रार्थनेद्वारेच त्यांनी राष्ट्रीयत्व जागृत करण्याचा प्रयत्न केला . कमाई कमाई फरक समजत जीवनही कळत,"ज्याला "" राम की कमाई ' व "" हराम की कमाई ' यांतील फरक समजत नाही त्याला जीवनही कळत नाही ." जण पैसा मागे लागले,आज सर्व जण पैसा कमवायच्या मागे लागले आहेत . गरिबीची लाज वाटते असतो,ज्याला गरिबीची लाज वाटते तो खरे तर दरिद्री असतो . ग्रह आहे,"दुष्ट ग्रह मंगळ नाही , तर चंगळ आहे ." दूर राहा आवाहनही केले,"त्यापासून दूर राहा , असे आवाहनही त्यांनी केले ." मुलींच्या संख्येच्या प्रश्‍नाबाबत स्त्री आहे प्रश्‍न करीत धर्माधिकारी म्हणाले आईला देवी मुलगी घरात चालत आईला देवीची पूजा करताना लाज वाटत,"मुलींच्या घटत्या संख्येच्या प्रश्‍नाबाबत "" या अध्यात्मिक भारतात स्त्री सुरक्षित आहे का , असा प्रश्‍न उपस्थित करीत धर्माधिकारी म्हणाले , ज्या आईला देवी ( मुलगी ) घरात जन्मलेली चालत नाही त्या आईला नवरात्रीत देवीची पूजा करताना लाज का वाटत नाही ?" मुलींकडे पाहण्याची नजर आहे,मुलींकडे पाहण्याची नजर आपली अद्यापही कोती आहे . मुलीचे लग्न आता संस्कार अंत्यसंस्कार ठरत,म्हणूनच मुलीचे लग्न हा आता संस्कार नाही तर तो त्यांचा अंत्यसंस्कार ठरत आहे . विवाह आता पैसा करण्याची सोय झाली,त्यांचा विवाह ही आता काळा पैसा गोरा करण्याची सोय झाली आहे . धर्म माणसाच्या रक्तापर्यंत पोहोचलाच आहे धर्म पाळायचा,"जो धर्म माणसाच्या रक्तापर्यंत पोहोचलाच नाही तर केवळ त्वचेपर्यंत आहे , तो धर्म आपण पाळायचा का . '" वेळी दिब्रिटो लिहिलेल्या केलेल्या आशेचा उंबरठा ओलांडताना मैत्री प्रीती पुस्तकांचे प्रकाशन न्यायमूर्ती धर्माधिकारी हस्ते झाले,"या वेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेल्या - संपादित केलेल्या "" पर्वतावरील प्रवचन ' , "" आशेचा उंबरठा ओलांडताना ' व "" शृंगार , मैत्री आणि प्रीती ' या पुस्तकांचे प्रकाशन न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले ." रॉड्रीग्ज नागो घोन्सालवीस सत्कारही धर्माधिकारी हस्ते करण्यात,"फा. सॉलोमन रॉड्रीग्ज , सिस्टर सांतान नागो , सि. ब्लेसिना , फादर फ्रान्सिस डाबरे व पत्रकार मायकल घोन्सालवीस यांचा सत्कारही श्री. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला ." प्रकरण विद्यालय व्यवस्थापन महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधून दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप होऊ,हे प्रकरण दडपण्यासाठी विद्यालय व्यवस्थापन महापालिकेतील शिवसेनेच्या बड्या नेत्यांशी संपर्क साधून दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे . "समितीचे अध्यक्ष देसाई संपर्क साधला कार्यक्रमात असल्याने माहिती घेऊ शकलो माहिती घेऊन विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचे ""सकाळ'ला सांगितले","आरोग्य समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष परशुराम देसाई यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता , कार्यक्रमात व्यस्त असल्याने याप्रकरणी माहिती घेऊ शकलो नाही ; मात्र उद्या तातडीने माहिती घेऊन स्वत : विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी ""सकाळ'ला सांगितले ." कूपर रुग्णालयाचे संचालक गावडे संपर्क साधला म्हणाले प्रकरणाचा अहवाल झालेला,"कूपर रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले , की या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल अद्याप तयार झालेला नाही ." निष्कर्षानुसार विद्यार्थ्यांनी प्रकारचा प्रकृती खालावली असण्याची शक्‍यता पोलिसांकडे नोंदविल्याचे सांगितले,प्राथमिक निष्कर्षानुसार या विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असण्याची शक्‍यता पोलिसांकडे नोंदविल्याचे त्यांनी सांगितले . प्रकरण डेअरीच्या अखत्यारीत असले सभागृह नेते प्रभू घेतलेला रस खटकणारा आहे,"हे प्रकरण डेअरीच्या अखत्यारीत असले , तरी महापालिका सभागृह नेते सुनील प्रभू यांनी त्यात घेतलेला रस खटकणारा आहे ." म्हणाले प्रकरणाची माहिती घेतली असून महापालिकेच्या प्रयोगशाळेत मेसमधील अन्नाचे नमुने पाठविण्यात,"ते म्हणाले , की या संपूर्ण प्रकरणाची आपण माहिती घेतली असून महापालिकेच्या प्रयोगशाळेत मेसमधील अन्नाचे नमुने पाठविण्यात आले आहेत ." विधान परिषदेचे उपसभापती डावखरे कामगारनेते राव संपावरून आरोप प्रत्यारोपांचे युद्ध असतानाच राव नेतृत्व मानणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी वसंत डावखरे मदतीसाठी धाव घेतली,"विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कामगारनेते शरद राव यांच्यात संपावरून "" आरोप - प्रत्यारोपांचे युद्ध ' सुरू असतानाच , राव यांचे नेतृत्व मानणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी आज वसंत डावखरे यांच्याकडेच मदतीसाठी धाव घेतली ." डावखरे शरद राव केलेले आरोपही नसल्याचे मत नेत्यांनी केले,विशेष म्हणजे डावखरे यांच्यावर शरद राव यांनी केलेले आरोपही योग्य नसल्याचे रोखठोक मत या नेत्यांनी व्यक्त केले . प्रश्‍नावर युनियनने विनंतीपत्र दिल्यास दिवसांत अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन डावखरे दिले,या प्रश्‍नावर युनियनने विनंतीपत्र दिल्यास आठ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन डावखरे यांनी दिले आहे . ठाण्यातील रिक्षा कर्मचाऱ्यांचा संप पुकारण्याचा इशारा राव दिला परिस्थितीत ठाणेकरांचे हाल टाळण्यासाठी संप मोडून काढण्याचा निर्धार डावखरे केला,ठाण्यातील रिक्षा - परिवहन - महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा शरद राव यांनी दिला आहे ; तर कोणत्याही परिस्थितीत ठाणेकरांचे हाल टाळण्यासाठी हा संप मोडून काढण्याचा निर्धार डावखरे यांनी केला आहे . प्रयत्नात कॉंग्रेस वगळता नेते डावखरे मदतीला आले,या प्रयत्नात कॉंग्रेस वगळता सर्वपक्षीय नेते डावखरे यांच्या मदतीला आले आहेत . डावखरे ठाणे मुंबईत बैठकाही घेतल्या,याबाबत डावखरे यांनी ठाणे व मुंबईत दोन बैठकाही घेतल्या होत्या . डावखरे आरोप झाल्यानंतर राव संघटनेतील पदाधिकारी झाले,"वसंत डावखरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर , राव यांच्याच संघटनेतील काही पदाधिकारी नाराज झाले होते ." पदाधिकाऱ्यांनी डावखरे भेट मागितली होती,या पदाधिकाऱ्यांनी डावखरे यांची भेट मागितली होती . ठाण्यातील विश्रामगृहात बैठक झाली,त्यानुसार ठाण्यातील विश्रामगृहात आज बैठक झाली . युनियनचे चिटणीस पवार उपाध्यक्ष प्रभाकर त्रिभुवन खजिनदार पोटवकर सदस्य शिंपी सदस्य होते,"त्याला "" टीएमटी ' एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी चिटणीस कैलास पवार , उपाध्यक्ष प्रभाकर त्रिभुवन , खजिनदार दीपक पोटवकर , सदस्य शेखर शिंपी यांच्यासह १५ सदस्य उपस्थित होते ." पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नका साकडे डावखरे घातले,"या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत "" टीएमटी ' कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका , असे साकडे डावखरे यांना घातले ." बैठकीला कार्याध्यक्ष रवी राव प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ सांगण्यात,या बैठकीला कार्याध्यक्ष रवी राव हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याचे सांगण्यात आले . डावखरे म्हणाले परिवहन कर्मचाऱ्यांनी जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन काम केल्यास पाठिंबा राहील,"वसंत डावखरे म्हणाले , "" "" परिवहन कर्मचाऱ्यांनी जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन काम केल्यास , त्यांना माझा पाठिंबा राहील ." परिस्थितीत जनतेचे हाल होता कामा नयेत,कोणत्याही परिस्थितीत जनतेचे हाल होता कामा नयेत . """टीएमटी'मध्ये संघटनेच्या स्थापनेसाठी मदत केली होती","""टीएमटी'मध्ये संघटनेच्या स्थापनेसाठी आपण मदत केली होती ." आता संघटनेमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ उद्देश आहे,"आता या संघटनेमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये , हाच माझा उद्देश आहे . ' '" मागण्या सोडविण्याबाबत संघटनेने विनंतीपत्र दिल्यास येत्या दिवसांत परिवहन समितीचे सभापती आयुक्त संघटना अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात,"या मागण्या सोडविण्याबाबत संघटनेने विनंतीपत्र दिल्यास , येत्या आठ दिवसांत परिवहन समितीचे सभापती , महापालिका आयुक्त , प्रवासी संघटना आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल ." "बसच्या खरेदीसाठी ""एमएमआरडीए'कडून मदत देण्याचा प्रयत्न केला ग्वाही डावखरे दिली","८७ बसच्या खरेदीसाठी ""एमएमआरडीए'कडून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल , अशी ग्वाही डावखरे यांनी दिली ." पवार म्हणाले गेल्या वर्षांपासून टीएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत,"कैलास पवार म्हणाले , "" "" गेल्या आठ वर्षांपासून "" टीएमटी ' कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत ." गेल्या महिन्यांपासून चर्चाच आहे,गेल्या आठ महिन्यांपासून केवळ चर्चाच सुरू आहे . बस घेतल्याने परिवहनला तोटा होत असून कंत्राटदाराचाच फायदा झाला,"कंत्राटी बस घेतल्याने परिवहनला तोटा होत असून , केवळ कंत्राटदाराचाच फायदा झाला आहे ." रेल्वेस्थानक परिसरातून एसटी रिक्षांची वाहतूक असताना नियोजन करता मार्गांवरील वाहतूक करण्यात,"रेल्वेस्थानक परिसरातून एसटी व रिक्षांची वाहतूक सुरू असताना , कोणतेही नियोजन न करता काही मार्गांवरील वाहतूक रद्द करण्यात आली ." दररोज लाखांचे नुकसान होत,त्यातून दररोज अडीच लाखांचे नुकसान होत आहे . ' ' लक्तरेही काढेन डावखरे,... तर लक्तरेही काढेन - डावखरे कधीही आरोप करणार,आपण कोणावरही कधीही फालतू आरोप करणार नाही . आरोप करणाऱ्यांची लक्तरेही काढेन मार्गाने जायचे उत्तर वसंत डावखरे राव दिले,"मी आरोप करणाऱ्यांची लक्तरेही काढेन ; मात्र , या मार्गाने आपल्याला जायचे नाही , असे उत्तर वसंत डावखरे यांनी शरद राव यांना दिले ." एप्रिलच्या आठवड्यात इस्तंबूल टर्की होणाऱ्या महापौरांच्या परिषदेला राऊळ राहणे असले मे न्यूयॉर्कवारी मानली जात,"एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात इस्तंबूल टर्की येथे होणाऱ्या महापौरांच्या जागतिक शिखर परिषदेला डॉ. शुभा राऊळ उपस्थित राहणे अद्याप अनिश्‍चित असले , तरी त्यांची मे महिन्यात न्यूयॉर्कवारी मात्र निश्‍चित मानली जात आहे ." ग्रुप संस्थेने मे दरम्यान न्यूयॉर्कमध्ये केलेल्या महापौरांच्या परिषदेला राहण्याची तयारी राऊळ केली,लार्जेस्ट सिटी क्‍लायमॅक्‍स इनिशिएटिव ग्रुप या संस्थेने १४ ते १७ मे दरम्यान न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या महापौरांच्या परिषदेला उपस्थित राहण्याची तयारी डॉ. राऊळ यांनी सुरू केली आहे . महापौरांसह उपमहापौर ठाकूर कार्यक्रमाला राहणार पासपोर्ट मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनची घाई उडाली,महापौरांसह उपमहापौर विद्या ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ; मात्र त्यांच्याकरिता पासपोर्ट मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनची घाई उडाली आहे . टर्की होणाऱ्या महापौरांच्या परिषदेला डॉ. राऊळ राहणे नियोजनाच्या अभावामुळे असले अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न होणार,"टर्की येथे होणाऱ्या महापौरांच्या जागतिक परिषदेला डॉ. राऊळ यांनी उपस्थित राहणे नियोजनाच्या अभावामुळे अद्याप अनिश्‍चित असले , तरी अखेरच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न होणार आहेत ." महापौरांसह उपमहापौर महापालिका चिटणीस परिषदेला राहण्याविषयी राज्य सरकारकडून परवानगीबाबत पत्रव्यवहार होणार,महापौरांसह उपमहापौर व महापालिका चिटणीस यांना या परिषदेला उपस्थित राहण्याविषयी राज्य व केंद्र सरकारकडून परवानगीबाबत पत्रव्यवहार होणार आहे . मे महिन्यात न्यूयॉर्क होणाऱ्या परिसंवादात महापौर राहणार,याखेरीज मे महिन्यात न्यूयॉर्क येथे होणाऱ्या आणखी एका परिसंवादात महापौर उपस्थित राहणार आहेत . दृष्टीने तयारी आहे,त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्‍लिंटन लार्जेस्ट सीसीआयजी संस्थचे संस्थापक सदस्य असून मध्ये लंडन संस्थेने महापौर परिषद भरविली होती,अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्‍लिंटन हे लार्जेस्ट सीसीआयजी या संस्थचे संस्थापक सदस्य असून २००५ मध्ये लंडन येथे या संस्थेने पहिली जागतिक महापौर परिषद भरविली होती . यंदा न्यूयॉर्क होणाऱ्या परिषदेत कीर्तीच्या शहरांमध्ये वाढत ऑक्‍साईडचे प्रमाण रोखणे विषय असून दिल्ली ढाकासह बर्लीन कैरो शिकागो इस्तंबूल जकार्ता मॉस्को टोरांटो शहरांचे महापौर होणार,"यंदा न्यूयॉर्क येथे होणाऱ्या परिषदेत जागतिक कीर्तीच्या शहरांमध्ये वाढत असलेल्या कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण रोखणे हा विषय असून त्यात दिल्ली , ढाकासह बर्लीन , कैरो , शिकागो , इस्तंबूल , जकार्ता , मॉस्को , टोरांटो आदी शहरांचे महापौर सहभागी होणार आहेत ." सदस्यत्व असलेल्या संस्थेत मुंबईचे महापौर सदस्य होत मुद्दा स्तरावरून करण्यात होता माहिती राऊळ दिली,"विनामूल्य सदस्यत्व असलेल्या या संस्थेत मुंबईचे महापौर का सदस्य होत नाहीत , असा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरून उपस्थित करण्यात आला होता , अशी माहिती डॉ. राऊळ यांनी दिली ." न्यूयॉर्क होणाऱ्या परिषदेत होण्यासाठी खर्च संस्था करणार असून महापालिकेवर दौऱ्याच्या खर्चाचा भार पडणार नसल्याचे डॉ. राऊळ म्हणाल्या,न्यूयॉर्क येथे होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक खर्च संस्था करणार असून महापालिकेवर या दौऱ्याच्या खर्चाचा भार पडणार नसल्याचे डॉ. राऊळ म्हणाल्या . महापौर दालनाचा नूर बदलला,महापौर दालनाचा नूर बदलला ... महापौरपदी झाल्यानंतर राऊळ महापौर दालनाचा नूरच बदलून टाकला,महापौरपदी नियुक्‍त झाल्यानंतर डॉ. शुभा राऊळ यांनी महापौर दालनाचा नूरच बदलून टाकला आहे . दालनातील आसनव्यवस्था बदलली,आज त्यांनी त्यांच्या दालनातील आसनव्यवस्था बदलली . दालनात असलेल्या महापालिकेच्या बोधचिन्हाखाली आसन हलविले,दालनात असलेल्या महापालिकेच्या बोधचिन्हाखाली त्यांनी आपले आसन हलविले . महापौर राऊत कार्यकाळापर्यंत आसन व्यवस्था होती,तत्कालीन महापौर विशाखा राऊत यांच्या कार्यकाळापर्यंत ( १९९७ / ९८ ) अशी आसन व्यवस्था होती . काळात महापौर साटम दालनातील आसनव्यवस्थेत केलेला बदल होता,त्यानंतर मेयर इन कौंसिलच्या काळात महापौर नंदू साटम यांनी दालनातील आसनव्यवस्थेत केलेला बदल अद्यापपर्यंत तसाच होता . हेतूने दालनातील आसनव्यवस्था बदलली नसून महापालिकेच्या बोधचिन्हाखाली आसन असावे महापौर झाल्यापासून वाटत राऊळ सांगितले,"विशेष हेतूने दालनातील आसनव्यवस्था बदलली नसून महापालिकेच्या बोधचिन्हाखाली आसन असावे , असे महापौर झाल्यापासून वाटत होते , असे डॉ. राऊळ यांनी सांगितले ." महापौरांसाठी असलेला लॅपटॉप हाताळण्यास राऊळ सुरुवात केली असून प्रशिक्षण तज्ज्ञांकडून घेत,महापौरांसाठी असलेला लॅपटॉप हाताळण्यास डॉ. राऊळ यांनी सुरुवात केली असून त्यासाठी त्या आवश्‍यक प्रशिक्षण तज्ज्ञांकडून घेत आहेत . शांतीचा मैत्रीचा संदेश घेऊन पनवेलहून पाकिस्तानला निघालेल्या पनवेलमधील युवक यात्रेला पाकिस्तानने व्हिसा नाकारल्यामुळे परतावे लागले,शांतीचा व मैत्रीचा संदेश घेऊन पनवेलहून पाकिस्तानला निघालेल्या पनवेलमधील नऊ युवक - युवतींच्या सायकल यात्रेला पाकिस्तानने व्हिसा नाकारल्यामुळे वाघा सीमेवरून परतावे लागले . शांतीदूत यात्रेकरूंचे सकाळी पनवेलमध्ये आगमन झाले,या शांतीदूत सायकल यात्रेकरूंचे आज सकाळी पनवेलमध्ये आगमन झाले . व्हिसा मिळाला सायकल यात्रा पाकिस्तानपर्यंत करण्याची जिद्द सायकलस्वारांनी बोलून दाखविली,अजूनही व्हिसा मिळाला तरी ही सायकल यात्रा पाकिस्तानपर्यंत पूर्ण करण्याची जिद्द या सायकलस्वारांनी बोलून दाखविली . भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंसाचाराला पूर्णविराम मिळावा देशांमध्ये शांतता होऊन लोकांमध्ये मैत्रीची भावना निर्माण व्हावी उद्देशाने पैगाम मैत्रीचा संदेश घेऊन पनवेलमधील संस्थेने पनवेल पाकिस्तान यात्रेचे आयोजन केले,"भारत - पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला पूर्णविराम मिळावा , दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होऊन लोकांमध्ये मैत्रीची भावना निर्माण व्हावी , या उद्देशाने "" सरहद्द के पार का पैगाम ' हा मैत्रीचा संदेश घेऊन पनवेलमधील "" निसर्ग मित्र ' या संस्थेने पनवेल ते पाकिस्तान या तीन हजार कि . मी. अंतराच्या सायकल यात्रेचे आयोजन केले होते ." होण्यापूर्वीच मुलांना धर्माला वाहून टाकण्याचे प्रकार वाढत,सज्ञान होण्यापूर्वीच मुलांना धर्माला वाहून टाकण्याचे प्रकार वाढत आहेत . मुलींचे प्रमाण आहे,यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे . हक्कांची पायमल्ली करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्यात तरतूद होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. भावे केले,मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्यात तरतूद होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे व्यक्त केले . शिवाजी विद्यापीठाच्या विभागाच्या वतीने स्त्री हक्क विषयावर कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत,शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने स्त्री हक्क या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या . हक्क व्याख्यानाचा विषय होता,""" मानवी हक्क आणि स्त्री हक्क "" असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता ." अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे होते,अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे होते . मिळून जणी संपादिका बाळ होत्या,""" मिळून साऱ्या जणी "" च्या संपादिका विद्या बाळ प्रमुख उपस्थित होत्या ." विद्यापीठाच्या कार्यक्रम झाला,विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात कार्यक्रम झाला . भावे म्हणाल्या मानव संकल्पनेत स्त्रीचा आहे,"प्रा. भावे म्हणाल्या , "" मानव या संकल्पनेत स्त्रीचा समावेश आहे ." हक्क स्त्रियांचे हक्क नाहीत समाजव्यवस्थेमुळे स्त्रीच्या हक्कांची पायमल्ली होते,त्यामुळे मानवी हक्क आणि स्त्रियांचे हक्क वेगळे नाहीत ; पण पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमुळे स्त्रीच्या हक्कांची पायमल्ली होते . समुदायांच्या रूढी परंपरांमुळे स्त्रियांचे हक्क हिरावले,विशिष्ट समुदायांच्या रूढी - परंपरांमुळे स्त्रियांचे हक्क हिरावले . तत्त्वज्ञान संस्कृतीचे कुंपण घालण्यात,त्याला तत्त्वज्ञान व संस्कृतीचे कुंपण घालण्यात आले . कुंपण स्त्रिया अनुभवतात,हे कुंपण आजही स्त्रिया अनुभवतात . जातपंचायतींचा बडगा समाजांमध्ये दिसत,जातपंचायतींचा बडगा आजही अनेक समाजांमध्ये दिसत आहे . नोकरीच्या ठिकाणी होणारे शोषण छळ गरोदरपणात रजा देणे प्रकारांमुळे महानगरांतील स्त्री आहे,"नोकरीच्या ठिकाणी होणारे लैगिंक शोषण व मानसिक छळ , गरोदरपणात रजा न देणे अशा प्रकारांमुळे महानगरांतील स्त्री त्रस्त आहे ." काश्‍मीर पूर्वेकडील राज्यांमधील स्त्रियांना अतिरेकी लष्कर धोका आहे,त्याचबरोबर काश्‍मीर व पूर्वेकडील राज्यांमधील स्त्रियांना अतिरेकी व लष्कर या दोघांपासून धोका आहे . परिघावर असणाऱ्या स्त्रिया समस्यांना तोंड देत,एका वेगळ्या परिघावर असणाऱ्या त्या स्त्रिया वेगळ्याच समस्यांना तोंड देत आहेत . मुलांना धर्माला वाहणाऱ्या पालकांवर कारवाईसाठी कायदा गरजेचा असला शासनावर गटांचे वर्चस्व प्रमाणावर असल्याने संघर्ष करावा लागणार असल्याचे भावे सांगितले,"मुलांना धर्माला वाहणाऱ्या पालकांवर कारवाईसाठी कायदा गरजेचा असला , तरी शासनावर धार्मिक गटांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रा. भावे यांनी सांगितले ." म्हणाल्या जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला शिक्षणाचा विचाराने जगण्याचा हक्क आहे,"त्या म्हणाल्या , "" जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला शिक्षणाचा व स्वतंत्र विचाराने जगण्याचा हक्क आहे ." देशात वर्षांपर्यंतच्या मुलींची संख्या घटत,देशात आज आठ वर्षांपर्यंतच्या मुलींची संख्या घटत आहे . भ्रूण हत्येच्या माध्यमातून जन्माचाच अधिकार काढून जाणाऱ्या स्त्रीला हक्क आहेत,भ्रूण हत्येच्या माध्यमातून जन्माचाच अधिकार काढून घेतल्या जाणाऱ्या स्त्रीला इतर हक्क दूरचेच आहेत . प्रांतांमध्ये प्रमाण लागले असून असल्याचे मत भावे केले,' ' मागासलेल्यापेक्षा प्रगत आणि सधन प्रांतांमध्ये हे प्रमाण वाढीस लागले असून हे सर्वांत निंदनीय असल्याचे मत प्रा. भावे यांनी व्यक्त केले . कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले स्त्रीच्या अवस्थेवरून देशाच्या प्रगतीचे अनुमान काढले,"कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले , "" स्त्रीच्या अवस्थेवरून देशाच्या प्रगतीचे अनुमान काढले जाते ." स्त्री हक्कांची पायमल्ली होणाऱ्या प्रांतात विरोधात जागृती करण्याचे काम होणे गरजेचे आहे,त्यामुळे स्त्री हक्कांची पायमल्ली होणाऱ्या प्रांतात त्या विरोधात जागृती करण्याचे काम होणे गरजेचे आहे . गटांच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये क्रांती घडत असल्याचे मतही वेळी केले,' ' बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये क्रांती घडत असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले . कार्यशाळेत दुपारच्या सत्रात डॉ. जया सागडे पुणे मार्गदर्शन केले,कार्यशाळेत दुपारच्या सत्रात डॉ. जया सागडे ( पुणे ) यांनी मार्गदर्शन केले . बाळ व्यवस्था विषयावर व्याख्यान झाले,"तसेच विद्या बाळ यांचे "" स्त्री आणि कुटुंब व्यवस्था "" या विषयावर व्याख्यान झाले ." ता. सकाळी वाजता भावे व्याख्यान होणार असून दुपारच्या सत्रात शिपूरकर साकळे प्राचार्य मंगला पाटील बडदारे मार्गदर्शन केले,"उद्या ( ता. १४ ) सकाळी अकरा वाजता प्रा. पुष्पा भावे यांचे व्याख्यान होणार असून दुपारच्या सत्रात तनुजा शिपूरकर , राजश्री साकळे , प्राचार्य मंगला पाटील बडदारे यांनी मार्गदर्शन केले ." आत्ती प्रत्येकीला वहिनी काळजी करू आश्वासन देत होती,"आत्ती ही प्रत्येकीला "" वहिनी , काळजी करू नका "" असे आश्वासन देत होती ." चारूकाकांच्या पत्नी रडून झाल्या,चारूकाकांच्या पत्नी तर रडून रडून लालबुंद झाल्या होत्या . इरावतीबाई होत्या,फक्त इरावतीबाई तटस्थ होत्या . शब्दाने डॉक्टरांच्याबद्दल सांगितले,"त्यांनी एकाही शब्दाने आत्तीला किंवा मला , डॉक्टरांच्याबद्दल काहीही सांगितले नाही ." राहून राहून वाटत डॉक्टरांचे जाणे इरावतीबाईंना नसावे,"मला राहून राहून सारखे वाटत होते की , डॉक्टरांचे जाणे इरावतीबाईंना पसंत नसावे ." नसेलही,कदाचित ते तसे नसेलही . डॉक्टरही बोलले नव्हते,डॉक्टरही त्यासंबंधी काही बोलले नव्हते . इरावतीबाईंचे राहणे शंका करीत,पण इरावतीबाईंचे गप्प राहणे माझी शंका बळकट करीत होते . कस्टममध्ये जाण्याची घोषणा होताच निरोप घेऊन आत गेलो,कस्टममध्ये जाण्याची घोषणा होताच आम्ही सर्वांना निरोप घेऊन आत गेलो . काचेच्या पलीकडे मंडळी अजून रेंगाळली होती,काचेच्या पलीकडे आप्तेष्ट मंडळी अजून रेंगाळली होती . एकदा सर्वांना पाहावे,पुन्हा एकदा सर्वांना पाहावे . डॉक्टरांनी मागे वळून पाहिले दिसली,म्हणून डॉक्टरांनी मागे वळून पाहिले तर त्यांना ती विवाहित ' सखी ' दिसली . डॉक्टर हातही उचलून दाखवू शकले,डॉक्टर तिला स्वतंत्रपणे हातही उचलून दाखवू शकले नाहीत . चुकचुकत म्हणाले आली होती,"पण माझ्याजवळ चुकचुकत म्हणाले मात्र , "" बिचारी ती आली होती "" ." डॉक्टरांच्या दंडाला धरून तोंड कस्टम ऑफिसरकडे करत म्हणाले चला आता,"डॉक्टरांच्या दंडाला धरून त्यांचे तोंड कस्टम ऑफिसरकडे करत मी म्हणाले - "" चला आता ." परदेशात राहा,"निदान परदेशात तरी थंड राहा "" ." परिस्थिती असली शब्दाने कृतीनेही डॉक्टरांविषयीचे प्रेम डॉक्टरांच्याजवळ केले नव्हते,ही जरी माझी परिस्थिती असली तरी कधी एका शब्दाने अथवा कृतीनेही मी माझे डॉक्टरांविषयीचे प्रेम डॉक्टरांच्याजवळ व्यक्त केले नव्हते . होऊ कल्पनाही येऊ प्रयत्न करायची,"नव्हे ते डॉक्टरांसमोर प्रकट होऊ नये , त्यांना कसली पुसट कल्पनाही येऊ नये याचा मी आटोकाट प्रयत्न करायची ." डॉक्टरांच्याकडून अपेक्षाभंग हेटाळणी व्हावी सहन करू शकले,"कारण डॉक्टरांच्याकडून अपेक्षाभंग , हेटाळणी व्हावी हे मी सहन करू शकले नसते ." प्रेम होते,"त्यापेक्षा माझे प्रेम अबोध , अबोल राहणेच मला मान्य होते ." वाटेल पद्धतीने डॉक्टरांच्यावर प्रेम करीत,"आगाऊ , आगंतुकपण न वाटेल अशा पद्धतीने मी डॉक्टरांच्यावर प्रेम करीत राहिले ." करता करत राहायचे प्रेमाचे स्वरूप राहिले,त्यांच्यासाठी आपल्याला काही करता आले तर करत राहायचे एवढेच माझ्या प्रेमाचे प्रकट स्वरूप राहिले . डॉक्टर बाबतीत ऐकू लागले,डॉक्टर काही बाबतीत माझे ऐकू लागले . कांचन मुलीपेक्षा आहे जाणीव झाली असावी,कांचन मुलीपेक्षा वेगळी आहे एवढीच जाणीव तरी नक्कीच त्यांना झाली असावी . लग्न आटपले,तारूचे लग्न आटपले . आवराआवर प्रवासाची तयारी कामं होती,त्याची आवराआवर आणि युरोप प्रवासाची तयारी अशी दोन्ही कामं सुरू होती . डॉक्टर कामात,आत्ती आणि डॉक्टर नेहमीसारखे कामात NULL . पासपोर्ट बॅकेची परवानगी व्हिसा इंजेक्शन्स परदेश प्रवासाला लागणाऱ्या गोष्टींची लगीनघाई उडाली,"त्यातच पासपोर्ट , रिझर्व्ह बॅकेची परवानगी , व्हिसा , इंजेक्शन्स अशा परदेश प्रवासाला लागणाऱ्या गोष्टींची लगीनघाई उडाली ." बँकेचे काम डॉक्टर होते होऊ शकले जायलाच मिळाले,"रिझर्व्ह बँकेचे काम तर निव्वळ डॉक्टर होते , म्हणूनच होऊ शकले , नाही तर जायलाच मिळाले नसते ." परदेशीचा प्रवास डॉक्टारांच्याबरोबर होते,"पहिला परदेशीचा प्रवास आणि तोही डॉक्टारांच्याबरोबर , मी भलतीच खुशीत होते ." डॉक्टरांनी मनस्ताप देणारी बातमी दिली,त्यातच डॉक्टरांनी मला मनस्ताप देणारी बातमी दिली . मागे एकदा उल्लेख केलेल्या डॉक्टरांच्या दिवस गेले,मागे एकदा उल्लेख केलेल्या डॉक्टरांच्या ' सखीला ' दिवस गेले होते . मूल जन्माला घालू इच्छित होती,ती ते मूल जन्माला घालू इच्छित होती . जबाबदारीवर,तेही स्वतःच्या जबाबदारीवर NULL . डॉक्टरांची आठवण मूल हवे,डॉक्टरांची आठवण म्हणून तिला ते मूल हवे होते . ऐकून वैतागलेच,हे ऐकून प्रथम तर मी वैतागलेच . स्त्रीचा संतापच यायचा,त्या विवाहित स्त्रीचा तर मला संतापच यायचा . पुरूष बाहेरख्यालीपणा करतो स्त्रीने करू बाबतीत स्त्री स्वातंत्र्य पुरस्कर्ते म्हणण्याची शक्यता आहे,पुरूष जर बाहेरख्यालीपणा करतो तर स्त्रीने का करू नये या बाबतीत स्त्री - स्वातंत्र्य पुरस्कर्ते म्हणण्याची शक्यता आहे . वादात पडायचे,मला वादात पडायचे नाही . मते बाबतीत सावित्रीच्या काळातील आहेत,पण माझी स्वतःची मते ( या बाबतीत ) अगदी सत्यवान - सावित्रीच्या काळातील आहेत . स्त्रीची पतीशी असणारी एकनिष्ठता दृष्टीने अग्रक्रम देणारी गोष्ट आहे,विवाहित स्त्रीची पतीशी असणारी एकनिष्ठता माझ्या दृष्टीने अग्रक्रम देणारी गोष्ट आहे . पटतच नसेल होणे आहे,पटतच नसेल तर विभक्त होणे योग्य आहे . वेळी स्त्री निष्ठा ठेवू शकते दृष्टीने कोडेच आहे,"पण एकाच वेळी एखादी स्त्री दुहेरी निष्ठा ठेवू शकते , हे आजही माझ्या दृष्टीने कोडेच आहे ." पार्श्वभूमीवर तीव्रतेने आठवण झाली,ह्या पार्श्वभूमीवर मला तीव्रतेने आठवण झाली . डॉक्टरांच्या जीवनात येऊन सखीची,ती डॉक्टरांच्या जीवनात येऊन गेलेल्या दुसऱ्या एका विवाहित सखीची NULL . आकर्षणाच्या आवेगात डॉक्टरांशी वागून,आकर्षणाच्या पहिल्या आवेगात ती ती डॉक्टरांशी वागून गेली . वेळेला पती संसार समाजात असलेला दर्जा प्रकरण चव्हाट्यावर आले होणारी मानहानी भान आले पुढे वाहवण्याचा निर्णय घेतला,"पण ज्या वेळेला तिला आपला पती , संसार , विवाहिता म्हणून आपला समाजात असलेला दर्जा आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले तर होणारी मानहानी या सर्वांचे भान आले तेव्हा पुढे अधिक न वाहवण्याचा तिने खंबीर निर्णय घेतला ." डॉक्टरही गुंतलेले,डॉक्टरही तिच्यामध्ये गुंतलेले होते . स्त्रीने खेळ गुंता तोडून टाकूनच सोडविला,पण त्या स्त्रीने हा खेळ गुंता पूर्णपणे तोडून टाकूनच व्यवस्थितपणे सोडविला . विचार करणारे पत्र डॉक्टरांना लिहून समजावले कायमची दूर झाली,"तिने आपले विचार व्यक्त करणारे एकच सुरेख पत्र डॉक्टरांना लिहून समजावले , आणि ती कायमची दूर झाली ." स्त्रीबद्दल आदर आहे,आजही त्या स्त्रीबद्दल मला मनस्वी आदर आहे . डॉक्टरांच्या सखीबद्दल वाटणारी चीड मनातून दूर सारली,डॉक्टरांच्या ह्याही विवाहित सखीबद्दल वाटणारी चीड मी मनातून दूर सारली . मनस्ताप करून घेण्याचे कारण नव्हते,शिवाय मी मनस्ताप करून घेण्याचे काहीच कारण नव्हते . स्त्री तिशी उलटलेली होती,ती विवाहित स्त्री चांगली तिशी उलटलेली होती . गेल्या महिनाभरापासून असलेला तालुक्‍यातील इंदापूर कारखाना रविवारपासून ता झाला,गेल्या महिनाभरापासून बंद असलेला तालुक्‍यातील इंदापूर येथील नृसिंह सहकारी साखर कारखाना रविवारपासून ( ता . २२ ) सुरू झाला . कारखाना झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कारखान्याच्या आवारात उसाने भरलेल्या वाहनांची गर्दी झाली,"कारखाना सुरू झाल्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून , कारखान्याच्या आवारात उसाने भरलेल्या वाहनांची गर्दी झाली आहे ." नृसिंह कारखाना मार्चपासून करण्यात होता,नृसिंह कारखाना १४ मार्चपासून बंद करण्यात आला होता . स्वच्छतेसाठी कारखाना करण्यात आल्याचे वेळी सांगण्यात कारखाना चालवण्यासाठी तरतूद नसल्यामुळे देणेकऱ्यांचे तगादे झाल्यामुळे कारखाना ठेवण्यात होता,स्वच्छतेसाठी कारखाना बंद करण्यात आल्याचे त्या वेळी सांगण्यात आले असले तरी कारखाना चालवण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्यामुळे व देणेकऱ्यांचे तगादे सुरू झाल्यामुळे कारखाना बंद ठेवण्यात आला होता . गाळपाचा हंगाम जोमात असतानाच कारखाना झाल्यामुळे शेतकरी धास्तावले,गाळपाचा हंगाम ऐन जोमात असतानाच सक्षम कारखाना बंद झाल्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी धास्तावले होते . शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांशी पुढाऱ्यांमार्फत संधान बांधण्यास सुरवात केली होती,काही शेतकऱ्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांशी स्थानिक पुढाऱ्यांमार्फत संधान बांधण्यास सुरवात केली होती . झाले,काहीजण यामध्ये यशस्वी झाले . नृसिंह कारखाना होणार प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती,"नृसिंह कारखाना कधी सुरू होणार , याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती ." तरतूद नसल्यामुळे कारखाना करण्याविषयी संचालक मंडळही होते,आर्थिक तरतूद नसल्यामुळे कारखाना सुरू करण्याविषयी प्रशासकीय संचालक मंडळही उदासीन होते . सरकारने कारखान्याला मदत करण्याची तयारी दाखविल्यामुळे कारखाना करण्यासाठी शुक्रवारपासून ता हालचाली झाल्या,सरकारने कारखान्याला आर्थिक मदत करण्याची तयारी दाखविल्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी शुक्रवारपासून ( ता . २० ) हालचाली सुरू झाल्या होत्या . शुक्रवारी सायंकाळी कारखान्याचे यंदाच्या हंगामात बॉयलर अग्निप्रदीपन झाले,शुक्रवारी सायंकाळी कारखान्याचे यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा बॉयलर अग्निप्रदीपन झाले . रविवारी सायंकाळपासून गाळप झाले,रविवारी सायंकाळपासून गाळप सुरू झाले आहे . "कारखान्यासमोरील अडचणी दूर झाल्याचे कारखान्याचे प्रशासक विनोद गपाट ""सकाळ'शी बोलताना सांगितले","कारखान्यासमोरील सर्व आर्थिक अडचणी दूर झाल्याचे कारखान्याचे मुख्य प्रशासक विनोद गपाट यांनी ""सकाळ'शी बोलताना सांगितले ." कारखान्याला साखर विकण्याची परवानगी मिळाली,कारखान्याला साखर विकण्याची परवानगी मिळाली आहे . एमएससी बॅंकेकडूनही कोटी रुपयांची मदत मिळाली,""" एमएससी ' बॅंकेकडूनही एक कोटी रुपयांची मदत मिळाली आहे ." बॅंकांनी कारखान्याला मदत करण्याची तयारी दर्शविली,आणखी तीन बॅंकांनी कारखान्याला आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे . स्वत मुख्यमंत्री विलासराव देशमुख सहकारमंत्री पंतगराव कदम महसूलमंत्री राणे प्रयत्न केल्याचे गपाट सांगितले,"यासाठी स्वत : मुख्यमंत्री विलासराव देशमुख , सहकारमंत्री पंतगराव कदम , महसूलमंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न केल्याचे श्री . गपाट यांनी सांगितले ." जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कारखाना ठेवून तालुक्‍यातील उसाचे गाळप करण्यात येणार सांगितले,"जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कारखाना सुरू ठेवून तालुक्‍यातील जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यात येणार आहे , असेही त्यांनी सांगितले ." अमेरिका उत्पादन वाढवित,अमेरिका आपले उत्पादन वाढवित आहे . खपविण्यासाठी भारत चीनच्या बाजारपेठेवर डोळा आहे,ते खपविण्यासाठी भारत व चीनच्या बाजारपेठेवर त्यांचा डोळा आहे . लघुउद्योजक कामगार व्यापारी शेतकरी बेरोजगारीचे संकट निर्माण झाले,"त्यामुळे भारतीय लघुउद्योजक , कामगार , व्यापारी , शेतकरी यांच्यासमोर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे ." """मॉल'च्या माध्यमातून कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवतील संघाचे सरसंघचालक सुदर्शन सांगितले","""मॉल'च्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवतील , असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. सुदर्शन यांनी आज येथे सांगितले ." पंचायतीच्या अधिवेशनाच्या सोहळ्यात बोलत,ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते . पंचायतीचे नेते जोशी अध्यक्ष राजाभाऊ पोफळी श्रीकांत जोशी सरचिटणीस जैस्वाल स्वागताध्यक्ष सारडा अरुण देशपांडे व्यासपीठावर होते,"ग्राहक पंचायतीचे नेते बिंदुमाधव जोशी , अध्यक्ष राजाभाऊ पोफळी , श्रीकांत जोशी , राष्ट्रीय सरचिटणीस प्रभुलाल जैस्वाल , स्वागताध्यक्ष दिलीप सारडा , अरुण देशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते ." जागतिकीकरणाच्या विरोधात अधिवेशनात ठराव करण्यात,जागतिकीकरणाच्या विरोधात अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला . बॅंक कंपन्यांसमोर सरकार गुडघे टेकवत चिंतेची बाब असल्याचे ठरावात म्हटले,"जागतिक बॅंक व बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर सरकार गुडघे टेकवत आहे , ही चिंतेची बाब असल्याचे ठरावात म्हटले आहे ." श्री सुदर्शन सांगितले स्वातंत्र्यानंतर देशाने विकासाचा मार्ग अनुसरल्यामुळे पर्यावरणाची हानी झाली,"श्री . सुदर्शन यांनी सांगितले , की स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने विकासाचा पाश्‍चिमात्य मार्ग अनुसरल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली ." जल अग्नी वायू भूमी आकाश पंचमहाभूतांचे शोषण करून समस्या निर्माण केल्या,"जल , अग्नी , वायू , भूमी , आकाश या पंचमहाभूतांचे शोषण करून आपण अनेक समस्या निर्माण केल्या ." विकासाचा मार्ग निवडण्यासाठी कार्य आहे,विकासाचा योग्य मार्ग निवडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य मार्गदर्शक आहे . व्यवस्थेचा भाग बनता सुधारण्याचे ग्राहक पंचायतीचे उद्दिष्ट्य आहे म्हणाले,"व्यवस्थेचा भाग न बनता ती सुधारण्याचे ग्राहक पंचायतीचे उद्दिष्ट्य आहे , असे ते म्हणाले ." विकासाचे मार्ग होते,पाश्‍चिमात्य व भारतीय असे दोन विकासाचे मार्ग आपल्यासमोर होते . गांधी विकासाचा आग्रह धरला होता,महात्मा गांधी यांनीही ग्रामकेंद्रित विकासाचा आग्रह धरला होता . इंग्रजांच्या खेडी होती,इंग्रजांच्या आगमनापूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती . संरक्षण न्याय करवसुली विकास कामे गावातच होत असत,"संरक्षण , न्याय , करवसुली , विकास अशी कामे गावातच होत असत ." इंग्रजांनी व्यवस्था मोडीत काढली सुदर्शन केले,"इंग्रजांनी ही व्यवस्था मोडीत काढली , असे सुदर्शन यांनी स्पष्ट केले ." मॉल संस्कृतीवर टीका करताना म्हणाले मॉलच्या माध्यमातून कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतील,"मॉल संस्कृतीवर टीका करताना ते म्हणाले , की मॉलच्या माध्यमातून बड्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतील ." किमतीला खरेदी केलेला माल मॉलमध्ये किमतीला विकला,अत्यल्प किमतीला खरेदी केलेला माल मॉलमध्ये अत्युच्च किमतीला विकला जाईल . वेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष पोफळी स्वागताध्यक्ष दिलीप सारडा भाषणे झाली,"या वेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष राजाभाऊ पोफळी , स्वागताध्यक्ष दिलीप सारडा यांची भाषणे झाली ." देशपांडे आभार मानले,अरुण देशपांडे यांनी आभार मानले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृह उद्‌घाटनाची बातमी द्यायला प्रतीक्षा विद्यापीठाचे बीट सांभाळणाऱ्या औरंगाबादेतील पत्रकारांना दिवासांपासून होती,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृह उद्‌घाटनाची बातमी कधी द्यायला मिळते , याची प्रतीक्षा विद्यापीठाचे "" बीट ' सांभाळणाऱ्या औरंगाबादेतील पत्रकारांना अनेक दिवासांपासून होती ." रविवारच्या दुर्घटनेवेळी उद्‌घाटनाच्या बातमीऐवजी वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची बातमी द्यावी असल्याबद्दल हळहळत होता,रविवारच्या दुर्घटनेवेळी उद्‌घाटनाच्या बातमीऐवजी वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची बातमी द्यावी लागत असल्याबद्दल प्रत्येक जण हळहळत होता ! अपघातांच्या बातम्या देण्याची नेहमी वेळ येणारे पत्रकारदेखील उभारणी झालेल्या वास्तूची झालेली दुरवस्था पाहून हळहळत,अपघातांच्या आणि अशा बातम्या देण्याची नेहमी वेळ येणारे पत्रकारदेखील अतिशय सुंदर उभारणी झालेल्या या वास्तूची झालेली दुरवस्था पाहून हळहळत होते . अग्निप्रलयाचे साक्षीदार ठरलेल्या अवस्था झाली होती,त्या अग्निप्रलयाचे साक्षीदार ठरलेल्या प्रत्येकाची अवस्था अशीच झाली होती . नाट्यगृहाचे सुरक्षारक्षक वैष्णव आग लागल्याचे आले,नाट्यगृहाचे एकमेव सुरक्षारक्षक श्री . वैष्णव यांना सर्वप्रथम आग लागल्याचे लक्षात आले . म्हणाले नाट्यगृहाच्या वरच्या खिडक्‍यांतून धूर येत असल्याचे दिसले,"ते म्हणाले , "" "" नाट्यगृहाच्या वरच्या खिडक्‍यांतून धूर येत असल्याचे मला दिसले ." सहकाऱ्यांना माहिती दिली,मी तातडीने अन्य सहकाऱ्यांना याची माहिती दिली . ' ' दुपारी वाजण्याच्या विद्यापीठाच्या मालमत्ता विभागाचे अभियंता एल नाट्यगृहास भेट दिली होती,दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या मालमत्ता विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही . एल . कवळे यांनी नाट्यगृहास भेट दिली होती . सुतारकाम करणारे पाणी टाकणारे सूचना दिल्या इमारतीत गेले,"सुतारकाम करणारे , पाणी टाकणारे यांना सूचना दिल्या आणि ते प्रशासकीय इमारतीत गेले ." आग लागल्याचा निरोप आला विश्वास बसला,सव्वाबाराच्या सुमारास त्यांना आग लागल्याचा निरोप आला तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही . विद्यापीठात भौतिकशास्त्रात डी करणारे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते सराफ वृत्त समजताच माहिती अधिकारी पोलिसांना दिली,"विद्यापीठात भौतिकशास्त्रात पीएच . डी . करणारे , विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते तुकाराम सराफ यांनी वृत्त समजताच त्याची माहिती अग्निशमन अधिकारी , पोलिसांना दिली ." नाट्यशास्त्रात डी करणारे अशोक बंडगर सहकाऱ्यांनी आगीचे वृत्त समजल्यावर नाट्यगृहात असलेली प्रॉपर्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,"नाट्यशास्त्रात पीएच . डी . करणारे अशोक बंडगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आगीचे वृत्त समजल्यावर नाट्यगृहात असलेली "" प्रॉपर्टी ' शक्‍य तितकी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ." कुलसचिव सुरासे घटनास्थळी धाव घेणाऱ्यांत नाट्यशास्त्र विभागप्रमुख बऱ्हाणपूरकर सांगळे डॉ. सुधीर गव्हाणे पुरी सदस्य माने बडे पोकळे डॉ. के. बी. शेजुळे समावेश होता,"कुलसचिव डॉ. गजानन सुरासे यांच्यासह सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेणाऱ्यांत नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर , डॉ. शिवाजी सांगळे , डॉ. सुधीर गव्हाणे , प्रा . सुरेश पुरी , व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रामराव माने , प्रा . दिलीप बडे तसेच डॉ. दिलीप पोकळे , डॉ. के. बी. शेजुळे आदींचा समावेश होता ." व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अविनाश येळीकर धायगुडे माने प्राचार्य संतोष लोमटे भेट घेऊन हानीची पाहणी केली,"व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अविनाश येळीकर , डी. बी. धायगुडे , डॉ. धनंजय माने , प्राचार्य संतोष लोमटे यांनी भेट घेऊन हानीची पाहणी केली ." नाट्यगृहाचा विमा,नाट्यगृहाचा विमा विद्यापीठाने नाट्यगृहाच्या वास्तूचा विमा उतरविला होता,विद्यापीठाने नाट्यगृहाच्या वास्तूचा विमा उतरविला होता . रुपयांच्या विम्याचा हप्ताही विद्यापीठाने भरलेला माहिती विद्यापीठाच्या मालमत्ता विभागातर्फे अधिकारी एल कावळे दिली,"चार कोटी ७७ लाख रुपयांच्या या विम्याचा हप्ताही विद्यापीठाने भरलेला आहे , अशी माहिती विद्यापीठाच्या मालमत्ता विभागातर्फे कनिष्ठ अधिकारी व्ही . एल . कावळे यांनी दिली ." जालना जिल्ह्यातील रॉकेल वितरणात सुधारणा करण्यासाठी उपाय योजण्याचे आदेश कॉंग्रेसचे नेते पालकमंत्री राजेश टोपे दिले,जालना जिल्ह्यातील रॉकेल वितरणात सुधारणा करण्यासाठी ठोस उपाय योजण्याचे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत . जालना बैठक पालकमंत्री टोपे अध्यक्षतेखाली झाली,जालना जिल्हा दक्षता समितीची बैठक पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच येथे झाली . बैठकीत टोपे आदेश दिले,या बैठकीत श्री . टोपे यांनी हे आदेश दिले आहेत . बैठकीत आमदार चव्हाण आमदार चंद्रकांत दानवे समितीचे सदस्य पठाण नूरजहॉं बेगम साळुंके शहा अलमखान मियाखान शेख निसार शेख इसाख तवरावाला चिमणे जिल्हाधिकारी रणजितसिंह देओल जिल्हाधिकारी चव्हाण उपजिल्हाधिकारी ठाकूर अधिकारी डॉ. एन. आर. शेळके उपस्थिती होती,"बैठकीत आमदार अरविंदराव चव्हाण , आमदार चंद्रकांत दानवे , दक्षता समितीचे सदस्य इनायत पठाण , नूरजहॉं बेगम , मथुराबाई साळुंके , शहा अलमखान मियाखान , शेख निसार शेख इसाख , रमेशचंद्र तवरावाला , तात्यासाहेब चिमणे , जिल्हाधिकारी रणजितसिंह देओल , अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. बी. चव्हाण , निवासी उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर , जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके आदींची उपस्थिती होती ." श्री टोपे म्हणाले जिल्ह्यातील जनतेच्या रॉकेल वितरणाबाबत तक्रारी आहेत,"श्री . टोपे म्हणाले , की जिल्ह्यातील जनतेच्या रॉकेल वितरणाबाबत तक्रारी आहेत ." वस्तुस्थिती आहे,ही वस्तुस्थिती आहे . जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे लोक तक्रारी करतात,आपल्याकडे आणि जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींकडे याबाबतीत लोक वारंवार तक्रारी करतात . गोरगरिबांना दरात रॉकेल मिळावे सरकार अनुदान सबसिडी देते,गोरगरिबांना वाजवी दरात रॉकेल मिळावे म्हणून सरकार अनुदान ( सबसिडी ) देते . काळात पोलिसांनी जमावबंदी आदेश करून पक्षाच्या नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला,दरम्यानच्या काळात पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू करून दोन्ही पक्षाच्या नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला . पोलिसांचा इशारा मिळताच पक्षांचे कार्यकर्ते पांगले,पोलिसांचा इशारा मिळताच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पांगले . तापमानवाढ प्रदूषण पाणीउपसा वाहतूक कारणांमुळे जगातील नद्यांचे अस्तित्व धोक्‍यात आल्याचा इशारा फंड डब्ल्यूडब्ल्यूएफ संस्थेने अहवालात दिला,"जागतिक तापमानवाढ , प्रदूषण , धरणे , अतिरिक्त पाणीउपसा , अतिरिक्त वाहतूक अशा कारणांमुळे जगातील दहा प्रमुख व मोठ्या नद्यांचे अस्तित्व धोक्‍यात आल्याचा इशारा "" वर्ल्ड वाईड फंड ' ( डब्ल्यूडब्ल्यूएफ ) या संस्थेने ताज्या अहवालात दिला आहे ." नद्या असून गंगा सिंधूचाही समावेश आहे,"यांपैकी पाच नद्या आशियातील असून , गंगा व सिंधूचाही यात समावेश आहे ." येत्या गुरुवारी दिवस असून संस्थने अहवाल केला,"येत्या गुरुवारी "" जागतिक पाणी दिवस ' असून , त्यानिमित्त या संस्थने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे ." जगाला सध्या पाण्याची समस्या भेडसावत,""" "" जगाला सध्या ताज्या आणि शुद्ध पाण्याची समस्या भेडसावत आहे ." तापमानवाढीपेक्षाही समस्या आहे,जागतिक तापमानवाढीपेक्षाही ही समस्या अधिक गंभीर आहे . "जगभरातील सरकारे उद्योग संस्थांनी निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आवाहन ""डब्ल्यूडब्ल्यूएफ'च्या कार्यक्रमाचे टिकनेर केले","त्यामुळे जगभरातील सरकारे व उद्योग संस्थांनी त्याचे निराकरण करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजेत , ' ' असे आवाहन ""डब्ल्यूडब्ल्यूएफ'च्या पाणीविषयक कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. डेव्हिड टिकनेर यांनी केले आहे ." नद्यांवरील धरणे पिण्यासाठी शेतीच्या वापरासाठी पाण्याचा उपसा रसायने सांडपाण्यामुळे होणार प्रदूषण तापमानवाढ वाहतुकीसाठी होणारा वापर नद्यांच्या अस्तिवाला असणारी कारणे आहेत,"नद्यांवरील मोठी धरणे , पिण्यासाठी , औद्योगिक व शेतीच्या वापरासाठी पाण्याचा अतिरिक्त प्रचंड उपसा , घातक रसायने व सांडपाण्यामुळे होणार प्रदूषण , जागतिक तापमानवाढ आणि वाहतुकीसाठी होणारा मोठा वापर , ही नद्यांच्या अस्तिवाला मारक असणारी प्रमुख कारणे आहेत ." तिबेटमधून चीनमध्ये नंतर म्यानमार थायलंडमध्ये सालवीन नदी वाहत,तिबेटमधून चीनमध्ये व नंतर तेथून म्यानमार व थायलंडमध्ये सालवीन नदी वाहत जाते . धरण नसलेली जगातील नदी आहे,एकही धरण नसलेली जगातील ही एकच नदी आहे . आता जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा निर्णय चीन म्यानमार थायलंड सरकारांनी घेतला,"आता तिच्यावर मोठे जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा निर्णय चीन , म्यानमार व थायलंड सरकारांनी घेतला आहे ." परिसरातील जैववैविध्याबरोबरच युनेस्को केलेली वारसा ठिकाणे प्रकल्पांत जाणार असल्याचे अहवालात म्हटले,"यामुळे त्या परिसरातील जैववैविध्याबरोबरच "" युनेस्को ' ने घोषित केलेली "" जागतिक वारसा ' विषयक ठिकाणे या प्रकल्पांत जाणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे ." तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढू लागले,""" जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे ." हिमनद्या झाल्यास सिंधू गंगा नद्याही होतील,"या हिमनद्या नामशेष झाल्यास सिंधू , गंगा अशा मोठ्या नद्याही नामशेष होतील ." सध्या प्रदूषण पाण्याच्या उपशामुळे गंगेचे अस्तित्व धोक्‍यात आले इशाराही देण्यात,"सध्या प्रदूषण व पाण्याच्या प्रचंड उपशामुळे गंगेचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे , ' असा इशाराही देण्यात आला आहे ." जगभरातील सरकारांनी पाण्याचे स्रोत जपण्यास प्राधान्य द्यावे,जगभरातील सरकारांनी पाण्याचे हे स्रोत जपण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे . उद्योगांनीही पाण्याचा उपसा करण्याचे धोरण अवलंबावे आवाहन संस्थेने केले,"त्याचप्रमाणे उद्योगांनीही पाण्याचा कमीत कमी उपसा करण्याचे धोरण अवलंबावे , असे आवाहन या संस्थेने केले आहे ." पवारांशी असलेल्या मैत्रीचा दाखला देत शिवसेनाप्रमुख ठाकरे आज कृषीमंत्री शरद पवार मैत्रीचा हात पुढे केला,पवारांशी असलेल्या जुन्या मैत्रीचा दाखला देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापुढे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला . आलो महाराष्ट्राच्या राजकारणात घडले पवार पंतप्रधानही होऊ शकले प्रतिक्रिया केली,"याआधीच आम्ही एकत्र आलो असतो , तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे घडले असते व पवार पंतप्रधानही होऊ शकले असते , अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली ." गीतकार जगदीश खेबुडकर पुस्तकांचे प्रकाशन शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते आज मातोश्रीवर झाले वेळी बोलत,"प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते आज मातोश्रीवर झाले , त्या वेळी ते बोलत होते ." खेबुडकर गीतांवर ठिणग्यांची बाभूळबन चित्रपटगीतांवर चित्रगंगा भाग भाग पुस्तकांचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते पडले,"खेबुडकर यांच्या सामाजिक गीतांवर आधारित ठिणग्यांची फुले , बाभूळबन व चित्रपटगीतांवर आधारित चित्रगंगा भाग १ व भाग २ या चार पुस्तकांचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते पार पडले ." वेळी पुणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा महापौर झाल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्‍न विचारला होता,या वेळी त्यांना पुणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा महापौर झाल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्‍न विचारला होता . बोलताना बाळासाहेब म्हणाले शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करण्याला विरोध,"त्यावर बोलताना बाळासाहेब म्हणाले , की शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करण्याला आपला विरोध नाही ." पवारांकडे विचारणा केली होती,याआधीही पवारांकडे याबाबत विचारणा केली होती . पवारांपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता वेळी सूचनेकडे दुर्लक्ष केले,पवारांपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता ; मात्र त्या वेळी त्यांनी आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते . पवार माणूस आहे डावपेच खेळतील सांगता येत नसल्याचेही ठाकरे म्हणाले,पवार हा उमदा माणूस आहे ; मात्र ते कधी काय डावपेच खेळतील हे सांगता येत नसल्याचेही ठाकरे म्हणाले . राष्ट्रवादीशी युतीबाबत भाजपला विश्‍वासात घेतले विचारले गोष्टी भाजपला विचारून करीत टोला लगावला,"राष्ट्रवादीशी युतीबाबत भाजपला विश्‍वासात घेतले होते का , असे त्यांना विचारले असता आपण सगळ्याच गोष्टी भाजपला विचारून करीत नाही , असा टोला त्यांनी लगावला ." महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरे केलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात होती भाष्य करण्यास नकार दिला,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच बिहारींसंदर्भात केलेल्या विधानासंदर्भात बाळासाहेबांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती ; मात्र त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला . बांगलादेशकडून भारताला पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर देशात पडसाद उमटले,बांगलादेशकडून भारताला पत्कराव्या लागलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर त्याचे देशात पडसाद उमटले . संघाची पोस्टर्स जाळत क्रीडाप्रेमींनी राग केला,भारतीय संघाची पोस्टर्स जाळत क्रीडाप्रेमींनी आपला राग व्यक्‍त केला . भाष्य करताना बाळासाहेब म्हणाले आता सेहवागने बर्म्युडाविरोधात शतक ठोकले,"त्यावर भाष्य करताना बाळासाहेब म्हणाले , की आता सेहवागने बर्म्युडाविरोधात शतक ठोकले आहे ." मग आरती करणार बल्लेबल्ले,मग त्याची आरती करणार की त्यावर बल्लेबल्ले करून नाचणार ? क्रिकेटप्रेमींनी रागावर संयम पाळणे गरजेचे असून खेळ जुगारच आहे सांगताना क्रिकेटप्रेमींच्या भावनाही समजू शकतो प्रतिक्रिया केली,"क्रिकेटप्रेमींनी आपल्या रागावर संयम पाळणे गरजेचे असून खेळ एक जुगारच आहे , असे सांगताना आपण क्रिकेटप्रेमींच्या भावनाही समजू शकतो , अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली ." खेबुडकरांनी रचलेल्या गीतांची स्तुती करीत कवींना टोले लगावले,खेबुडकरांनी रचलेल्या गीतांची स्तुती करीत त्यांनी नवोदित कवींना चांगलेच टोले लगावले . पाऊस पापडांवर कविता लिहिल्या सांगताना आती खंडाला पद्यरचना आता मराठीत उचलली जात खंत केली,"हल्ली पाऊस व पापडांवर कविता लिहिल्या जातात असे सांगताना "" आती क्‍या खंडाला ' अशी पद्यरचना आता मराठीत उचलली जात आहे याबद्दल त्यांनी खंत व्यक्‍त केली ." चित्रपटांना सिनेमागृहे मिळत ओरड होत सध्या चित्रपटच झाले असल्याची खंतही वेळी केली,"मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळत नाहीत अशी ओरड होत असली , तरी सध्या चांगले मराठी चित्रपटच दुर्मिळ झाले असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्‍त केली ." वूल्मर मृत्यूची चौकशी करणाऱ्या जमैकाच्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सूचना देईपर्यंत जमैका सोडण्याचा आदेश दिला,"बॉब वूल्मर यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणाऱ्या जमैकाच्या पोलिसांनी , पाकिस्तान क्रिकेट संघाला आपण सूचना देईपर्यंत जमैका न सोडण्याचा आदेश दिला आहे ." वूल्मर पत्नीने जमैकातील पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली मृत्यूचे कारण आज रात्री होण्याची शक्‍यता आहे वेळी परिस्थिती लक्षात घेतल्यास मृत्यूचे गूढ वाढतच,"वूल्मर यांच्या पत्नीने जमैकातील पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली आहे , त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आज रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्‍यता आहे ; मात्र त्याच वेळी एकंदर परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढतच आहे ." आता वूल्मर मृत्यूबाबत अधिकारी बोलण्यास नाहीत पाकिस्तान संघास जमैका सोडण्याच्या सूचना दिल्या,"आता वूल्मर यांच्या मृत्यूबाबत पोलिस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत , पण त्यांनी पाकिस्तान संघास जमैका न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत ." पाकची स्पर्धेतील अखेरची साखळी शनिवारपर्यंत वेस्ट इंडीजमध्येच थांबण्यास सांगितले,"पाकची उद्या स्पर्धेतील अखेरची साखळी लढत होईल , पण त्यांना शनिवारपर्यंत वेस्ट इंडीजमध्येच थांबण्यास सांगितले आहे ." अधिकारी माहिती देण्यास नाहीत पोलिस आधिकाऱ्यांनी संघातील खेळाडू पदाधिकारी सहकार्य देत असल्याचे सांगितले,पोलिस अधिकारी यासंदर्भात कोणतीही अधिक माहिती देण्यास तयार नाहीत ; मात्र काही वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांनी पाक संघातील खेळाडू तसेच पदाधिकारी पूर्ण सहकार्य देत असल्याचे सांगितले . मृत्यू असल्याचे होत मृत्यू असतो पोलिस आयुक्त शिल्ड सांगितले वूल्मर हत्या झाली दिशेनेही तपास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले,"जोपर्यंत कोणताही मृत्यू नैसर्गिक असल्याचे सिद्ध होत नाही , तोपर्यंत तो मृत्यू संशयास्पदच असतो , असे पोलिस आयुक्त मार्क शिल्ड यांनी सांगितले आहे , पण वूल्मर यांची हत्या झाली का , या दिशेनेही तपास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले ." पाकिस्तानच्या चाहत्यांनी वूल्मर मारण्याची धमकी दिली होती,पाकिस्तानच्या चाहत्यांनी वूल्मर यांना ठार मारण्याची धमकी दिली होती . वूल्मर भेट घेतलेल्या प्रत्येकाची चौकशी होत,त्याचमुळे वूल्मर यांची भेट घेतलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी होत आहे . वूल्मर संध्याकाळी रूममध्ये गेले,वूल्मर संध्याकाळी ७ वाजता रूममध्ये गेले . संघासोबत दिवशी भोजनही घेतले नव्हते,त्यांनी संघासोबत त्या दिवशी भोजनही घेतले नव्हते . मुद्दा लक्षात घेतला जात,हा मुद्दा लक्षात घेतला जात आहे . मुक्काम असलेल्या हॉटेलपासून रुग्णालय मिनिटांवर आहे प्रवासास तास लागला चौकशी होत,"त्याचबरोबर पाक संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलपासून रुग्णालय पंधरा मिनिटांवर आहे , पण त्यांना प्रवासास एक तास का लागला , याचीही चौकशी होत आहे ." वूल्मर खोलीची तपासणी करण्यात,वूल्मर यांच्या खोलीची कसून तपासणी करण्यात आली . वेळी वूल्मर रक्ताची उलटी झाली असल्याचे लक्षात आले,त्या वेळी वूल्मर यांना रक्ताची उलटी झाली असल्याचे लक्षात आले . वूल्मर अतिसार झाला असल्याची चिन्हे आढळली शेवटच्या क्षणात त्रास झाला पोलिसांचा कयास आहे,"वूल्मर यांना अतिसार झाला असल्याची चिन्हे आढळली आहेत , त्यामुळे त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणात त्रास झाला असावा , असाही पोलिसांचा कयास आहे ." औषधाचा डोस ताणतणाव वूल्मर हृदयविकाराचा झटका आला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे रक्ताची उलटी झाल्यामुळे विषप्रयोगही झाला असल्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले,"औषधाचा अतिरिक्त डोस तसेच ताणतणाव यामुळे वूल्मर यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे , पण रक्ताची उलटी झाल्यामुळे विषप्रयोगही झाला असल्याची शक्‍यता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले ." जमैकातील कायद्यानुसार शवविच्छेदनासाठी व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी असते,जमैकातील कायद्यानुसार शवविच्छेदनासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी आवश्‍यक असते . सुरुवातीस वूल्मर कुटुंब आफ्रिकेतून वेस्ट इंडीजला येणार लेखीच परवानगी घेतली जाणार होती आता वूल्मर पत्नीने जमैकातील पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली,"सुरुवातीस वूल्मर यांचे कुटुंब आफ्रिकेतून वेस्ट इंडीजला येणार होते , त्यामुळे त्यांची लेखीच परवानगी घेतली जाणार होती , पण आता वूल्मर यांच्या पत्नीने जमैकातील पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली आहे ." बाराच्या आग लागली असावी अंदाज करण्यात,"बाराच्या सुमारास आग लागली असावी , असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ." कुलगुरू कोत्तापल्ले पुण्याला गेलेले,कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पुण्याला गेलेले होते . कुलसचिव सुरासे वृत्त कळताच घटनास्थळी धाव घेतली,कुलसचिव डॉ. गजानन सुरासे यांनी वृत्त कळताच घटनास्थळी धाव घेतली . विद्यार्थी विद्यापीठात राहणारे प्राध्यापक वृत्त कळताच घटनास्थळी धावून,"अनेक विद्यार्थी , विद्यापीठात राहणारे प्राध्यापक वृत्त कळताच घटनास्थळी धावून गेले ." महापालिका आयुक्त गुप्ता अवसरमोल घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली,महापालिका आयुक्त असीमकुमार गुप्ता ; तसेच सहायक पोलिस आयुक्त बी. सी. अवसरमोल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . परळीच्या केंद्रात संच पडला,परळीच्या औष्णिक केंद्रात एक संच पुन्हा बंद पडला ! परळी वैजनाथ ता,"परळी वैजनाथ , ता . २२ -" केंद्रातील मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक बॉयलर ट्यूब झाल्यामुळे पडला,"औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक चार नेहमीप्रमाणे "" बॉयलर ट्यूब लिक ' झाल्यामुळे पुन्हा बंद पडला आहे ." दिवसांत संच पडला,पंचवीस दिवसांत दुसऱ्यांदा हा संच बंद पडला आहे . शनिवारी ता मध्यरात्रीनंतर संच पडला,शनिवारी ( ता . २१ ) मध्यरात्रीनंतर एक वाजता हा संच बंद पडला . बॉयलर ट्यूब झाल्यामुळेच केंद्रातील संच क्रमांक मंगळवारी ता पडला होता,""" बॉयलर ट्यूब लिक ' झाल्यामुळेच केंद्रातील संच क्रमांक तीन मंगळवारी ( ता . १७ ) बंद पडला होता ." होतो होतो संच क्रमांक पडला,तो चालू होतो न्‌ होतो तोच संच क्रमांक चार बंद पडला आहे . महिन्यात मार्चला संच कारणामुळे पडला होता,गेल्या महिन्यात २९ मार्चला हा संच याच कारणामुळे बंद पडला होता . बिघाड झाल्यामुळे आठवड्यापेक्षा कालावधी दुरुस्तीसाठी लागला होता,त्यानंतर त्यात मोठा बिघाड झाल्यामुळे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी दुरुस्तीसाठी लागला होता . वीज केंद्रातील संच पडण्याचा परिणाम भारनियमन वाढण्यावर होत,वीज केंद्रातील संच सतत बंद पडण्याचा परिणाम भारनियमन वाढण्यावर होत आहे . वीज कंपनीला फटका सहन करावा,शिवाय वीज कंपनीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो . मेगावॉटच्या संचाची महिन्यांपूर्वीच देखभाल करण्यात होती,२१० मेगावॉटच्या या संचाची काही महिन्यांपूर्वीच वार्षिक देखभाल करण्यात आली होती . कोटी रुपये खर्च करण्यात होता,त्यासाठी त्यावर सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात आला होता . खर्च होऊनही संच नोव्हेंबर फेब्रुवारी अखेरपर्यंत बॉयलर ट्यूब झाल्याच्या कारणामुळे वेळा पडला,"एवढा मोठा खर्च होऊनही हा संच नोव्हेंबर २००६ पासून फेब्रुवारी २००७ अखेरपर्यंत "" बॉयलर ट्यूब लिक ' झाल्याच्या नेहमीच्या कारणामुळे १४ वेळा बंद पडला ." मार्च महिन्यात वेळा संच पडला होता,शिवाय मार्च महिन्यात दोन वेळा हा संच बंद पडला होता . प्रकरणी वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संच पडण्याच्या प्रकाराची चौकशी करावी मागणी होत,"या प्रकरणी वीजनिर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून संच बंद पडण्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी , अशी मागणी येथे होत आहे ." दरम्यान केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला सांगितले बॉयलर ट्यूब होऊन संच पडत,"दरम्यान , केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले , की "" बॉयलर ट्यूब लिक ' होऊन संच सतत बंद पडत आहेत ." दखल केंद्राने घेतली असून कारणाचा शोध घेऊन उपाययोजना केल्या,"याची गंभीर दखल केंद्राने घेतली असून , या कारणाचा शोध घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत ." तज्ज्ञांचा अहवालही मागविण्यात,तज्ज्ञांचा अहवालही मागविण्यात आला आहे . दिवसांत,१ ) पंचवीस दिवसांत दुसऱ्यांदा बंद राज्यातील भारनियमनावर परिणाम,२ ) राज्यातील भारनियमनावर परिणाम खर्च गेला,३ ) कोट्यवधींचा खर्च वाया गेला वेळी कारण,४ ) प्रत्येक वेळी नेहमीचेच कारण चौकशीची मागणी,५ ) उच्चस्तरीय चौकशीची मागणी अण्णा हजारे जीप चोरांनी पळविली,अण्णा हजारे यांची जीप चोरांनी पळविली नागनाथ ता येथील समाजसेवक अण्णा हजारे जीप चोरांनी पळविल्याची घटना शनिवारी ता रात्री घडली,"औंढा नागनाथ , ता . २२ - येथील शासकीय विश्रामगृह परिसरातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जीप चोरांनी पळविल्याची घटना शनिवारी ( ता . २१ ) रात्री घडली ." प्रकारामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली,या प्रकारामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे . पोलिसांनी राज्यात नाकाबंदीचे आदेश दिले असून शोधासाठी परराज्यांतही पथके केली,पोलिसांनी राज्यात नाकाबंदीचे आदेश दिले असून शोधासाठी परराज्यांतही पथके रवाना केली आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री हजारे दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत,"पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , श्री . हजारे हे चार दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ." सेनगाव हिंगोली कळमनुरी वसमत सभाही झाल्या,"सेनगाव , हिंगोली , कळमनुरी व वसमत येथे त्यांच्या सभाही झाल्या ." शनिवारी औंढा नागनाथ सभा होती,शनिवारी सायंकाळी औंढा नागनाथ येथे त्यांची सभा होती . रात्री सभा आटोपून मुक्कामासाठी औंढ्याच्या विश्रामगृहात थांबले,रात्री सभा आटोपून श्री . हजारे हे मुक्कामासाठी औंढ्याच्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते . वेळी जीप एमएच आर करण्यात होती,या वेळी त्यांची स्कार्पिओ जीप ( एमएच - १६ - आर - ५२०५ ) विश्रामगृह परिसरात उभी करण्यात आली होती . रात्रीच्या वेळी चोरांनी जीप पळविली,रात्रीच्या वेळी चोरांनी ही जीप पळविली . जीप चोरीला गेल्याचे सकाळी चालक अशोक दसरे लक्षात आले,जीप चोरीला गेल्याचे सकाळी सात वाजता चालक अशोक दसरे यांच्या लक्षात आले . घटनेची माहिती मिळताच अधीक्षक खंदारे पोलिस अधीक्षक पवार पोलिस निरीक्षक नाळे घटनास्थळी जाऊन पाहणी केली,"या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सतीश खंदारे , अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशन पवार , सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली ." लगेच राज्यात नाकाबंदीचे आदेश दिले,लगेच तातडीने राज्यात सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले . इंदूर हैदराबाद राजस्थान गुजरात पोलिस पथके करण्यात,"याशिवाय इंदूर , हैदराबाद , राजस्थान , गुजरात येथे पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत ." प्रकरणी चालक अशोक दसरे तक्रारीवरून ठाण्यात गुन्हा करण्यात,या प्रकरणी चालक अशोक दसरे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान पोलिसांनी तपास काम हाती घेतले,"दरम्यान , पोलिसांनी तातडीने तपास काम हाती घेतले आहे ." वाहनातील कागदपत्रे पुस्तक जिंतूर मार्गावरील रस्त्यावर आढळली,"वाहनातील कागदपत्रे , पुस्तक जिंतूर मार्गावरील गोळेगाव रस्त्यावर आढळली ." चोरट्यांनी गोळेगावजवळ जीपची नंबर प्लेट काढून फेकून,विशेष म्हणजे चोरट्यांनी गोळेगावजवळ जीपची नंबर प्लेट काढून फेकून दिली . जीपवरील स्टिकरही काढले,जीपवरील स्टिकरही काढले . कागदपत्रे आढळल्यामुळे जीप जिंतूरकडे पळविण्यात असावी शक्‍यता केली जात,"येथे कागदपत्रे आढळल्यामुळे ही जीप जिंतूरकडे पळविण्यात आली असावी , अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे ." तक्रारींचे गठ्ठे पळविल्याचे दुःख हजारे,तक्रारींचे गठ्ठे पळविल्याचे दुःख - हजारे सेनगाव बातमीदार जीपचोरीच्या प्रकाराबाबत हजारे सांगितले निधी समाजानेच जीप दिली होती,"सेनगाव ( बातमीदार ) - जीपचोरीच्या प्रकाराबाबत श्री . हजारे यांनी सांगितले , की स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी अंतर्गत समाजानेच ही जीप आपणास दिली होती ." दरम्यान वाशीम अमरावती हिंगोली कार्यक्रम झाले,"दरम्यान , वाशीम , अमरावती व हिंगोली येथे कार्यक्रम झाले ." वेळी प्रमाणावर तक्रारी आल्या,या वेळी आपणाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या . तक्रारींचे गठ्ठे वाहनात होते,त्या तक्रारींचे गठ्ठे वाहनात होते . कागदपत्रे पळविल्याचे दुःख होत असल्याचे हजारे सांगितले,ही कागदपत्रे पळविल्याचे दुःख होत असल्याचे श्री . हजारे यांनी सांगितले . पोलिस प्रशासनाची ढिलाई घुगे हिंगोली जीपचोरीच्या घटनेबाबत आमदार गजानन घुगे रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली,पोलिस प्रशासनाची ढिलाई - घुगे हिंगोली - जीपचोरीच्या घटनेबाबत आमदार गजानन घुगे यांनी रविवारी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली . पोलिस प्रशासनाच्या ढिलाईमुळे हजारे जीप चोरीला गेली,पोलिस प्रशासनाच्या ढिलाईमुळे श्री . हजारे यांची जीप चोरीला गेली . श्री हजारे दिवसांपासून हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत,श्री . हजारे हे तीन ते चार दिवसांपासून हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत . पोलिस संरक्षणदेखील नव्हते,त्यांना साधे पोलिस संरक्षणदेखील नव्हते . औंढ्याच्या विश्रामगृहावर पोलिस बंदोबस्तासाठी ठेवले प्रकार घडलाच नसता श्री घुगे सांगितले,"औंढ्याच्या शासकीय विश्रामगृहावर दोन पोलिस बंदोबस्तासाठी ठेवले असते , तर हा प्रकार घडलाच नसता असेही श्री . घुगे यांनी सांगितले ." जागतिकीकरणाचा फायदा देशातील धनाढ्यांनाच झाला असून गरिबीत वाढच झाली टीका दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजिंदर सच्चर केली,""" जागतिकीकरणाचा फायदा देशातील धनाढ्यांनाच झाला असून , गरिबीत मात्र वाढच झाली आहे , ' अशी टीका दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांनी आज येथे केली ." समाजव्यवस्थेसमोरील आव्हाने विषयावर सच्चर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी ता व्याख्यान झाले,""" भारतीय समाजव्यवस्थेसमोरील आव्हाने ' या विषयावर श्री . सच्चर यांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी ( ता . २२ ) व्याख्यान झाले ." वेळी बोलत,त्या वेळी ते बोलत होते . एम देसरडा अध्यक्षस्थान भूषविले,अर्थतज्ज्ञ प्रा . एच . एम . देसरडा यांनी अध्यक्षस्थान भूषविले . प्रतिष्ठानचे अध्यक्ष तळेकर अली प्राचार्य मोहीयोद्दीन व्यासपीठावर होते,"जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड . सतीश तळेकर , जुल्फीकार अली , प्राचार्य मजहर मोहीयोद्दीन व्यासपीठावर उपस्थित होते ." जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत चीनसारख्या देशाच्या वस्तू बाजारपेठेत होत,""" जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत चीनसारख्या देशाच्या वस्तू बाजारपेठेत सहज उपलब्ध होत आहेत ." भारतातील वस्तूंचे उत्पादन थांबल्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली सच्चर सांगितले,"भारतातील या वस्तूंचे उत्पादन थांबल्याने बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे , ' असे न्या . सच्चर यांनी सांगितले ." देशातील टक्के नागरिकांचे खेड्यात वास्तव्य असून स्वच्छतागृहांची व्यवस्था,"देशातील सत्तर टक्के नागरिकांचे खेड्यात वास्तव्य असून , त्यांच्याकडे अद्याप स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही ." ठिकाणी पाण्यासाठी किलोमीटरपर्यंत पायपीट करावी,काही ठिकाणी पाण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते . देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही सुविधांचा अभाव आहे,देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे . राजधानीची परिस्थिती असेल विकासाकडे वाटचाल करणारा देश घेण्याचा अधिकार आहे प्रश्‍न केला,"राजधानीची अशी परिस्थिती असेल , तर स्वतःला विकासाकडे वाटचाल करणारा देश म्हणून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे , असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला ." एसईझेड नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न होत,विशेष आर्थिक क्षेत्रांच्या ( एसईझेड ) नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने उद्योजकांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न होत आहेत . "देशातील बॅंकांचे रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या उद्योगपतींनाच ""एसईझेड'चा मिळणार असून देशाचा फायदा नसल्याची टीका केली","देशातील बॅंकांचे एक लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या बड्या उद्योगपतींनाच ""एसईझेड'चा मलिदा लाटायला मिळणार असून , देशाचा त्यात कसलाही फायदा नसल्याची टीका त्यांनी केली ." देशातील गरिबी दूर करण्यासाठी जागतिकीकरणाविरोधातील लढा करण्याची गरज असल्याचे श्री सच्चर केले,देशातील गरिबी दूर करण्यासाठी जागतिकीकरणाविरोधातील लढा तीव्र करण्याची गरज असल्याचे श्री . सच्चर यांनी नमूद केले . माणसाला महत्त्व कळत तोडीने होणारी निसर्गाची शोकांतिका थांबणार,"सर्वसामान्य माणसाला याचे महत्त्व कळत नाही , तोपर्यंत खारफुटीच्या जंगलांच्या तोडीने होणारी निसर्गाची शोकांतिका थांबणार नाही ." धोका,वसईलाही धोका वसईतील जूचंद्र ग्रामपंचायतीच्या हद्दीतही खाडीकिनारी जंगलांवर मातीची भर टाकण्यात,वसईतील जूचंद्र ग्रामपंचायतीच्या हद्दीतही खाडीकिनारी खारफुटीच्या जंगलांवर अशीच मातीची भर टाकण्यात आली आहे . प्रकरणी अटक झाली,या प्रकरणी चारजणांना नुकतीच अटक झाली आहे . अटक झाली मातीखाली खारफुटीचे प्रश्‍न येथील ग्रामस्थ विचारीत,अटक तर झाली ; पण मातीखाली गाडल्या गेलेल्या खारफुटीचे काय NULL ? असा प्रश्‍न येथील ग्रामस्थ विचारीत आहेत . भागात ठिकाणी खारफुटीच्या जंगलांवर संक्रांत ओढवली,या भागात अनेक ठिकाणी खारफुटीच्या जंगलांवर संक्रांत ओढवली आहे . जंगलांतच मासे अंडी घालण्यासाठी येत,या जंगलांतच मासे अंडी घालण्यासाठी येत असतात . जंगलेच झाली भागात माशांचे पुनरुत्पादन होईल भीती मच्छीमारांनी केली,"ही जंगलेच नष्ट झाली तर या भागात माशांचे पुनरुत्पादन कमी होईल , अशी भीती मच्छीमारांनी व्यक्त केली ." करता बोला,"जंत्रे , काय करता बोला !" निवडणुका आल्या लोकप्रतिनिधी परिसरातील कार्यकर्ते राजकारणात अडकून,निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी व परिसरातील जागरूक कार्यकर्ते राजकारणात अडकून पडतात . वेळी प्रमाणावर अतिक्रमणे होतात,अशा वेळी मोठ्या प्रमाणावर ही अतिक्रमणे होतात . ठाणे जिल्हाधिकारी पदाची धुरा समर्थपणे सांभाळलेले आता ठाणे पालिकेचे झाले,ठाणे शहराच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा समर्थपणे सांभाळलेले नंदकुमार जंत्रे आता ठाणे पालिकेचे आयुक्त झाले आहेत . निवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रकरणात लक्ष घालावे नागरिकांची अपेक्षा आहे,"त्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीतही या प्रकरणात लक्ष घालावे , अशी नागरिकांची अपेक्षा आहे ." राज्याच्या सुवर्ण कर्नाटक महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री कुमारस्वामी योजनेची घोषणा केली,राज्याच्या सुवर्ण कर्नाटक महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सुवर्ण ग्रामोदय योजनेची घोषणा केली . टप्प्यातील कामे करण्यासाठी कोटींचा निधी करण्यात माहिती उपमुख्यमंत्री येदियुराप्पा पत्रकारांना दिली,"याच्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करण्यासाठी २५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे , अशी माहिती उपमुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा यांनी काल पत्रकारांना दिली ." राज्यातील सरकार भागातील विकास करण्यासाठी आहे,राज्यातील संमिश्र सरकार ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे . भागाचा विकास करण्यासाठी सुवर्ण ग्रामोदय योजना आहे,ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुवर्ण ग्रामोदय योजना लाभदायक आहे . योजना राबविण्यासाठी शासनाने अधिकाऱ्यांना सूचना दिली येदियुराप्पा सांगितले,"ही योजना व्यापकपणे राबविण्यासाठी शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना दिली आहे , असे येदियुराप्पा यांनी सांगितले ." टप्प्यात राज्यातील पर्यटन क्षेत्राला प्राधान्य देण्यात येणार असून दिशेने नियोजन आहे,दुसऱ्या टप्प्यात राज्यातील पर्यटन क्षेत्राला प्राधान्य देण्यात येणार असून त्या दिशेने नियोजन सुरू आहे . पर्यटन क्षेत्राच्या विकासाने क्षेत्रात विकास होऊन प्रमाणात होईना रोजगार समस्येवर मात केल्यासारखे होईल व्यवसाय वाढेल आशावाद वेळी केला,"पर्यटन क्षेत्राच्या विकासाने त्या त्या क्षेत्रात विकास होऊन थोड्या प्रमाणात का होईना , रोजगार समस्येवर मात केल्यासारखे होईल व व्यवसाय वाढेल , असा आशावाद या वेळी व्यक्त केला ." योजनांची पूर्तता करणे सत्ता पक्षातील सरकारकडून होणार असून कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने असल्याचे येदियुराप्पा सांगितले,या सर्व योजनांची पूर्तता करणे हे फक्त सत्ता पक्षातील सरकारकडून होणार असून विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने हे शक्‍य असल्याचे येदियुराप्पा यांनी सांगितले . सरकारने अंमलबजावणी करणे तलाव उभारण्यासाठी निधी केला,"आमच्या सरकारने लघु पाटबंधारे योजनांची अंमलबजावणी करणे , तलाव उभारण्यासाठी ३०० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे ." पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने योजनेसाठी कोटींचा निधी राखून ठेवला होता,या पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने उपरोक्त योजनेसाठी फक्त १६८ कोटींचा निधी राखून ठेवला होता . हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या दारिद्य्रेषेखालील विद्यार्थ्यांना भाग्यलक्ष्मी योजनेखाली सायकली देण्याचे काम फेब्रुवारी करण्यात येणार,हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या दारिद्य्रेषेखालील २ लाख १५ हजार विद्यार्थ्यांना भाग्यलक्ष्मी योजनेखाली मोफत सायकली देण्याचे काम फेब्रुवारी २००७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे . निधी करण्यात,यासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे . भाग्यलक्ष्मी योजनेखाली रुपयांचा निधी करण्यात,तसेच भाग्यलक्ष्मी योजनेखाली १३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला . मुलींना मुदतीची ठेव स्वरूपात रक्कम देण्यात येणार,गरीब मुलींना दीर्घ मुदतीची ठेव स्वरूपात ही रक्कम देण्यात येणार आहे . राज्यातील लाख कुटुंबांतील मुलींना लाभ होणार,राज्यातील सुमारे दोन लाख लाभार्थी कुटुंबांतील मुलींना याचा लाभ होणार आहे . राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बदल करताना शासन दबावाखाली येणार,राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल करताना शासन कोणत्याही दबावाखाली येणार नाही . वर्षी चंद्रग्रहण सूर्यग्रहण होणार,या वर्षी २००७ मध्ये दोन खग्रास चंद्रग्रहण आणि दोन खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे . सूर्यग्रहण भारतातील भागात दिसेल,त्यातील एक सूर्यग्रहण भारतातील काही भागात दिसेल . महाराष्ट्राला दिसू शकणार चंद्रग्रहण महाराष्ट्रात दिसेल,"मात्र संपूर्ण महाराष्ट्राला दिसू शकणार नाहीत , तर पहिले चंद्रग्रहण महाराष्ट्रात दिसेल ." विदर्भवासीयांना दिसणार चंद्रग्रहणास,"परंतु , विदर्भवासीयांना दिसणार नाहीत , तसेच दुसऱ्या चंद्रग्रहणास संपूर्ण महाराष्ट्रच मुकणार आहेत ." चंद्रग्रहण मार्च होळी मध्यरात्रीनंतर होणार,पहिले खग्रास चंद्रग्रहण ३ मार्च रोजी ( होळी ) मध्यरात्रीनंतर होणार आहे . मार्चला धुलीवंदन अर्थाने पहाटे चंद्रग्रहणास स्पर्श होणार असून वाजून मिनिटांनी ग्रहणमोक्ष होणार,"४ मार्चला ( धुलीवंदन ) खऱ्या अर्थाने पहाटे ३ वाजता चंद्रग्रहणास स्पर्श होणार असून , ६ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहणमोक्ष होणार आहे ." चंद्रग्रहण भारतासह अंटार्टिका आशिया युरोप उत्तर अमेरिकेसह जपान चिनचा भाग रशिया फिलिपाईन्स इंडोनेशिया दिसेल,"हे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतासह अंटार्टिका , आशिया , युरोप , दक्षिण , मध्य व उत्तर अमेरिकेसह जपान , चिनचा काही भाग , रशिया , फिलिपाईन्स , इंडोनेशिया येथून दिसेल ." भारतातील अहमदाबाद अमृतसर भोपाळ दिल्ली जयपूर कोल्हापूर उज्जैन मुंबई नाशिक पुणे ग्रहणमोक्ष दिसेल,"भारतातील अहमदाबाद , अमृतसर , भोपाळ , दिल्ली , जयपूर , कोल्हापूर , उज्जैन , मुंबई , नाशिक , पुणे येथून ग्रहणमोक्ष दिसेल ." ग्रहण सूर्योदय होणार यवतमाळ अकोला नागपूर जळगांव चंद्रपूर ठिकाणी दिसणार,"मात्र , ग्रहण सुटण्यापूर्वीच सूर्योदय होणार असल्याने यवतमाळ , अकोला , नागपूर , जळगांव , चंद्रपूर या ठिकाणी दिसणार नाहीत ." चंद्रग्रहण ऑगस्टला दुपारी होणार असून ग्रहणमोक्ष होईल,"दुसरे खग्रास चंद्रग्रहण २८ ऑगस्टला दुपारी २.२१ वाजता सुरू होणार असून , ५.५४ वाजता ग्रहणमोक्ष होईल ." ग्रहण निकोबार बेट आगरतळा दिब्रुगड गुवाहाटी इटानगर शिलॉंग तेजापूर दिसेल,"हे ग्रहण महाराष्ट्राव्यतिरिक्त अंदमान - निकोबार बेट , आगरतळा , दिब्रुगड , गुवाहाटी , इम्फाल , इटानगर , शिलॉंग , तेजापूर येथून अंशतः दिसेल ." सूर्यग्रहण मार्चला होणार,खंडग्रास सूर्यग्रहण १९ मार्चला होणार आहेत . सूर्योदयापूर्वीच होणार ग्रासलेले सूर्यबिंबच दिसेल,ते आपल्याकडे सूर्योदयापूर्वीच होणार असल्याने ग्रासलेले सूर्यबिंबच आपल्याला दिसेल . सकाळी वाजून मिनिटांनी ग्रहणमोक्ष होईल,सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांनी ग्रहणमोक्ष होईल . ग्रहणस्पर्श मोक्ष अवस्था भारतातील पूर्व भागातून दिसेल,ग्रहणस्पर्श व मोक्ष या दोन्ही अवस्था भारतातील पूर्व व ईशान्य भागातून दिसेल . सप्टेंबर दुपारी वाजून मिनिटांनी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा मोक्ष रात्री वाजून होईल,११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा मोक्ष रात्री ८ वाजून ७ मिनिटांनी होईल . ग्रहण भारतातून दिसणार,हे ग्रहण भारतातून दिसणार नाही . अमेरिका महासागर दिसेल,"दक्षिण अमेरिका , अटलांटिक महासागर , अंटार्टिकामधून ते दिसेल ." ग्रहणासारख्या घटनांमागील विज्ञान समजून घ्यावे निरीक्षण करावे जनतेने कर्मकांडाच्या मागे लागण्याचे आवाहन मंडळ असणाऱ्या ग्रुप अध्यक्ष खराबे एन. एफ. गौसुद्दीन निखिल विंचूरकर बरडे अनिकेत कोटावर फुले गोपतवार सोनाली काटोलकर काटोलकर केले,"ग्रहणासारख्या खगोलीय घटनांमागील विज्ञान समजून घ्यावे , त्याचे निरीक्षण करावे , तसेच जनतेने कोणत्याही पारंपरिक कर्मकांडाच्या मागे न लागण्याचे आवाहन खगोल अभ्यास मंडळ असणाऱ्या ' स्काय वॉच ग्रुप ' चे अध्यक्ष रवींद्र खराबे , एन. एफ. सातपुते , मो. गौसुद्दीन , निखिल विंचूरकर , चिन्मय बरडे , अनिकेत कोटावर , अक्षय फुले , पंकज गोपतवार , सोनाली काटोलकर , मृणाल काटोलकर यांनी केले आहे ." निवडणुकीत मतदारांनी पक्षाला कौल दिल्याने सत्ता येणार,आळंदी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्टपणे कौल न दिल्याने त्रिशंकू सत्ता येणार आहे . कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत आहे,कॉंग्रेस हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत वरचढ आहे . सत्ता ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पक्षांसाठी शिवसेना भूमिका ठरणार,तरी सत्ता ताब्यात घेण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांसाठी शिवसेना आणि अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे . उमेदवारांची पळवापळवी असल्याने अध्यक्ष चर्चा शहरात रंगली,"दरम्यान , उमेदवारांची पळवापळवी चालू असल्याने ' नवा अध्यक्ष कोण ? ' याचीच चर्चा शहरात रंगली आहे ." आळंदी नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांपैकी कॉंग्रेसचे जण सध्या बाहेर आहेत उमेदवार ज्ञानेश्वर रायकर रुख्मिणी गोरे सध्या आळंदीबाहेर आहेत,"आळंदी नगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी कॉंग्रेसचे चारही जण सध्या बाहेर आहेत , तर पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर रायकर आणि रुख्मिणी गोरे याही सध्या आळंदीबाहेर आहेत ." उमेदवारांच्या पळवापळवीस वेग आला,उमेदवारांच्या पळवापळवीस वेग आला आहे . पळून जाणे आहे उमेदवार जागेवरच आहेत,"मात्र ज्यांनी पळून जाणे आवश्‍यक आहे , असे अपक्ष उमेदवार मात्र जागेवरच आहेत ." सध्या कॉंग्रेसच्या गोटामध्ये उमेदवार असल्याचे सांगण्यात राष्ट्रवादी उमेदवार असल्याचे बोलले जात,"सध्या कॉंग्रेसच्या गोटामध्ये आठ उमेदवार असल्याचे सांगण्यात आले आहे , तर ' राष्ट्रवादी ' कडे शिवसेनेसह आठ उमेदवार असल्याचे बोलले जात आहे ." पराभव होऊनही सत्ता ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे आहेत,त्यामुळे पराभव होऊनही सत्ता ताब्यात घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे प्रयत्नशील आहेत . कॉंग्रेसच्या वतीने उपाध्यक्षपद उमेदवार डी. डी. भोसले असून अध्यक्षपदाची माळ द्यायची विचार होणे आहे,"कॉंग्रेसच्या वतीने उपाध्यक्षपद अपक्ष विजयी उमेदवार डी. डी. भोसले यांना निश्‍चित असून , अध्यक्षपदाची माळ कोणाकडे द्यायची , याचाच विचार अद्याप होणे बाकी आहे ." राष्ट्रवादी वतीने अध्यक्षपदासाठी अपक्षांमधील नाना गरुड असून उपाध्यक्षपद शिवसेनेचे रोहिदास तापकीर नंदकुमार कुऱ्हाडे समजले जात,"तर ' राष्ट्रवादी ' च्या वतीने अध्यक्षपदासाठी अपक्षांमधील नाना गरुड निश्‍चित असून , उपाध्यक्षपद शिवसेनेचे रोहिदास तापकीर , नंदकुमार कुऱ्हाडे यांच्यासाठी निश्‍चित समजले जात आहे ." शिवसेनेने पाठिंबा द्यायचा केलेले,"मात्र , शिवसेनेने आपला पाठिंबा कोणाला द्यायचा , हे अद्याप निश्‍चित केलेले नाही ." राष्ट्रवादी युतीचा प्रयत्न असल्याची सध्या शहरात चर्चा आहे,' राष्ट्रवादी ' शी युतीचा प्रयत्न असल्याची सध्या शहरात चर्चा आहे . राष्ट्रवादी युती केल्यास सत्तेत वाटा मिळणार फायदा घेण्यास सध्या शिवसेना आहे,' राष्ट्रवादी ' शी युती केल्यास सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळणार असल्याने हा फायदा घेण्यास सध्या शिवसेना उत्सुक आहे . शिवसेनेचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उमेदवार झाल्याने संख्या आहे,शिवसेनेचे दोन उमेदवार पक्षाच्या चिन्हावर ; तर एक पुरस्कृत उमेदवार विजयी झाल्याने त्यांची संख्या तीन आहे . देशाला स्पर्धा जिंकून देण्यासाठी क्षमतेचा वापर करण्याचा प्रयत्न करीन शोएबने सांगितले,"देशाला ही स्पर्धा जिंकून देण्यासाठी मी क्षमतेचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न करीन , असेही शोएबने सांगितले ." नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती विंग रॉ भारताच्या गुप्तचर संघटनेने केले,"नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही , असे "" रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग ' ( रॉ ) या भारताच्या प्रमुख गुप्तचर संघटनेने प्रथमच जाहीर केले आहे ." नेताजी संस्थेने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना खुलासा केला,""" मिशन नेताजी ' या स्वयंसेवी संस्थेने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ""रॉ'ने हा खुलासा केला आहे ." """रॉ'ने यंत्रणेव्यतिरिक्त संस्थेला माहिती दिली","यानिमित्ताने ""रॉ'ने प्रथमच शासकीय यंत्रणेव्यतिरिक्त अन्य संस्थेला ही माहिती दिली आहे ." नेताजी नेताजींच्या मृत्यूचा मागोवा घेणारी कोलकत्यातील संस्था आहे,""" मिशन नेताजी ' ही नेताजींच्या गूढ मृत्यूचा स्वयंस्फूर्तपणे मागोवा घेणारी कोलकत्यातील स्वयंसेवी संस्था आहे ." संस्थेचे धर जानेवारी पाठविलेल्या पत्रात सचिवालयातील उपसचिव कुमार माहिती दिली,या संस्थेचे अनुज धर यांना १९ जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्रात केंद्रीय सचिवालयातील उपसचिव पी. एन. रणजित कुमार यांनी ही माहिती दिली आहे . माहिती कळविण्यास सांगण्यात नेताजींचा उल्लेख असलेली माहिती रॉ,""" मला तुम्हाला ही माहिती कळविण्यास सांगण्यात आले आहे , की नेताजींचा उल्लेख असलेली कोणतीही माहिती ' रॉ ' "" कडे नाही ." यादी मागणी केल्याप्रमाणे देता,"त्यामुळे अशी एखादी यादी , तुम्ही मागणी केल्याप्रमाणे देता येत नाही ." कुमार पत्रात म्हटले,असे श्री. कुमार यांनी या पत्रात म्हटले आहे . माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास रॉ आठवणही कुमार धर करून दिली,"याशिवाय "" माहितीच्या अधिकारात अशी माहिती देण्यास ' रॉ ' "" बांधील नाही , अशी आठवणही कुमार यांनी धर यांना करून दिली आहे ." श्री. धर रॉ उत्तराबाबत नाहीत,श्री. धर मात्र ' रॉ ' च्या उत्तराबाबत समाधानी नाहीत . म्हणाले गृहसचिव पांडे मुखर्जी आयोगासमोर आयोग नेताजींच्या मृत्यूबाबत चौकशी करीत आहे प्रतिज्ञापत्र केले,"ते म्हणाले , "" २००१मध्ये तेव्हाचे गृहसचिव कमल पांडे यांनी मुखर्जी आयोगासमोर ( हा आयोग नेताजींच्या गूढ मृत्यूबाबत चौकशी करीत आहे ) एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ." प्रतिज्ञापत्रात गोष्टी नोंदींचा समावेश आहे,या प्रतिज्ञापत्रात अनेक गोपनीय गोष्टी आणि नोंदींचा समावेश आहे . झाल्या भारतात प्रतिक्रिया उमटेल भारताच्या मित्रदेशांबरोबरच्या संबंधांनाही हानी पोचेल,"त्या जाहीर झाल्या , तर भारतात मोठी तीव्र प्रतिक्रिया उमटेल आणि भारताच्या मित्रदेशांबरोबरच्या संबंधांनाही हानी पोचेल ." "नोंदींपैकी ""रॉ'कडे आहेत","या नोंदींपैकी काही ""रॉ'कडे आहेत ." भारत संचार निगम लिमिटेडचा नागपुरातील आज ता. सकाळपासून एस. एन. एल. विदर्भ मराठवाडा नाशिक येथील मोबाईल सेवा कोलमडली,"भारत संचार निगम लिमिटेडचा नागपुरातील मेनस्वीच बिघडल्याने आज ( ता. १ ) सकाळपासून बी. एस. एन. एल. ची विदर्भ , मराठवाडा आणि नाशिक येथील मोबाईल सेवा कोलमडली ." स्वीचवर असलेले लाख मोबाईल दिवसभर होते,या स्वीचवर कार्यान्वित असलेले सुमारे ५ लाख मोबाईल दिवसभर बंद होते . महिन्यांपूर्वी मोबाईल सेवेचा विस्तार करण्यात,काही महिन्यांपूर्वी बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचा विस्तार करण्यात आला . क्षमता वाढविण्यात,मोबाईल सेवेची क्षमता वाढविण्यात आली . नागपुरात फ्रॉंसच्या टेल कंपनीचा स्वीच लावण्यात,त्याकरिता नागपुरात फ्रॉंसच्या ' अल्का टेल ' कंपनीचा स्वीच लावण्यात आला . जोडण्या आहेत,सद्यस्थितीत सुमारे पाच लाख जोडण्या त्यावर कार्यान्वित आहेत . स्वीचमध्ये बिघाड झाल्यामुळे मोबाईल सेवा कोलमडली,या स्वीचमध्ये अचानक बिघाड निर्माण झाल्यामुळे बीएसएनएलची मोबाईल सेवा कोलमडली . सकाळी प्रकार लक्षात आल्यानंतर अभियंते दुरुस्तीच्या कामाला लागले,सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर बीएसएनएलचे वरिष्ठ अभियंते दुरुस्तीच्या कामाला लागले . मोबाईल सेवेचा कार्यभार सांभाळणारे उपसरव्यवस्थापक झाल्यामुळे समस्या आहे शोध घेणे गेले,"परंतु , मोबाईल सेवेचा कार्यभार सांभाळणारे उपसरव्यवस्थापक श्री. लोढा हे नुकतेच येथे रुजू झाल्यामुळे , त्यांना नेमकी समस्या कुठे आहे , याचा शोध घेणे अवघड गेले ." टेल फ्रॉंस येथील तज्ज्ञही दुरुस्तीच्या कामात लागले,' अल्का टेल ' चे फ्रॉंस येथील तज्ज्ञही दुरुस्तीच्या कामात लागले होते . सेवा होत होती जणांना एसएमएस देवाण करणे होत,"या दरम्यान कधी सेवा सुरू होत होती तर कधी बंद , काही जणांना ' एसएमएस ' ची देवाण - घेवाण करणे शक्‍य होत होते ." ग्राहकांनी गेल्या दिवसांपासून मोबाईल सेवा बिघडली होती,काही ग्राहकांनी सांगितल्यानुसार गेल्या तीन - चार दिवसांपासून मोबाईल सेवा बिघडली होती . रात्री जणांचे मोबाईल झाले,रात्री १० नंतर काही जणांचे मोबाईल सुरू झाले . मराठवाडा नाशिक येथील जोडण्या मेनस्वीचवरून करण्यात आल्यामुळे मोबाईल होऊ शकले,"परंतु , मराठवाडा आणि नाशिक येथील जोडण्या या मेनस्वीचवरून कार्यान्वित करण्यात आल्यामुळे , तेथील मोबाईल लवकर सुरू होऊ शकले नाही ." क्षमता वाढविल्यानंतर बीएसएनएलतर्फे योजना करून मोबाईल दिल्या,"क्षमता वाढविल्यानंतर बीएसएनएलतर्फे नवीन योजना सादर करून , भरमसाट मोबाईल जोडण्या दिल्या आहेत ." कंपन्यांच्या तुलनेत मागणी असूनही सेवा देण्यात बीएसएनएल मागे पडत असल्याचे चित्र होते,खासगी कंपन्यांच्या तुलनेत प्रचंड मागणी असूनही सेवा देण्यात बीएसएनएल मागे पडत असल्याचे चित्र होते . महिन्यांमध्ये जोडण्या देण्याचा धडाकाच लावला होता,"परंतु , काही महिन्यांमध्ये जोडण्या देण्याचा धडाकाच लावला होता ." स्वीचवरील भार वाढल्यामुळे सेवा कोलमडली अंदाज अधिकाऱ्यांनी केला,"त्यामुळे स्वीचवरील भार वाढल्यामुळे सेवा कोलमडली आहे , असा अंदाज काही अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला ." वर्षापूर्वीही प्रकारची समस्या उद्‌भवली होती,दीड वर्षापूर्वीही याच प्रकारची समस्या उद्‌भवली होती . विस्तार करण्यात आला होता,"त्यावेळेसही नुकताच विस्तार करण्यात आला होता , हे विशेष ." वाहिन्यांना आता भारतातील क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी असलेले दूरदर्शनलाही द्यावे लागणार,"खासगी वाहिन्यांना आता भारतातील ; तसेच परदेशांतील क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी आवश्‍यक असलेले "" क्‍लीन लाइव्ह फीड "" दूरदर्शनलाही द्यावे लागणार आहे ." सरकारने वटहुकूम केला असून विधेयक संसदेत केले जाणार,"आज केंद्र सरकारने याबाबतचा वटहुकूम जारी केला असून , त्याबाबतचे विधेयक लवकरच संसदेत सादर केले जाणार आहे ." वटहुकमानुसार क्रिकेटच नव्हे खेळांबाबत नियम वाहिनीला राहणार वृत्त सीएनएन आयबीएन दिले,"या वटहुकमानुसार केवळ क्रिकेटच नव्हे , तर सर्व खेळांबाबत हा नियम प्रत्येक खासगी वाहिनीला बंधनकारक राहणार आहे , असे वृत्त "" सीएनएन - आयबीएन "" ने आज दिले आहे ;" बाजूने विचार केल्यास मिनिटांचा फरक संपविण्यासाठी दूरदर्शनला टक्के नफ्यावर पाणी सोडावे लागणार आहे,मात्र दुसऱ्या बाजूने विचार केल्यास सात मिनिटांचा फरक संपविण्यासाठी दूरदर्शनला ७५ टक्के नफ्यावर पाणी सोडावे लागणार आहे हे उघड आहे . नभोवाणी भारती दूरदर्शन निंबस वाहिनीने इंडीजविरुद्धच्या मालिकेच्या प्रक्षेपणासाठी क्‍लीन लाइव्ह फीड देता फीड दिले वाद झाला,"नभोवाणी ; तसेच प्रसार भारती ( दूरदर्शन ) यांना निंबस या वाहिनीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेच्या थेट प्रक्षेपणासाठी क्‍लीन लाइव्ह फीड न देता "" डिफर्ड फीड "" दिले होते , त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे ." निंबसकडे भारतातील सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क असून हक्कांवर गदा येते कारण देत दूरदर्शनला क्‍लीन लाइव्ह फीड देता येणार नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले,"निंबसकडे भारतातील सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क असून , त्यांनी आपल्या हक्कांवर गदा येते , असे कारण देत दूरदर्शनला क्‍लीन लाइव्ह फीड देता येणार नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते ." वाद न्यायालयातच असून येत्या फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे,"हा वाद अद्याप न्यायालयातच असून , त्यावर येत्या आठ फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे ;" सरकारने वटहुकूम काढला,मात्र त्यापूर्वीच सरकारने हा वटहुकूम काढला आहे . आता निंबस वाहिन्यांना भारताच्या सामन्याचे प्रक्षेपण करत दूरदर्शनलाही क्‍लीन लाइव्ह फीड देणे होणार,आता यानुसार निंबस ; तसेच खासगी वाहिन्यांना भारताच्या प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण करत असताना दूरदर्शनलाही क्‍लीन लाइव्ह फीड देणे बंधनकारक होणार आहे . इंडीजविरुद्धच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे मिनिटे उशिराने डिफर्ड फीड दूरदर्शनला दिले जात केबल नसलेल्या प्रेक्षकांना दूरदर्शनवरून मिनिटे उशिराने सामना पाहावा होता,वेस्ट इंडीजविरुद्धच्या चार सामन्यांच्या प्रक्षेपणाचे सात मिनिटे उशिराने डिफर्ड फीड दूरदर्शनला दिले जात होते व त्यामुळे केबल नसलेल्या प्रेक्षकांना दूरदर्शनवरून सात मिनिटे उशिराने सामना पाहावा लागत होता . वटहुकूम काढला गेला विधेयक मांडण्यापूर्वी सरकारतर्फे चर्चा करण्यासाठी समिती केली जाणार असून प्रसारभारती क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य असतील,"हा वटहुकूम काढला गेला असला , तरी विधेयक मांडण्यापूर्वी सरकारतर्फे याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी एक समिती नियुक्त केली जाणार असून , त्यात प्रसारभारती व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य असतील ;" वेळी वाहिन्यांना नुकसान होऊ तरतूद केली,मात्र त्याच वेळी खासगी वाहिन्यांना नुकसान होऊ नये यासाठीही विशेष तरतूद केली जाईल . वाहिन्यांनी रुपयांच्या मोबदल्यात मंडळाकडून सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क घेतलेले,खासगी वाहिन्यांनी करोडो रुपयांच्या मोबदल्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क घेतलेले असतात . नुकसान होणार दखलही पातळीवर घेतली जाणार,त्यामुळे त्यांचेही नुकसान होणार नाही याची दखलही सरकारी पातळीवर घेतली जाणार आहे . दूरदर्शनला मिनिटे उशिरा फीड दिल्याबद्दल मंत्री दासमुन्शी निंबसवर दिवसांपूर्वी टीका केली होती,दूरदर्शनला सात मिनिटे उशिरा फीड दिल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी निंबसवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती . देशवासीयांकडे केबल मिनिटे उशिरा सामना दाखवावा निंबस अन्याय करत असल्याचे मत केले,"ज्या देशवासीयांकडे केबल नाही , त्यांना सात मिनिटे उशिरा सामना दाखवावा लागत असल्याने निंबस अन्याय करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते ;" वेळी पातळीवर विधेयक मांडण्याचाही विचार बोलून दाखविला होता,तसेच त्याच वेळी सरकारी पातळीवर एक विधेयक मांडण्याचाही विचार बोलून दाखविला होता . निंबसनेही न्यायालयात धाव घेतली होती,त्यावर निंबसनेही न्यायालयात धाव घेतली होती ; निंबसला सामन्यांचे प्रक्षेपण करण्याचे हक्क असून हक्क नाहीत हक्क देण्याचा मंडळाला अधिकार केले,"मात्र निंबसला केवळ सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क असून , टेरिस्ट्रीयल व रेडिओ हक्क नाहीत व हे हक्क देण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अधिकार नाही , असेही स्पष्ट केले होते ." प्रकरणात मंडळाने निंबसला पाठिंबा केला होता,या संपूर्ण प्रकरणात मंडळाने निंबसला पाठिंबा जाहीर केला होता . आता सरकारने भूमिका घेतल्यानंतर मंडळाचे सचिव शहा सांगितले निंबसला हक्क दिले हक्कांबाबत समावेश नव्हता,"आता सरकारने ही भूमिका घेतल्यानंतर मंडळाचे सचिव निरंजन शहा यांनी सांगितले , "" आम्ही जेव्हा निंबसला हक्क दिले तेव्हा त्यात टेरिस्ट्रीयल ; तसेच रेडिओ हक्कांबाबत समावेश नव्हता ." वेळी दूरदर्शन निंबसदरम्यान बोलणी झाली होती यश येत नव्हते,"त्याच वेळी दूरदर्शन व निंबसदरम्यान बोलणी सुरू झाली होती , त्यात यश येत नव्हते ." डॉक्टरांची चाहती प्रेम करणारी प्रेयसी प्रेम करते धक्का बसला असणारच,"डॉक्टरांची चाहती म्हणून प्रेम करणारी मी , त्यांच्यावर प्रेयसी म्हणून प्रेम करते हे कळल्यावर चारुकाकांना धक्का बसला असणारच ." डॉक्टरांच्यावर मनोमन चडफडत,मी मात्र डॉक्टरांच्यावर मनोमन चडफडत होते . करून ठेवले,काय करून ठेवले होते हे त्यांनी ? गोष्टींना आता कलाटणी लागणार होती,सगळ्या गोष्टींना आता निराळीच कलाटणी लागणार होती . नजरेला नजर देणेही होऊन बसले,आत्तीच्या नजरेला नजर देणेही मला मुश्किल होऊन बसले होते . डॉक्टरांनी गोष्ट आधी विचारायला पाहिजे होती संमती घ्यायला पाहिजे होती गोष्ट चव्हाट्यावर मांडली होती,"डॉक्टरांनी जी गोष्ट आधी तिला विचारायला पाहिजे होती , तिची त्याबाबतीत संमती घ्यायला पाहिजे होती त्याऐवजी ती गोष्ट अशी चव्हाट्यावर मांडली गेली यामुळे तर आत्ती अधिकच दुखावली गेली होती ." डॉक्टरांच्यावर रोष राहिला,डॉक्टरांच्यावर तिचा याबाबतीत कायम रोष राहिला . वाटतं डॉक्टरांनी पार्टीत लोकांसमोर शूरपणा येऊन भेटल मार्ग काढला परवड थांबली असती,"आजही मला वाटतं की , डॉक्टरांनी पार्टीत चार लोकांसमोर हा जो शूरपणा गाजविला त्याऐवजी ते स्वतः सरळ आत्तीलाच येऊन भेटल असते तर नक्कीच तिने काही मार्ग काढला असता , आणि पुढची सगळी परवड तरी थांबली असती ." विवाहाला संमती देईल गैरसमजुतीमध्ये नव्हते,आत्ती आमच्या ह्या विवाहाला सहजासहजी संमती देईल ह्या गैरसमजुतीमध्ये मी कधीच नव्हते . अटींवर होईल वाटत नकार दिलाच शक्यता असली कुणाशी विवाह करण्याची सक्ती करणार खात्री वाटत होती,"पण काही अटींवर ती तयार होईल असे मात्र वाटत होते आणि समजा तिने पूर्णपणे नकार दिलाच , नव्हे देईलच अशी शक्यता असली तरी ती माझ्यावर निदान दुसऱ्या कुणाशी विवाह करण्याची सक्ती करणार नाही याची खात्री वाटत होती ." असलेल्या संसार संबंध असतो वडिलांच्या सहवासात अनुभव घेतला होता,कारण मनाविरूद्ध असलेल्या पुरूषांशी संसार आणि संबंध किती क्लेशकारक असतो याचा तिने माझ्या वडिलांच्या सहवासात अनुभव घेतला होता . मनाविरूद्धचा संबंध संसार लादणार खात्री वाटत होती,त्यामुळे असा मनाविरूद्धचा संबंध आणि संसार ती माझ्यावर लादणार नाही याची मला खात्री वाटत होती . जबरदस्ती माझ्यावर केलीही नसती,एरवी तशी जबरदस्ती तिने माझ्यावर केलीही नसती . गोष्ट घराच्या भिंतीमध्ये राहता डॉक्टरांच्यामुळे झाली होती,पण ही गोष्ट घराच्या चार भिंतीमध्ये न राहता डॉक्टरांच्यामुळे दवंडी पिटवल्यासारखी सर्वतोमुखी झाली होती . आत्ती,त्यामुळेही आत्ती अधिक बिथरली होती . भीती वाटत होती,मला मात्र खरी भीती वाटत होती ती बाबांची . प्रतिक्रिया होणार वाटायचं,त्यांची प्रतिक्रिया खूप तिखट होणार असं वाटायचं . झालं,पण झालं उलटंच . आईच्या मृदुतेने वागले आत्ती पित्याच्या कठोरतेने वागली,ते माझ्याशी आईच्या मृदुतेने वागले तर आत्ती पित्याच्या कठोरतेने वागली . बाबांनी डॉक्टरांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला,पण बाबांनी मला डॉक्टरांच्यापासून जास्तीतजास्त दूर करण्याचा प्रयत्न मात्र केला . डॉक्टरांच्यावरील निष्ठेला धक्का लागू संरक्षणही दिले,"मात्र माझ्या डॉक्टरांच्यावरील निष्ठेला धक्का लागू नये , ती डागाळू नये म्हणून संरक्षणही दिले ." सामर्थ्य दिलं,आत्मविश्वासाचं सामर्थ्य दिलं . परिस्थितीमध्ये हिंमत दिली,प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याची हिंमत दिली . शब्दसृष्टीच्या ईश्वराची मनोबल देऊन,शब्दसृष्टीच्या ईश्वराची - ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीही मनोबल देऊन गेली . कोल्हापूरला जाण्याची वेळ उगवली,कोल्हापूरला बाबांच्या . जाण्याची वेळ नोव्हेंबरमध्ये उगवली . बातमी आत्ती होती,आमची बातमी समजल्यापासून आत्ती खूपच अस्वस्थ होती . विषय घरात काढला जाब विचारला,पण तिने हा विषय घरात काढला नाही की मला कसलाही जाब विचारला नाही . प्रकाराची होती,ह्या सर्व प्रकाराची नेहमीचीच पध्दत होती . अडचण असो संकट असो ठरवायचे असो बाबांच्याच समोर सल्ला देतील वागायची,"कुठलीही अडचण असो , संकट असो , काही ठरवायचे असो , ती ते बाबांच्याच समोर मांडायची आणि ते जसा सल्ला देतील त्याप्रमाणे ती वागायची ." मलाही असले राहून राहून वाटते आत्तीने माझ्याशी विषयावर प्रेमाने बोलायला हवे,"हे सर्व मलाही मान्य असले तरी आजही राहून राहून मला वाटते , आत्तीने माझ्याशी या विषयावर खडसावून , रागावून , प्रेमाने कसेही पण एकदा बोलायला हवे होते ." दोघींचा संवादच होऊ शकला,पण आमच्या दोघींचा संवादच होऊ शकला नाही . कारण लहानपणापासून जवळीक होऊ शकली,याचे कारण म्हणजे लहानपणापासून आत्तीशी माझी जवळीक कधीच निर्माण होऊ शकली नाही . मामांची मुले भेदभाव केला,शिवाय तिने माझ्या दोन मामांची आठ मुले आणि मी यांत कधी भेदभाव केला नाही . मुलगी वागणे माझ्याशी नसायचे,आपली मुलगी म्हणून काही खास वागणे तिचे माझ्याशी नसायचे . जवळीक राहिली वडिलांशी आजीशी आत्तीच्या जिवलग मेत्रिणींशी,"माझी जवळीक राहिली ती माझ्या वडिलांशी , माझ्या आजीशी आणि आत्तीच्या जिवलग मेत्रिणींशी -" पुण्याच्या वास्तव्य पुण्यात असायचे,पुण्याच्या माणिक बेहरेचे कायम वास्तव्य पुण्यात असायचे . घराचे व्याप होतेच,तिलाही तिच्या घराचे व्याप होतेच की ! वेळा धावून येणार,ती किती वेळा धावून येणार ? परिस्थितीमध्ये पाठीशी राहणे आत्तीशी शत्रुत्व घेणे,आणि खरं सांगायाचं म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी उभे राहणे म्हणजे आत्तीशी शत्रुत्व घेणे होते . आत्ती बोलली काहीजण म्हणतील,"आत्ती नाही बोलली तरी मी तिच्याशी का नाही बोलले असेही काहीजण म्हणतील ," प्रयत्न आत्तीबरोबर कोल्हापूरला ट्रेनने जाताना केला,मी तोही प्रयत्न आत्तीबरोबर कोल्हापूरला ट्रेनने जाताना केला . ट्रेनच्या फर्स्टक्लास कूपेमध्ये तास होतो,ट्रेनच्या फर्स्टक्लास कूपेमध्ये जवळजवळ चौदा तास आम्ही बरोबर होतो . होतो,आणि दोघीच होतो . बोलण्याचा प्रयत्न केला,आत्तीशी बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला . जिभेवर मणामणाच्या बेडया पडाव्यात झाले,अक्षरशः जिभेवर मणामणाच्या बेडया पडाव्यात असे झाले . जीभच उचलेना,जीभच उचलेना . वाचा दगड होऊन,वाचा अक्षरशः दगड होऊन गेली . घसा आवळून वाटत होतं,घसा कुणीतरी आवळून धरल्यासारखं वाटत होतं . अनुभव होता,अतिशय विलक्षण अनुभव होता . बोलण्याची संधी गमावली,पण आत्तीशी समोरासमोर बोलण्याची मी फार मोठी संधी गमावली . दशावतारांना,आणि दुर्दैवाच्या दशावतारांना सामोरी गेले . कोल्हापूरला गेलो आत्तीचे घर गंगेच्या काठी शूटिंग होते,आम्ही कोल्हापूरला गेलो तेव्हा आत्तीचे ' घर गंगेच्या काठी ' चे शूटिंग होते . शूटिंग करत होती,ती शूटिंग करत होती . बाबांचे बोलणे झाले असावे,पण तत्पूर्वी तिचे व बाबांचे बोलणे झाले असावे . नसताना असताना बाबांनी ऑफिसमध्ये बसलेलो प्रश्न सुरूवात केली ऐकतो,"कारण ती नसताना आणि मी एकटी असताना बाबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो असताना मला प्रश्न विचारायला सुरूवात केली - "" तुझ्या व काशिनाथाबद्दल जे ऐकतो ते खरं का ? """ आत्तीने वाटणारा प्रश्न बाबा विचारीत,आत्तीने विचारावासा वाटणारा प्रश्न बाबा विचारीत होते . विषयाला तोंड फुटले वाटलं,विषयाला तोंड तरी फुटले म्हणून बरं वाटलं . मान खाली घालून बसलेली बाबांना दिला बाबांचा स्वर झाला,मान खाली घालून बसलेली मी बाबांना मानेनेच होकार दिला आणि बाबांचा स्वर तीव्र झाला . म्हणाले वाटलं होतं आहे सांगशील,"कडाडतच ते म्हणाले - "" मला वाटलं होतं तू हे सगळं झूठ आहे म्हणून सांगशील ." अपेक्षाभंग केला आहेस,तू माझा फार मोठा अपेक्षाभंग केला आहेस . येईपर्यंत मूल पाहिले नव्हते,पण मी येईपर्यंत त्यांनी मूल पाहिले नव्हते . मूलं ठेवण्याच्या जाऊन थांबलो,जन्मलेली मूलं ठेवण्याच्या खोलीजवळ आम्ही जाऊन थांबलो . आत असलेल्या कपडयात लपेटलेल्या बाळाला काचेच्याजवळ आणून दाखविले,आत उभ्या असलेल्या नर्सने पांढऱ्या कपडयात घट्ट लपेटलेल्या एका छोटया बाळाला काचेच्याजवळ आणून दाखविले . पुढे सरकलो,आम्हीही जरा पुढे सरकलो . बाळात डॉक्टरांच्या चेहऱ्यात आहे,"मी उगीचच त्या बाळात आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यात काही साम्य आहे का , ते पाहात होते ." जन्मलेल्या मुलाच्या चेहऱ्यात शोधणे वेडेपणाचे होते,काल जन्मलेल्या मुलाच्या चेहऱ्यात साम्य शोधणे वेडेपणाचे होते . काळजी पडली होती,पण मला पुढची काळजी पडली होती . मूल डॉक्टरांच्यासारखे दिसले बाईच्या नवऱ्याला समजले,जर हे मूल डॉक्टरांच्यासारखे दिसले आणि त्या बाईच्या नवऱ्याला समजले तर ? अंगावर शहारा आला,माझ्याच अंगावर शहारा आला . विचार झटकला डॉक्टरांना वाटते बघावे चेहऱ्याकडे पाहिले मूल बघायचे सोडून चेहऱ्यावरचे भाव निरखीत होते,"मानेनेच मी तो विचार झटकला आणि डॉक्टरांना काय वाटते ते बघावे म्हणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले , तर ते मूल बघायचे सोडून माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखीत उभे होते ." डॉक्टरांच्याकडे बघत विचारले,डॉक्टरांच्याकडे बघत मी विचारले . ,""" निघायचं ? """ डॉक्टरांनी दिला,डॉक्टरांनी मानेनेच होकार दिला . डॉक्टरांच्या ट्रेनची वेळ झाली होती,डॉक्टरांच्या ट्रेनची वेळ झाली होती . स्टेशनवर सोडून घरी आधीच ठरवले,त्यांना स्टेशनवर सोडून मी घरी यायचे आधीच ठरवले होते . गाडीत होतो,गाडीत आम्ही दोघेही गप्प होतो . गाडीत ड्रायव्हर असल्यामुळे नव्हते,गाडीत ड्रायव्हर असल्यामुळे काही बोलणेही योग्य नव्हते . स्टेशनसमोर येताना डॉक्टर म्हणाले डब्यापर्यंत चल,"स्टेशनसमोर येताना डॉक्टर म्हणाले - - "" डब्यापर्यंत चल ना ." गाडी आहे,गाडी सुटायला अजून अवकाश आहे . हसले,मी खुदकन् हसले . साखरपेरणी करावी,साखरपेरणी करावी तर ती डॉक्टरांनीच . असलेला ताणही आता झाला होता,आम्हा दोघांवर मघापासून असलेला ताणही आता सैल झाला होता . गाडी थांबले,गाडी सुटेपर्यंत मी थांबले होते . गाडी वेळी डब्यातून खाली उतरताना डॉक्टर कानाशी कुजबुजले भाग्य,"मी गाडी सुटायच्या वेळी डब्यातून खाली उतरताना डॉक्टर कानाशी कुजबुजले - - "" आज आमचं भाग्य NULL ." माणसावर,कसं रागवायचं ह्या माणसावर ? सांभाळा,""" सांभाळा ." ,लौकर या . म्हणत डॉक्टरांना निरोप दिला,असं म्हणत मी डॉक्टरांना निरोप दिला . डॉक्टरांच्या घराशिवाय बाहेर घडलेली वर्षांतील लग्नापूर्वीची भेट,माझ्या किंवा डॉक्टरांच्या घराशिवाय असं बाहेर घडलेली माझी आणि त्यांचीही इतक्या वर्षांतील ( आमच्या लग्नापूर्वीची ) एकमेव भेट . परिस्थितीमधील,तीही अशी विचित्र परिस्थितीमधील . युरोप दौऱ्याहून आल्यानंतर डॉक्टरांच्या चित्रपटांचे शूटिंग झाले,आम्ही युरोप दौऱ्याहून आल्यानंतर डॉक्टरांच्या दोन नव्या मराठी चित्रपटांचे शूटिंग सुरूही झाले होते . चित्रपटातचे निर्माते होते,या दोन्ही चित्रपटातचे निर्माते मराठी होते . प्रेक्षकांमध्ये असलेली डॉक्टरांची क्रेझ मंडळी जाणून होती,पण मराठी प्रेक्षकांमध्ये असलेली डॉक्टरांची क्रेझ ही मंडळी जाणून होती . डॉक्टर हवेत आग्रह होता,त्यामुळे डॉक्टर काशिनाथ घाणेकरही हीरो म्हणून हवेत असा त्यांचा आग्रह होता . सध्या असलेल्या कारखान्यांची साठवणूकक्षमता मागील महिन्यातच संपली आहे,सध्या सुरू असलेल्या कारखान्यांची साठवणूकक्षमता मागील महिन्यातच संपली आहे . गोदामे महिन्यांतच भरून गेली,त्यांच्याकडील उपलब्ध गोदामे दोन ते तीन महिन्यांतच भरून गेली . बाहेरच्या ओट्यांवर साखर साठवण्यास सुरवात झाली,त्यानंतर बाहेरच्या ओट्यांवर साखर साठवण्यास सुरवात झाली . नंतर ओटेही पडू लागले,नंतर ओटेही अपुरे पडू लागले . आता खाली जमिनीवर साखर साठवण्यास सुरवात झाली आहे,आता खाली जमिनीवर साखर साठवण्यास सुरवात झाली आहे . वळवाच्या पावसाची चाहूल लागली असून साखर भिजल्यास रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे,"वळवाच्या पावसाची चाहूल नुकतीच लागली असून , साखर भिजल्यास कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे ." महिन्यांनी पावसाळा होणार असून तोपर्यंत साखर विकली जाण्याची शक्‍यता नाही,"आणखी दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होणार असून , तोपर्यंत साखर विकली जाण्याची शक्‍यता नाही ." उसाचा साखरेचा प्रश्‍न मराठवाड्यात यंदा प्रमाणात भेडसावणार आहे साखर साठवणुकीच्या अडचणीबरोबरच उसाची समस्या आहे,शिल्लक उसाचा व साखरेचा प्रश्‍न मराठवाड्यात यंदा मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे ; कारण साखर साठवणुकीच्या अडचणीबरोबरच शिल्लक उसाची समस्या मोठी आहे . भागातील उसाचे गाळप होईल शाश्‍वती नाही,या भागातील सर्वच उसाचे गाळप होईल याची शाश्‍वती नाही . साखरेचे दर घसरले आहेत,साखरेचे दर आणखी घसरले आहेत . अडचणी भागातील कारखानदारांपुढे आहेत,अशा अनेक अडचणी या भागातील कारखानदारांपुढे उभ्या आहेत . राज्यातील कारखान्यांनी दिवसांपेक्षाही गाळप केले आहे,राज्यातील बहुतांश कारखान्यांनी १८० दिवसांपेक्षाही जास्त गाळप केले आहे . गाळप झाल्यामुळे साखर ठेवायची प्रश्‍न सध्या आहे,"गाळप जास्त झाल्यामुळे साखर ठेवायची कोठे , असा प्रश्‍न सध्या आहे ." पर्याय निर्यात,एकच पर्याय ... तातडीने निर्यात ! साखर निर्यात करणे आहे गाळप झाल्यामुळे साखरेचे उत्पादन प्रमाणावर झाले आहे,साखर तातडीने निर्यात करणे आवश्‍यक आहे ; कारण गाळप जास्त झाल्यामुळे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे . साखरेचे दर वाढतीलच शाश्‍वती नाही,साखरेचे दर वाढतीलच याची शाश्‍वती नाही . साखरेचे दर सध्याच्या दरांपेक्षा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही जूनपर्यंत पाऊस होईल,साखरेचे दर सध्याच्या दरांपेक्षा कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही ; तसेच जूनपर्यंत पाऊस सुरू होईल . तोपर्यंतच साखर निर्यात करण्याची संधी आहे पावसाळ्यात साखर वाहतूक करताना व्यत्यय येऊ शक्‍यतो वेळा जहाजाद्वारे साखर वाहतूक होते,तोपर्यंतच साखर निर्यात करण्याची संधी आहे ; कारण पावसाळ्यात साखर वाहतूक करताना व्यत्यय येऊ शक्‍यतो व काही वेळा जहाजाद्वारे साखर वाहतूक ठप्पही होते . महिने राहते,ती किमान तीन ते चार महिने बंद राहते . वेळी साखर कारखान्यात पडून राहते,अशा वेळी साखर कारखान्यात पडून राहते . उत्पादनाच्या तुलनेत विक्री होते,उत्पादनाच्या तुलनेत किरकोळ विक्री अत्यंत कमी होते . साठवणुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी निर्यात पर्याय आहे,साठवणुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी तातडीने निर्यात हाच एकमेव पर्याय आहे . एल एम ब्लॉक महापालिकेतून वगळण्याची अधिसूचना अखेर,""" एल ' व "" एम ' ब्लॉक महापालिकेतून वगळण्याची अधिसूचना अखेर जारी" नगर ता,"नगर , ता . २२ -" येथील एमआयडीसी सर्व्हे क्रमांक एल एम ब्लॉक महापालिका हद्दीतून वगळण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे,"येथील "" एमआयडीसी ' तील सर्व्हे क्रमांक ९ ते २१ ( "" एल ' आणि "" एम ' ब्लॉक ) महापालिका हद्दीतून वगळण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे ." हरकतींचा विचार करून जूननंतर कार्यवाही करण्यात येणार आहे,त्यासाठीच्या हरकतींचा विचार करून १८ जूननंतर ही कार्यवाही करण्यात येणार आहे . नगरविकास खात्याचे सचिव जयराज फाटक हरकती करावयाच्या आहेत,नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. जयराज फाटक यांच्याकडे या हरकती दाखल करावयाच्या आहेत . गेल्या वर्षांपासून जकात झाल्यापासून प्रश्‍न गाजत आहे,"गेल्या काही वर्षांपासून , विशेषतः जकात सुरू झाल्यापासून हा प्रश्‍न गाजत आहे ." भूखंड असलेल्या ब्लॉकमध्ये सध्या सुमारे उद्योजक आहेत,अडीचशे भूखंड असलेल्या या दोन ब्लॉकमध्ये सध्या लहान आणि मोठे असे सुमारे दीडशे उद्योजक आहेत . शहरातील क्षेत्रापैकी महापालिका हद्दीत आलेला भाग वगळावा जकातीच्या करातून उद्योजकांची सुटका करावी गेल्या वर्षांपासून आंदोलने मोर्चे बैठका माध्यमातून प्रयत्न होते,"शहरातील एकूण औद्योगिक क्षेत्रापैकी हा महापालिका हद्दीत आलेला भाग वगळावा आणि जकातीच्या जाचक करातून उद्योजकांची सुटका करावी , यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून आंदोलने , मोर्चे , बैठका आदींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते ." युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अनंत देसाई आंदोलनाचे नेतृत्व केले होते कृषिमंत्री बाळासाहेब थोरात माध्यमातून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला,"युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अनंत देसाई यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते , तसेच कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला ." महापालिका हद्दीतून वगळण्यासंबंधीची अधिसूचना एप्रिलला काढण्यात आली आहे,महापालिका हद्दीतून वगळण्यासंबंधीची अधिसूचना १९ एप्रिलला काढण्यात आली आहे . प्रत आज हाती पडताच उद्योजक कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले,तिची प्रत आज हाती पडताच उद्योजक - कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले . "उद्योजकांसह देसाई ""एनएसयूआय'चे जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव उपाध्यक्ष गौरव ढोणे मुख्यमंत्री विलासराव देशमुख कृषिमंत्री थोरात आभाराचे फॅक्‍स पाठविले","काही उद्योजकांसह श्री . देसाई , ""एनएसयूआय'चे जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव , उपाध्यक्ष गौरव ढोणे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख , कृषिमंत्री थोरात यांच्याकडे आभाराचे फॅक्‍स पाठविले ." जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्योगमंत्री कृषिमंत्री नगरविकास खाते महापालिकांचे अधिकारी नगरच्या उद्योजकांची बैठक झाली होती,"जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री , उद्योगमंत्री , कृषिमंत्री , नगरविकास खाते व महापालिकांचे अधिकारी यांच्यासह नगरच्या उद्योजकांची बैठक झाली होती ." वेळी देशमुख कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अधिसूचना रखडली होती,त्याच वेळी श्री . देशमुख यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते ; परंतु मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अधिसूचना रखडली होती . आता काल्या बोलू लागल्याने सराफ अडकणार,आता काल्या बोलू लागल्याने आणखी काही सराफ अडकणार कोपरगाव ता,"कोपरगाव , ता . २२ -" राज्यातील दुकानांवरील दरोड्यात अटक केलेल्या प्रकाश भुस्कट भोसले पोलिस कोठडीची मुदत उद्या ता संपत असल्याने न्यायालयापुढे करण्यात येणार आहे,राज्यातील सराफी दुकानांवरील दरोड्यात अटक केलेल्या प्रकाश व भुस्कट भोसले यांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या ( ता . २३ ) संपत असल्याने त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे . टोळीचा सूत्रधार नांगऱ्या मराठवाड्यात शोध आहे,टोळीचा सूत्रधार नांगऱ्या याचा मराठवाड्यात शोध सुरूच आहे . सुरवातीला पोलिसांची दिशाभूल करणारा काल्या आता बोलू लागल्याने माल घेतलेले सराफही पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत,सुरवातीला पोलिसांची दिशाभूल करणारा काल्या आता बोलू लागल्याने त्याच्याकडून माल घेतलेले सराफही पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत . शशिकांत काल्या दत्तू भोसले श्रीगोंद्याच्या सराफांना चोरीचे दागिने विकल्याची माहिती दिली होती चौकशीतून काल्या तपास पथकाची दिशाभूल करीत असल्याचे झाले होते,शशिकांत ऊर्फ काल्या दत्तू भोसले याने यापूर्वी श्रीगोंद्याच्या तीन सराफांना चोरीचे दागिने विकल्याची माहिती दिली होती ; मात्र त्यांच्या चौकशीतून काल्या तपास पथकाची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले होते . भोसले पिता पुत्राच्या पोलिस कोठडीच्या काळात पोलिसांना माहिती मिळाली नाही,भोसले पिता - पुत्राच्या दुसऱ्या पोलिस कोठडीच्या काळात पोलिसांना त्याच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही . अधिकाऱ्याने काल न्यायालयात सांगितले,तपासी अधिकाऱ्याने काल न्यायालयात तसे सांगितले . भोसले पिता पुत्राने कोपरगावच्या दरोड्याच्या दिवशी बिडकीन पोलिस ठाण्यात होतो सांगून अधिकारी न्यायालयाचीही दिशाभूल केली होती,"भोसले पिता - पुत्राने कोपरगावच्या दरोड्याच्या दिवशी आपण बिडकीन पोलिस ठाण्यात हजर होतो , असे सांगून तपासी अधिकारी व न्यायालयाचीही दिशाभूल केली होती ." उद्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयापुढे करण्यात येणार आहे,उद्या त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे दरम्यान बयांक सुदमल काळे रमेश छगन भोसले तपास पथकाने लक्ष केले आहे,"दरम्यान , बयांक सुदमल काळे व रमेश छगन भोसले यांच्यावर तपास पथकाने लक्ष केंद्रीत केले आहे ." रमेश आहे चौकशी अहवाल उद्या न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे,"रमेश अल्पवयीन आहे किंवा कसा , याचा चौकशी अहवाल उद्या न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे ." बयांककडून दरोड्यातील आरोपींचा ठावठिकाणा लुटीचे दागिने विकले माहिती घेतली जात आहे,"बयांककडून दरोड्यातील अन्य आरोपींचा ठावठिकाणा व लुटीचे दागिने कोठे विकले , याची माहिती घेतली जात आहे ." नांगऱ्याच्या मागावर विठ्ठलवाडी इट ता भूम येथे असलेल्या पथकाच्या हातीही लागले नाही,नांगऱ्याच्या मागावर विठ्ठलवाडी इट ( ता . भूम ) येथे असलेल्या पथकाच्या हातीही अद्याप काही लागले नाही . चोरीचे सोने घेणारा श्रीगोंद्यातील सराफ अटकेत,चोरीचे सोने घेणारा श्रीगोंद्यातील सराफ अटकेत नगर ता,"नगर , ता . २२ -" सराफ दुकानांवर दरोडा घालणाऱ्या टोळीतील आरोपी काल्या शशिकांत भोसले किलो सोने किलो चांदी घेतल्याप्रकरणी दौंड येथील सराफ शशांक शहा दौंडकर पोलिसांनी आज अटक केली,सराफ दुकानांवर दरोडा घालणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी काल्या ऊर्फ शशिकांत भोसले याच्याकडून पाव किलो सोने आणि पंधरा किलो चांदी घेतल्याप्रकरणी दौंड येथील सराफ शशांक शहा ( दौंडकर ) याला पोलिसांनी आज अटक केली . मुद्देमाल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत होती,मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती . सराफाने माल घेतल्याची कबुली दिली आहे,सराफाने माल घेतल्याची कबुली दिली आहे . काल्याने माल नगरमध्येही विकल्याचे पोलिसांना सांगितले असून तपास आहे,"काल्याने काही माल नगरमध्येही विकल्याचे पोलिसांना सांगितले असून , त्यादृष्टीने तपास सुरू आहे ." पथकाकडून सध्या काल्याची चौकशी आहे,विशेष पथकाकडून सध्या काल्याची कसून चौकशी सुरू आहे . श्रीगोंद्यातील सराफाला माल दिल्याचे सांगितले,त्यामध्ये त्याने श्रीगोंद्यातील सराफाला माल दिल्याचे सांगितले . तपासासाठी उपअधीक्षक सोमनाथ घार्गे पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे फौजदार सदानंद बेलसरे नेतृत्वाखालील पथक दाखविलेल्या श्रीगोंद्यातील ठिकाणी गेले दुकान होते,"त्याच्या तपासासाठी उपअधीक्षक सोमनाथ घार्गे , पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे , फौजदार सदानंद बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील पथक त्याने दाखविलेल्या श्रीगोंद्यातील ठिकाणी गेले ; मात्र दुकान बंद होते ." गेल्या दिवसांपासून दुकान असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . अटक झालेले आरोपी नाव घेणार पोलिस अटक करण्यासाठी येणार भीतीमुळे सराफाने श्रीगोंद्याचे दुकान करून दौंड जि पुणे दुकान केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली दौंडमध्ये दुकानदाराला शोधायचे प्रश्‍न पडला,"अटक झालेले आरोपी आपले नाव घेणार आणि पोलिस अटक करण्यासाठी येणार , या भीतीमुळे त्या सराफाने श्रीगोंद्याचे दुकान बंद करून दौंड ( जि . पुणे ) येथे दुकान सुरू केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली ; मात्र दौंडमध्ये दुकानदाराला शोधायचे कसे , असा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला ." फौजदार बेलसरे युक्ती शोधून काढली,त्यावर फौजदार बेलसरे यांनी युक्ती शोधून काढली . शहा उधारीवर सोने घेतले असून पैसे द्यायचे आहेत बहाणा करून बाजारपेठेत संबंधितांकडे चौकशी केली,"त्यांनी "" आपण शहा याच्याकडून उधारीवर सोने घेतले असून , त्याचे पैसे द्यायचे आहेत , ' असा बहाणा करून बाजारपेठेत त्याच्याशी संबंधितांकडे चौकशी सुरू केली ." वेळी दौंडमधील पत्ता मिळाला,त्या वेळी त्यांना दौंडमधील पत्ता मिळाला . पोलिसांनी तेथे जाऊन शहा ताब्यात घेतले,त्यानुसार पोलिसांनी लगेचच तेथे जाऊन शहा याला ताब्यात घेतले . आज सायंकाळी नगरमध्ये चौकशीसाठी आणण्यात आले,आज सायंकाळी त्याला नगरमध्ये चौकशीसाठी आणण्यात आले . काल्याकडून किलो चांदी किलो सोने घेतल्याची कबुली दिली,त्याने काल्याकडून पंधरा किलो चांदी आणि पाव किलो सोने घेतल्याची कबुली दिली . पथकाचे पोलिस अधीक्षक सुनील रामानंद रात्री सराफाकडे चौकशी केली,"राज्यस्तरीय पथकाचे प्रमुख पोलिस अधीक्षक सुनील रामानंद यांनीही रात्री या सराफाकडे "" चौकशी ' केली ." अटकेची मुद्देमाल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत होती,त्याच्या अटकेची आणि मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती . भाजप युवा मोर्चाच्या बेरोजगार जागृती अभियानचा गावडोंगरीतून प्रारंभ झाला,भाजप युवा मोर्चाच्या बेरोजगार जागृती अभियानचा आज गावडोंगरीतून प्रारंभ झाला . बोलत,त्याप्रसंगी ते बोलत होते . अभियान मे चालणार,हे अभियान ३ मे पर्यंत चालणार आहे . पर्रीकर नारळ वाढवून ठक्कर इतरांनी पक्षाचा ध्वज दाखवून यात्रेला सुरवात केली,"श्री . पर्रीकर यांनी नारळ वाढवून , तर श्री . ठक्कर व इतरांनी पक्षाचा ध्वज दाखवून यात्रेला सुरवात केली ." पर्रीकर पुढे म्हणाले गोव्यात युवक आहेत,"पर्रीकर पुढे म्हणाले , गोव्यात ६० ते ७० हजार युवक बेरोजगार आहेत ." युवकांना नोकरी मिळाल्यावर यात्रेचा समारोप होईल,या युवकांना नोकरी मिळाल्यावर या यात्रेचा समारोप होईल . सरकारने ठरविल्यास काम,सरकारने ठरविल्यास कुठलेही काम कठीण नाही . मोर्चाने युवकांची नाव नोंदणी करून,युवा मोर्चाने बेकार युवकांची नाव नोंदणी करून घ्यावी . युवकांना भत्ता देण्याचा प्रारंभ खेड्यातून होईल,युवकांना बेरोजगारी भत्ता देण्याचा प्रारंभ सर्वप्रथम खेड्यातून होईल . मोर्चाने अभियान वर्षे चालवावे,युवा मोर्चाने हे अभियान दोन वर्षे चालवावे . गोव्यात युवक शोधून सापडणार सांगतानाच कॉंग्रेसला गोव्यातून करा आवाहनही पर्रीकर केले,"त्यानंतर गोव्यात कोणीच बेकार युवक शोधून सापडणार नाही , असे सांगतानाच कॉंग्रेसला गोव्यातून हद्दपार करा असे आवाहनही श्री . पर्रीकर यांनी केले ." जगाच्या नजरा भारतावर आहेत,आज जगाच्या नजरा भारतावर आहेत . भारताला बनविण्याची युवकांत आहे,भारताला शक्तिशाली बनविण्याची कुवत युवकांत आहे . गोव्यातील युवकांना रोजगारासाठी रस्त्यावर उतरावे गोष्ट आहे,मात्र गोव्यातील युवकांना रोजगारासाठी रस्त्यावर उतरावे लागते ही लज्जास्पद गोष्ट आहे . गोव्यात युवक मिळणार सरकार भाजपच देऊ शकते,गोव्यात बेरोजगार युवक मिळणार नाहीत असे सरकार फक्‍त भाजपच देऊ शकते . कॉंग्रेसमध्ये नेते होतात जनतेला लुटण्यासाठीच ठक्कर सांगितले,कॉंग्रेसमध्ये नेते तयार होतात ते फक्‍त जनतेला लुटण्यासाठीच असे अमित ठक्कर यांनी सांगितले . तवडकर विजय पै खोत भाषणे झाली,"यावेळी रमेश तवडकर , विजय पै खोत यांचीही भाषणे झाली ." गावडोंगरीहून यात्रा कार्यालयाजवळ पोहचल्यावर मोर्चाचे अध्यक्ष शिरोडकर रमेश तवडकर उपस्थितांना मार्गदर्शन केले,गावडोंगरीहून ही यात्रा खोतीगाव पंचायत कार्यालयाजवळ पोहचल्यावर मोर्चाचे अध्यक्ष आशिश शिरोडकर व रमेश तवडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . यात्रा पैंगीण गालजीबाग तळपण क्षेत्र आगोंद क्षेत्रातून केपे झाली,"त्यानंतर सदर यात्रा पैंगीण , गालजीबाग , तळपण , काणकोण नगरपालिका क्षेत्र , आगोंद , खोल पंचायत क्षेत्रातून केपे तालुक्‍यात दाखल झाली ." यात्रेत युवक मोटारसायकली घेऊन घोषणा देत झाले,आजच्या या यात्रेत सुमारे तीनशे बेरोजगार युवक मोटारसायकली घेऊन घोषणा देत सामील झाले होते . पुढे रथ होता,यात्रेच्या पुढे बेरोजगारी जागृती रथ होता . स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान महाजन प्रतिमा लावलेल्या,त्यावर स्वामी विवेकानंद व युवकांचे प्रेरणास्थान प्रमोद महाजन यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत . पावसाळ्यात दिवस मासेमारी बंदी असावी कर्नाटक केरळ लक्ष्यद्वीप झाले,"पावसाळ्यात ४७ दिवस मासेमारी बंदी असावी यावर कर्नाटक , केरळ , लक्ष्यद्वीप आणि गोव्याचे एकमत झाले आहे ." राज्यांनी जून ऑगस्ट दिवस मासेमारीवर बंदी घालण्यास विरोध दर्शविला,या राज्यांनी जून १० ते १५ ऑगस्ट अशी ६७ दिवस मासेमारीवर बंदी घालण्यास विरोध दर्शविला आहे . राज्यांनी दिवस बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता,याच राज्यांनी १९९८मध्ये ६५ दिवस बंदी घालण्याचा एकत्रित निर्णय घेतला होता . "निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी काल म्हैसूर झालेल्या मंत्री संचालक पातळीवरील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती बैठकीत झालेले राज्याचे मत्स्योद्योग संचालक वेरेकर ""गोमन्तक'ला दिली","या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी काल म्हैसूर येथे झालेल्या मंत्री व संचालक पातळीवरील बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती बैठकीत सहभागी झालेले राज्याचे मत्स्योद्योग संचालक एस. सी. वेरेकर यांनी ""गोमन्तक'ला दिली ." न्यायालयात प्रतिज्ञापत्र करून न्यायालयाच्या पुढील आदेशावर निर्णयाची अंमलबजावणी अवलंबून,सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशावर या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी अवलंबून आहे . कर्नाटक सरकारने राज्यांत एकमत घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला,कर्नाटक सरकारने याविषयी सर्व राज्यांत एकमत घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला . बैठक होऊ शकली,त्यामुळेच ही बैठक म्हैसूरच्या अब्दूल नजीर साब ग्रामीण विकास संस्थेत होऊ शकली . बैठकीत चर्चा झाली पश्‍चिमेच्या किनारपट्टीची महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक केरळ विभागणी झाली पाहिजे,"या बैठकीत चर्चा झाली , की पश्‍चिमेच्या किनारपट्टीची महाराष्ट्र , गुजरात एकीकडे , तर गोवा , कर्नाटक व केरळ अशी विभागणी झाली पाहिजे ." बैठकीत जून जुलै बंदी घालण्यास हिरवा कंदील दाखविला,या बैठकीत १० जून ते ३१ जुलै अशी बंदी घालण्यास हिरवा कंदील दाखविला आहे . प्रतिज्ञापत्र न्यायालयातही करण्याची तयारी राज्यांनी चालविली,याविषयीचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयातही सादर करण्याची तयारी या राज्यांनी चालविली आहे . नौकांची संख्या वाढविली जाऊ एकमत झाले,मासेमारी नौकांची संख्या मात्र वाढविली जाऊ नये यावर एकमत झाले आहे . पावसाळ्यात प्रकारच्या माशांचा प्रजनन काळ असतो,पावसाळ्यात फक्त पाच ते सहा प्रकारच्या माशांचा प्रजनन काळ असतो . प्रजनन काळात बंदी नियम केला वर्षभर बंदी घालावी लागेल मुद्दाही चर्चेला आला होता,प्रजनन काळात बंदी असा नियम लागू केला तर पूर्ण वर्षभर बंदी घालावी लागेल असा मुद्दाही चर्चेला आला होता . बैठकीत मत्स्योद्योग तज्ज्ञांनी बंदीच्या काळात पद्धतीनेही मासेमारी करण्यास विरोध दर्शवला,या बैठकीत सहभागी मत्स्योद्योग तज्ज्ञांनी मात्र या बंदीच्या काळात पारंपरिक पद्धतीनेही मासेमारी करण्यास विरोध दर्शवला आहे . मत्स्य संशोधक एन. जी. के. पिल्लई बैठकीत मासेमारीवर निर्बंध घातल्यास मत्स्य दुष्काळास जावे लागेल निर्वाणीचा इशारा दिला,ज्येष्ठ मत्स्य संशोधक एन. जी. के. पिल्लई यांनी तर बैठकीत मासेमारीवर निर्बंध न घातल्यास २०४८मध्ये मत्स्य दुष्काळास सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला . राज्यांनी घेतलेला निर्णय फिरवला,या राज्यांनी स्वतःहून घेतलेला निर्णय फिरवला . न्यायालयात खटला झाल्यानंतर निर्णय पाळावा न्यायालयाने आदेशात केले,त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर हा निर्णय पाळावा असे न्यायालयाने अंतरीम आदेशात स्पष्ट केले आहे . पार्श्वभूमीवर निर्णय राज्यांनी घेतला,त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्यांनी घेतला आहे . बैठकीत केंद्र सरकारचे मत्स्योद्योग आयुक्त एम. के. नायर मत्स्य सर्वेक्षण महासंचालक सोमवंशी मत्स्योद्योग सचिव डी. के. सिंह कर्नाटकाचे मत्स्योद्योग प्रधान सचिव जी राजू प्रेमकुमार केरळचे मत्स्योद्योग सल्लागार कुरूप मत्सोद्योग संचालक हरीशकुमार कर्नाटकाचे मत्सोद्योग संचालक वीरप्पगौडा गुजरातचे मत्स्योद्योग संचालक कर्नाटक मच्छीमारी महासंघाचे अध्यक्ष अहमद झाले,"या बैठकीत केंद्र सरकारचे संयुक्त मत्स्योद्योग आयुक्त डॉ. एम. के. नायर , मत्स्य सर्वेक्षण महासंचालक डॉ. व्ही . एस . सोमवंशी , केरळचे मत्स्योद्योग सचिव डी. के. सिंह , कर्नाटकाचे मत्स्योद्योग प्रधान सचिव जी राजू प्रेमकुमार , केरळचे मत्स्योद्योग सल्लागार डॉ. एम. कुरूप , केरळचे मत्सोद्योग संचालक जी. हरीशकुमार , कर्नाटकाचे मत्सोद्योग संचालक एच. एस. वीरप्पगौडा , गुजरातचे मत्स्योद्योग संचालक ए. वर्गीस , कर्नाटक मच्छीमारी महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद सहभागी झाले होते ." राज्यात बोटींद्वारे मासेमारी करण्यास जून ऑगस्ट कालावधीत बंदी असते,राज्यात यांत्रिक बोटींद्वारे मासेमारी करण्यास १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंदी असते . बंदी सध्या झालेली,ही बंदी सध्या लागू झालेली आहे . केरळ कर्नाटक महाराष्ट्र जून जुलै काळ मासेमारी बंदी असते,"केरळ , कर्नाटक व महाराष्ट्र येथे मात्र १५ जून ते २९ जुलै एवढाच काळ मासेमारी बंदी असते ." बाब ट्रॉलर शिष्टमंडळाने सरकारच्या लक्षात आणून,ही बाब ट्रॉलर मालकांच्या एका शिष्टमंडळाने सरकारच्या लक्षात आणून दिली आहे . केरळ गोवा कर्नाटक महाराष्ट्र राज्ये किनारपट्टीवर येतात,"केरळ , गोवा , कर्नाटक व महाराष्ट्र ही राज्ये सलग किनारपट्टीवर येतात ." पक्ष उमेदवार मराठीला राज्यभाषेने करण्याचे वचन देतो मराठीप्रेमींनी मतदान करावे आवाहन अग्रणी ढवळीकर केले,"जो पक्ष वा उमेदवार मराठीला राज्यभाषेने सन्मानित करण्याचे वचन देतो त्यालाच मराठीप्रेमींनी मतदान करावे , असे आवाहन मराठी राजभाषा चळवळीचे एक अग्रणी गो . रा . ढवळीकर यांनी केले ." फोंड्यात झरेश्‍वर रविवारी समितीच्या बैठकीत ढवळीकर बोलत,फोंड्यात झरेश्‍वर सभागृहात आज ( रविवारी ) आयोजित फोंडा शाखा मराठी राजभाषा प्रस्थापन समितीच्या बैठकीत श्री . ढवळीकर बोलत होते . व्यासपीठावर मराठी राजभाषा प्रस्थापन समितीचे अध्यक्ष नाईक मोहन कामत होते,यावेळी व्यासपीठावर मराठी राजभाषा प्रस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक तसेच मोहन कामत उपस्थित होते . येत्या विधानसभा निवडणुकीत मराठीप्रेमींची भूमिका असावी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात होती,येत्या विधानसभा निवडणुकीत मराठीप्रेमींची भूमिका कोणती असावी यासंबंधी चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती . भाषेच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे ढवळीकर म्हणाले,"मराठी भाषेच्या कार्यकर्त्यांनी पक्षनिरपेक्षपणे कार्य करावे , असे श्री . ढवळीकर म्हणाले ." राजभाषेचे स्थान करून असून मानाचे स्थान मिळालेच पाहिजे ढवळीकर म्हणाले,"मराठीला राजभाषेचे स्थान प्राप्त करून देणे आवश्‍यक असून मराठीला तिचे मानाचे स्थान मिळालेच पाहिजे , असे श्री . ढवळीकर म्हणाले ." प्राबल्य असलेल्या राज्यातील मतदारसंघांत सभा घेण्याचे करण्यात,मराठीचे प्राबल्य असलेल्या राज्यातील किमान तीस मतदारसंघांत जाहीर सभा घेण्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले . नाईक हक्काचे स्थान मिळायलाच हवे सांगून मराठीप्रेमींनी एकजुटीने कार्य करण्याची गरज केली,रमेश नाईक यांनी मराठीला हक्काचे स्थान मिळायलाच हवे असे सांगून सर्व मराठीप्रेमींनी त्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली . परिषदेचे अध्यक्ष रामनाथ ग नाईक मोहन कामत कुलकर्णी पारकर देसाई चंद्रकांत पवार कामडी बोंगाळे कुलकर्णी विचार करताना राजभाषेचे स्थान करून निर्धार केला,"यावेळी गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ ग . नाईक , मोहन कामत , प्रा . कृष्णाजी कुलकर्णी , उमेश पारकर , रामनाथ देसाई , चंद्रकांत पवार , संतोष कामडी , मंगेश बोंगाळे , गोविंद कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त करताना मराठीला राजभाषेचे स्थान प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला ." बैठकीत नाईक अध्यक्षतेखाली मराप्रसची समिती निवडण्यात,या बैठकीत दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली फोंडा तालुका मराप्रसची समिती निवडण्यात आली . बैठकीनंतर दुर्गाभाट फोंडा येथील विद्यालय इमारतीच्या ठिकाणी नाईक गो ढवळीकर रामनाथ नाईक इतरांनी भेट देऊन पाहणी केली,"बैठकीनंतर दुर्गाभाट - फोंडा येथील नियोजित विद्यालय इमारतीच्या ठिकाणी रमेश नाईक , गो . रा . ढवळीकर , रामनाथ ग . नाईक व इतरांनी भेट देऊन पाहणी केली ." पक्षाची भूमिका करताना प्रवक्ते सिंघवी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारनिवडीची प्रक्रिया आहे,पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारनिवडीची प्रक्रिया अद्याप चालू आहे . येचुरी आधारे नाव केले पक्षाला माहिती सांगितले,"त्यामुळे येचुरी यांनी कशाच्या आधारे हे नाव जाहीर केले याची पक्षाला माहिती नाही , असे सांगितले ." मार्क्‍सवादी पक्षाच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार पसंती मुखर्जी आहे,मात्र मार्क्‍सवादी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार त्यांची सर्वाधिक पसंती मुखर्जी यांनाच आहे . पक्षाचे नेते अबनी रॉय प्रकरणी आश्‍चर्य केले,क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे नेते अबनी रॉय यांनीही या प्रकरणी आश्‍चर्य व्यक्त केले . उमेदवार कॉंग्रेसने निवडायचा,उमेदवार कॉंग्रेसने निवडायचा आहे . उमेदवारासच पाठिंबा देण्याची भूमिका म्हणाले,"त्यामुळे विशिष्ट उमेदवारासच पाठिंबा देण्याची भूमिका तर्कसंगत नाही , असे ते म्हणाले ." आघाडीचे सरकार स्थापन होताना पंतप्रधान करावयाचे मार्क्‍सवाद्यांनी अट घातली होती मनमोहनसिंह नेत्याला पंतप्रधान केले सवाल केले,"संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार स्थापन होताना पंतप्रधान कोणाला करावयाचे याबाबत मार्क्‍सवाद्यांनी अट घातली होती काय ? आणि मनमोहनसिंह यांच्यासारख्या आर्थिक सुधारणावादी नेत्याला पंतप्रधान म्हणून मान्य कसे केले , असे सवाल केले ." इतिहास लक्षात घेता कॉंग्रेसला निवडीचे स्वातंत्र्य द्यावे लागेल सांगितले,"हा इतिहास लक्षात घेता कॉंग्रेसला निवडीचे स्वातंत्र्य द्यावे लागेल , असे त्यांनी सांगितले ." प्रकल्पातील शहा अखेर सत्र न्यायालयात झाला,निर्मलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील मध्यस्थ चंद्रेश शहा आज अखेर अचानकपणे सत्र न्यायालयात हजर झाला . दरम्यान शहाच्या जामीनअर्जावरील आदेश अशोक भंगाळे शुक्रवारपर्यंत राखून ठेवला,"दरम्यान , शहाच्या अटकपूर्व जामीनअर्जावरील आदेश न्या . अशोक भंगाळे यांनी शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे ." प्रकरणात व्यवहार स्वेच्छेने झाले,या प्रकरणात सर्व आर्थिक व्यवहार स्वेच्छेने झाले आहेत . शहाचा जामीन करण्यात यावा विनंती आबाद पोंडा केली खटल्याच्या तपासासाठी शहाला पोलिस कोठडी असल्याचा युक्तिवाद सॅलियन केला,"त्यामुळे शहाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा , अशी विनंती ऍड्‌ . आबाद पोंडा यांनी केली ; तर खटल्याच्या तपासासाठी शहाला पोलिस कोठडी आवश्‍यक असल्याचा युक्तिवाद ऍड्‌ . रोहिणी सॅलियन यांनी केला ." चंद्रेश शहा न्यायालयात जामीन देण्यात विनंती सॅलियन काल केली होती,"चंद्रेश शहा न्यायालयात उपस्थित नाही , त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये , अशी विनंती ऍड्‌ . सॅलियन यांनी काल केली होती ." सुनावणीदरम्यान शहा न्यायालयात झाला,मात्र आज सुनावणीदरम्यान शहा अचानकपणे न्यायालयात हजर झाला . स्वरूपाच्या खटल्याच्या तपासासाठी शहाला पोलिस कोठडीत ठेवणे आहे दावा सॅलियन केला,"अतिशय गंभीर स्वरूपाच्या या खटल्याच्या तपासासाठी शहाला पोलिस कोठडीत ठेवणे आवश्‍यक आहे , असा दावा आज सॅलियन यांनी केला ." धमकी देऊन पैसे केल्यास खंडणी ठरते,मात्र गंभीर धमकी देऊन पैसे वसूल केल्यास ती खंडणी ठरते . प्रकरणातील व्यवहार स्वेच्छेने झाले,या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहार स्वेच्छेने झाले होते . ऑक्‍टोबर हसीना परकारने धमकी दिल्याची घटना घडली,त्यानंतर ऑक्‍टोबर २००६मध्ये हसीना परकारने धमकी दिल्याची घटना घडली . खंडणी म्हणता येणार मुद्दा पोंडा मांडला,"त्यामुळे याला खंडणी म्हणता येणार नाही , असा मुद्दा ऍड्‌ . पोंडा यांनी मांडला ." वाद उद्‌भवल्यानंतर तक्रार नोंदविण्यापर्यंत महिन्यांचा कालावधी लागला प्रश्‍नही पोंडा केला,"वाद उद्‌भवल्यानंतर तक्रार नोंदविण्यापर्यंत सहा महिन्यांचा कालावधी का लागला , असा प्रश्‍नही ऍड . पोंडा यांनी उपस्थित केला ." गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अवलानी पैसे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठीची रक्कम मिळविण्यासाठीही एप्रिलला अवलानी शुक्‍लांना भेटला रक्कम घेऊन येत पोलिसांनी पकडले,गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अवलानी यांचे पैसे परत मिळविण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठीची रक्कम मिळविण्यासाठीही १२ एप्रिलला अवलानी शुक्‍लांना भेटला आणि ही रक्कम घेऊन येत असताना पोलिसांनी त्याला पकडले . रक्कम अवलानी मिळाली असती खटला राहिला नसता,तेव्हाच ही रक्कम अवलानी याला परत मिळाली असती तर हा खटला उभाच राहिला नसता . खटल्यात महाबोले राजेंद्र निकम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची नावे गोवली गेल्यामुळेच गोंधळ होत दावा पोंडा केला,"मात्र या खटल्यात अनिल महाबोले आणि राजेंद्र निकम या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची नावे गोवली गेल्यामुळेच यावर गोंधळ होत आहे , असा दावा पोंडा यांनी केला ." खटल्यातील पक्षांचे युक्तिवाद संपले असून शहाला जामीन द्यावा निर्णय भंगाळे राखून ठेवला,या खटल्यातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आज संपले असून शहाला जामीन द्यावा किंवा नाही यावरील निर्णय न्या . भंगाळे यांनी उद्यापर्यंत राखून ठेवला आहे . मठ मंदिरे ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा कायदा राज्यातील लाखांहून मंदिरांची मालमत्ता लुटण्याचा प्रकार असून सरकारचा मंदिरांवरील दरोड्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आंदोलन उभारण्यात इशारा परिषदेचे सहमंत्री आबदेव परिषदेत दिला,""" मठ - मंदिरे ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा प्रस्तावित कायदा म्हणजे राज्यातील साडेचार लाखांहून अधिक मंदिरांची मालमत्ता लुटण्याचा प्रकार असून , सरकारचा मंदिरांवरील हा "" दरोड्या "" चा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल , "" असा इशारा आज विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व्यंकटेश आबदेव यांनी पत्रकार परिषदेत दिला ." पंधराव्या विधी आयोगाने सुचविलेल्या शिफारशींनुसार राज्यातील जैन पारशी लाख मंदिरांचे सरकारीकरण करणारा कायदा असल्याने धर्मावरील आक्रमणाविरुद्ध परिषदेतर्फे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सांगितले,"पंधराव्या विधी आयोगाने सुचविलेल्या शिफारशींनुसार राज्यातील हिंदूंची ; तसेच जैन , शीख , बौद्ध आणि पारशी यांच्या सुमारे चार लाख ६५ हजार मंदिरांचे सरकारीकरण करणारा कायदा प्रस्तावित असल्याने धर्मावरील या आक्रमणाविरुद्ध विश्‍व हिंदू परिषदेतर्फे "" मंदिर बचाव "" आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ." गझनी औरंगजेब शस्त्रांच्या आधारे मंदिरे लुटली आता कायदा करून मंदिरे लुटण्याचा डाव राज्य सरकारने साधला टीका करून म्हणाले राज्यातील मंदिरांच्या रुपयांच्या उत्पन्नावर संपत्तीवर सरकारची नजर असून मशिदी मदरसे दर्गे चर्च वगळण्यात,""" महंमद गझनी , औरंगजेब यांनी शस्त्रांच्या आधारे मंदिरे लुटली , तर आता कायदा करून मंदिरे लुटण्याचा डाव राज्य सरकारने साधला आहे , "" अशी टीका करून ते म्हणाले , "" राज्यातील मंदिरांच्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आणि संपत्तीवर सरकारची नजर असून , त्यातून मशिदी , मदरसे , दर्गे आणि चर्च यांना मात्र वगळण्यात आले आहे ." हिंदूंची मंदिरे ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव उधळून परिषद आंदोलन उभारेल,"त्यामुळे हिंदूंची मंदिरे ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव उधळून लावण्यासाठी विश्‍व हिंदू परिषद राज्यव्यापी आंदोलन उभारेल . """ सध्या सरकारच्या ताब्यात असणाऱ्या मंदिरांमध्येही प्रमाणावर गैरव्यवहार असताना मंदिरे हडप करण्याचे कारस्थान सरकारने रचले असल्याचा आरोपही केला,सध्या सरकारच्या ताब्यात असणाऱ्या मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असताना मंदिरे हडप करण्याचे हे नवे कारस्थान सरकारने रचले असल्याचा आरोपही त्यांनी केला . कर्नाटकमध्येही प्रकारचा कायदा करण्यात आला होता उच्च न्यायालयाने ठरविला राज्यात कायदा करू मागणी मुख्यमंत्री राज्यातील आमदारांना पत्राद्वारे केली केले,"कर्नाटकमध्येही या प्रकारचा कायदा करण्यात आला होता ; पण तेथील उच्च न्यायालयाने तो रद्द ठरविला असल्याने राज्यात हा प्रस्तावित कायदा लागूच करू नये , अशी मागणी मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व आमदारांना पत्राद्वारे केली आहे , असे त्यांनी नमूद केले ." सरकारने कायदा मागे घेतला मठ मंदिर घंटानाद मोर्चा माध्यमांतून विरोध केला इशारा दिला,"सरकारने हा कायदा मागे घेतला नाही , तर "" मठ - मंदिर अधिग्रहण विरोध समिती "" द्वारे घंटानाद , धरणे , मोर्चा अशा विविध माध्यमांतून प्रखर विरोध केला जाईल , असा इशारा त्यांनी दिला ." सातारा जिल्ह्यात औंध सातारा वस्तुसंग्रहालये आहेत,सातारा जिल्ह्यात औंध व सातारा येथे तीन वस्तुसंग्रहालये आहेत . जिल्ह्यात पर्यटक भेटी देऊन,जिल्ह्यात हजारो पर्यटक भेटी देऊन जातात . प्रसिद्धीअभावी संग्रहालयात जपून ठेवलेल्या ठेव्यांची माहिती लोकांपर्यंत पोचत,तथापि पुरेशा प्रसिद्धीअभावी या संग्रहालयात जपून ठेवलेल्या मौल्यवान ठेव्यांची माहिती लोकांपर्यंत पोचत नाही . पर्यटकांनी भेट देऊन ठेव्याचा आनंद घ्यावा भविष्यात प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे,"पर्यटकांनी भेट देऊन या अमूल्य ठेव्याचा आनंद घ्यावा , यासाठी भविष्यात नियोजनबद्ध प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे ." दिनाच्या निमित्ताने उणीव समोर आली,जागतिक संग्रहालय दिनाच्या निमित्ताने ही उणीव समोर आली आहे . जिल्ह्यात संग्रहालये आहेत,जिल्ह्यात केवळ तीनच संग्रहालये आहेत . औंधचे वस्तू संग्रहालय साताऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पाटील वस्तूंचे संग्रहालय समावेश आहे,"औंधचे वस्तू संग्रहालय , साताऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय ही दोन शासकीय व रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वस्तूंचे संग्रहालय यांचा समावेश आहे ." औंध संग्रहालयात रविवर्मा बाबूराव पेंटर श्री हळदणकर कलाकारांच्या चित्रकृती आहेत,"औंध संग्रहालयात राजा रविवर्मा , बाबूराव पेंटर , श्री . हळदणकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या चित्रकृती आहेत ." हेन्‍री मूर जगात शिल्पे आहेत,हेन्‍री मूर यांची जगात सहा शिल्पे आहेत . भारतातील शिल्प औंधच्या संग्रहालयात आहे,त्यातील भारतातील एकमेव शिल्प औंधच्या संग्रहालयात आहे . बादशहा जफर हस्तीदंतातील काठी चंदनात हस्तिदंतात कोरलेले शिवचरित्र रामायण महाभारत हिरे माणिक पाचू खजिना ठिकाणी पाहवयास,"शेवटचा बादशहा जफर यांची हस्तीदंतातील काठी , चंदनात व हस्तिदंतात कोरलेले शिवचरित्र , रामायण व महाभारत , हिरे , माणिक , पाचू यासारखा मौल्यवान खजिना या ठिकाणी पाहवयास मिळतो ." छत्रपतींच्या काळातील अंगरखा बंदुका तलवारी वस्तू आहेत,"छत्रपती शिवाजी संग्रहालयात छत्रपतींच्या काळातील अंगरखा , बंदुका , तलवारी आदी वस्तू उपलब्ध आहेत ." संग्रहालय करण्यासाठी चव्हाण प्रयत्न केले,हे संग्रहालय सुरू करण्यासाठी कै . यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले . जानेवारी यशवंतराव चव्हाण हस्ते उद्‌घाटन झाले,१३ जानेवारी १९७० रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले . शस्त्रे अभिलेख चित्र वस्त्रे खेळाचे पट वस्तूंमधून इतिहास संग्रहालयात मांडण्यात,"शस्त्रे , अभिलेख , चित्र , वस्त्रे , , खेळाचे पट , अशा ऐतिहासिक वस्तूंमधून मराठाकालीन इतिहास या संग्रहालयात मांडण्यात आला आहे ." संस्थेने पाटील स्मृती वस्तुरूपात जतन करून ठेवल्या,रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती त्यांच्या वस्तुरूपात जतन करून ठेवल्या आहेत . संस्थेच्या इमारतीमागील विभागात पाटील वापरातील वस्तूंचे जतन करून ठेवलेले पाहायला मिळते,संस्थेच्या इमारतीमागील स्वतंत्र विभागात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वापरातील वस्तूंचे जतन करून ठेवलेले पाहायला मिळते . राज्यभरातून येणारे विद्यार्थी संग्रहालयाचा लाभ घेतात,राज्यभरातून येणारे हजारो विद्यार्थी या संग्रहालयाचा लाभ घेतात . जिल्ह्यात संग्रहालये आहेत,जिल्ह्यात ही केवळ तीनच संग्रहालये आहेत . संग्रहालयांना प्रमाणात प्रसिद्धी मिळाली,"मात्र , या संग्रहालयांना पुरेशा प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नाही ." संग्रहालयाचा गेल्या वर्षांत विस्तार होऊ शकला,छत्रपती शिवाजी संग्रहालयाचा गेल्या कित्येक वर्षांत विस्तार होऊ शकला नाही . साताऱ्याचे आमदार भोसले प्रयत्नांनी पाठपुराव्यामुळे संग्रहालयाच्या इमारतीसाठी शासनाकडून स्वरूपात निधी झाला,साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांनी व पाठपुराव्यामुळे छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नियोजित नव्या इमारतीसाठी शासनाकडून भरीव स्वरूपात निधी मंजूर झाला . वास्तूचे कामही होईल,लवकरच या भव्य वास्तूचे कामही सुरू होईल . संग्रहालयाच्या दृष्टीने पाऊल मानावे लागेल,या संग्रहालयाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानावे लागेल . पायर्‍या चढून गेल्यावर वर श्री रघुनाथ मंदिर आहे,चांगल्या २५ - ३० पायर्‍या चढून गेल्यावर वर श्री रघुनाथ मंदिर आहे . गुंफादेखील आहे,शिवाय छोटी गुंफादेखील आहे . आजूबाजूला घरे,आजूबाजूला छोटी चाळवजा घरे NULL . फुललेल्या गुलाबांसह,फुललेल्या गावठी गुलाबांसह . गंगेच्या काठी गुलाब फुले फुलतात व्हायला,"गंगेच्या काठी कुठेही हे सुवासिक गुलाब , तसेच इतकी फुले फुलतात की थक्क व्हायला होते ." दर्शनानंतर खाली उतरून शिवपुरीच्या वाटेला लागलो,दर्शनानंतर खाली उतरून शिवपुरीच्या वाटेला लागलो . शिवपुरी दिल्लीपासून उत्तर किलोमीटरवर आहे,शिवपुरी दिल्लीपासून उत्तर - पूर्वेला २५० किलोमीटरवर आहे . रेल्वेने हृषीकेशपर्यंत यायला दिल्लीपासून तास लागतात,रेल्वेने हृषीकेशपर्यंत यायला दिल्लीपासून सहा तास लागतात . बसने दिल्ली हरिद्वार हृषीकेश प्रवासाला तास लागतात,बसने दिल्ली - हरिद्वार - हृषीकेश प्रवासाला सात तास लागतात . विमानाने आठवड्यातून आहे मिनिटे लागतात,विमानाने ( ते आठवड्यातून तीन वेळाच आहे ) ५० मिनिटे लागतात . गंगेच्या काठचे कॅम्प शिवपुरी ब्यासी गावापर्यंत आहेत,गंगेच्या काठचे कॅम्प शिवपुरी ते ब्यासी या गावापर्यंत आहेत . कॅम्पमधील दिवस रात्र आहे,"कॅम्पमधील दिवस खूपच छान , जोशपूर्ण ; तर रात्र फारच कठीण आहे ." जगापासून संबंध तुटतो,सर्व जगापासून आपला संबंध तुटतो . रात्री टेलिफोन असतो,रात्री एकदाच आपत्कालीन टेलिफोन असतो . तंबूबाहेर पडायचे माणसांच्या समूहाने हातात कंदील काठी घेऊनच,"शिवाय तंबूबाहेर पडायचे तर माणसांच्या समूहाने व हातात कंदील , काठी घेऊनच ." गंगेच्या बाजूंनी पर्वत जंगलाने वेढलेले,कारण गंगेच्या दोन्ही बाजूंनी उंचच उंच पर्वत हिरव्यागार जंगलाने वेढलेले आहेत . ठिपक्‍यांचे बिबटे चलतीच,"त्यामुळे काळ्या - पिवळ्या ठिपक्‍यांचे बिबटे , अस्वले , कोल्हे , लांडगे यांची चलतीच NULL ." राफ्टिंगसाठी मोसम ऑक्‍टोबर मार्च,राफ्टिंगसाठी इथला सर्वांत उत्तम मोसम म्हणजे ऑक्‍टोबर ते मार्च NULL . राफ्टिंग करण्यापूर्वी अटी सूचना असलेला फॉर्म भरून,राफ्टिंग करण्यापूर्वी भरपूर अटी व सूचना असलेला फॉर्म भरून घेतात . नंतर हवा भरलेल्या बोटीत जीपने गंगाकिनारी आणतात सूचनापत्र,नंतर पूर्ण हवा भरलेल्या बोटीत ( ज्या जीपने गंगाकिनारी आणतात ) परत परत सूचनापत्र ! दडपणच येते,थोडे दडपणच येते . शब्द आदेशांप्रमाणे हालचाली करायच्या,"त्यांचे ठराविक शब्द , आदेशांप्रमाणे हालचाली करायच्या ." गंगेचा प्रवाह असतो,कारण गंगेचा बहुतेक प्रवाह प्रचंड खळाळता असतो . नायक राफ्टिंगबरोबरच करत,"त्यातला नायक राफ्टिंगबरोबरच ""कयाकिंग' करत असतो ." राफ्टिंगमधला नायक हातात वल्हे देतो,राफ्टिंगमधला नायक हातात वल्हे देतो . परमेश्‍वराचे नाव घेऊनच बोट पाण्यात सोडतात,परमेश्‍वराचे नाव घेऊनच बोट पाण्यात सोडतात . प्रत्येकाला जॅकेट हेल्मेट घातलेले,प्रत्येकाला लाईफ जॅकेट व हेल्मेट घातलेले असते . राफ्टिंग करत गंगेच्या प्रवाहात प्रवाह वळणे होती,आम्ही राफ्टिंग करत असलेल्या गंगेच्या प्रवाहात नऊ अवघड प्रवाह व वळणे होती . गंगेच्या काठच्या कॅम्पपासून सुरवात केली तास प्रवास होतो,गंगेच्या काठच्या कॅम्पपासून सुरवात केली तर चार तास प्रवास होतो . नायकाने फॉरवर्ड ची ऑर्डर देताच वल्ही वळवायला सुरवात,"नायकाने "" फॉरवर्ड "" ची ऑर्डर देताच वल्ही वळवायला सुरवात NULL !" बॉडी सर्फिंग च्या वेळी खळाळता प्रवाह डोक्‍यापासून टाचेपर्यंत आदळतो,"पहिल्या "" बॉडी सर्फिंग "" च्या वेळी खळाळता प्रवाह डोक्‍यापासून टाचेपर्यंत धाडकन आदळतो ." बोट हेलकावे खात असतानाच तोंडावर आदळलेल्या पाण्याने हादरायलाच,बोट खालीवर हेलकावे खात असतानाच तोंडावर आदळलेल्या पाण्याने हादरायलाच होते . रिलॅक्‍स ची ऑर्डर हातात वल्ही घेऊन शांतता,"तेवढ्यात "" रिलॅक्‍स "" ची ऑर्डर NULL , की हातात वल्ही घेऊन किंचित शांतता ." पुढे फॉरवर्ड फॉरवर्ड सूचना,"पुढे लगेचच "" फॉरवर्ड फॉरवर्ड "" च्या सूचना NULL ." प्रवास होतो,परत प्रवास सुरू होतो . डोक्‍यावरून पाणी गेले संथपणाही होतो,एकदा डोक्‍यावरून पाणी गेले की संथपणाही असह्य होतो . आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत असतानाच पॉइंट कोस्टर येतो,"आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत असतानाच महत्त्वाचा पॉइंट "" रोलर कोस्टर "" येतो ." गंगामैया डोक्‍यापासून पायाच्या नखापर्यंत भिजवून टाकतेच पोटातून ढकलत वर येण्याचा अनुभव शब्दांपलीकडलाच,गंगामैया डोक्‍यापासून पायाच्या नखापर्यंत भिजवून तर टाकतेच ; पण तिच्या पोटातून ढकलत वर येण्याचा अनुभव शब्दांपलीकडलाच NULL ! निष्णात विचारूनच ऑर्डर येते जंप पाण्यात फूट उडी घेऊन बोटीच्या काठाला पकडून आत यायचे,"एखाद्या निष्णात पोहोणार्‍याला विचारूनच ऑर्डर येते "" जंप "" ! की त्याने धाडकन थंडगार पाण्यात ( ६० फूट खोल ) उडी घेऊन बोटीच्या काठाला पकडून आत यायचे ." पाण्यात उडी घेण्यासाठी तरुण दिल हवे,"बर्फाळ पाण्यात उडी घेण्यासाठी , तसेच निर्भय तरुण दिल हवे !" क्षणी कायकिंग वाला प्रवाहात दिसेनासाच,"एका क्षणी तर बरोबरचा "" कायकिंग "" वाला प्रवाहात दिसेनासाच झाला ." क्षणी गंगापुत्र पाण्यावरून चालले,पण दुसर्‍याच क्षणी हे गंगापुत्र संथपणे पाण्यावरून चालले होते . टप्पा वॉल येतो,"शेवटचा टप्पा "" वॉल "" येतो ." फॉरवर्ड फॉरवर्ड धडधड हाय हुई रिलॅक्‍स चे आवर्तन होते,""" फॉरवर्ड , फॉरवर्ड "" , "" धडधड "" , "" हाय - हुई "" की "" रिलॅक्‍स "" चे आवर्तन होते ." कयाकिंगवाल्याची पाणसर्पासारखी कसरत चालूच होती,कयाकिंगवाल्याची पाणसर्पासारखी कसरत चालूच होती . गंगेच्या पोटात जाऊन वर येण्याचा अनुभव घ्यायला हवाच,गंगेच्या पोटात जाऊन वर येण्याचा जिवंत अनुभव खरेच प्रत्येकाने घ्यायला हवाच . जिवंतपणा छाती जीवनाची क्षणार्धता शब्द नसल्याचे वेळी जाणवतेच,""" जिवंतपणा "" , "" निधडी छाती "" , "" जीवनाची क्षणार्धता "" हे शब्द फोल नसल्याचे त्या वेळी जाणवतेच !" मनाने गंगेला प्रमाण करून वाळूवर पाय टेकताना म्हणावेसे गंगार्पणमस्तु,"अतिशय उत्फुल्ल मनाने पवित्र गंगेला प्रमाण करून वाळूवर पाय टेकताना म्हणावेसे वाटले "" सर्व गंगार्पणमस्तु ! """ गंगाय,""" गंगाय नमः ! """ लष्कराच्या पथकाने जगातील उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले,लष्कराच्या पथकाने जगातील सर्वोच्च उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले आहे . पथकात इन्फंट्रीच्याही जवानांचा समावेश होता,या पथकात मराठा लाइट इन्फंट्रीच्याही जवानांचा समावेश होता . सचिन पाटील मारुती खंडागळे अमरदेव भट जणांना मे एव्हरेस्ट करण्यात यश आले,"सचिन पाटील , मारुती खंडागळे आणि अमरदेव भट यांच्यासह सहा जणांना १५ मे रोजी एव्हरेस्ट सर करण्यात यश आले ." थापा मोहिमेचे नेतृत्व होते,लेफ्टनंट कर्नल ईश्‍वरसिंग थापा यांच्याकडे मोहिमेचे नेतृत्व होते . मे रोजी सकाळी अधिकार्‍यांना सुवार्ता दिली,१५ मे रोजी सकाळी त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना ही सुवार्ता दिली . पथकात जणांचा समावेश होता,या पथकात २० जणांचा समावेश होता . कॅप्टन सिंग सुभेदार खंडागळे हवालदार अँगचोक नेगी हवालदार अमरदेव भट शिपाई पाटील वेळेनुसार पहाटे एव्हरेस्टवर पाऊल ठेवले,"कॅप्टन डी. जे. सिंग , सुभेदार मारुती खंडागळे , हवालदार त्शेरींग अँगचोक , हवालदार बलवंतसिंग नेगी , हवालदार अमरदेव भट आणि शिपाई सचिन पाटील यांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे सहा वाजता एव्हरेस्टवर पाऊल ठेवले ." वेळी दोर्जी छिरी न्‌गवांग पासांग ताशी शेर्पा दावा ग्याल्झेन फिंजो शेर्पा होते,"त्या वेळी त्यांच्याबरोबर छिरींग दोर्जी , दमाई छिरी , न्‌गवांग पासांग , ताशी शेर्पा , दावा ग्याल्झेन आणि त्शेरींग फिंजो हे शेर्पा होते ." थापा वर्षांचे असून इन्फंट्री मध्ये सेवेस आहेत,"थापा ३८ वर्षांचे असून "" फोर्थ मराठा लाइट इन्फंट्री "" मध्ये सेवेस आहेत ." लष्करातर्फे आखण्यात ठरलेली मोहीम होती,लष्करातर्फे आखण्यात आलेली आणि यशस्वी ठरलेली ही चौथी मोहीम होती . लष्कराला यश आले,२००१मध्ये सर्वप्रथम लष्कराला यश आले . लष्कराच्या जवानांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला होता,त्यानंतर २००३मध्ये पुन्हा लष्कराच्या जवानांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला होता . महिलांच्या पथकाने एव्हरेस्ट केले,२००५मध्ये केवळ महिलांच्या पथकाने एव्हरेस्ट सर केले होते . वेळी बेळगावच्या बडोद्यात झालेल्या अश्‍विनी सडेकर पवार एव्हरेस्टवर पाऊल टाकले,त्या वेळी मूळच्या बेळगावच्या आणि बडोद्यात स्थायिक झालेल्या अश्‍विनी सडेकर - पवार हिने एव्हरेस्टवर पाऊल टाकले होते . पथकाच्या जवानांनी पर्वतराजींत सराव केला होता,या पथकाच्या जवानांनी अतिउंचावरील पर्वतराजींत कसून सराव केला होता . काळ देशासाठी प्राण पणास लावले,हिंसाचारग्रस्त जम्मू - काश्‍मीरमध्येही त्यांनी काही काळ देशासाठी प्राण पणास लावले होते . थापा सियाचिन हिमनदीसारख्या भागात महिने काम केले,स्वतः थापा यांनी सियाचिन हिमनदीसारख्या दुर्गम भागात सहा महिने काम केले होते . पथकातील जणांना एव्हरेस्ट मोहिमेचा पूर्वानुभव नव्हता,पथकातील २०पैकी १४ जणांना एव्हरेस्ट मोहिमेचा पूर्वानुभव नव्हता . सर्वस्व पणास लावले पथकाचे समन्वयक हल्दर सांगितले,"मात्र , तरीही प्रत्येकाने सर्वस्व पणास लावले , असे पथकाचे समन्वयक डॉ. चंचलकुमार हल्दर यांनी सांगितले ." लष्करप्रमुख जनरल सिंग मार्च रोजी पथकाला निशाण दाखविले,लष्करप्रमुख जनरल जोगिंदर सिंग यांनी २० मार्च रोजी पथकाला निशाण दाखविले . जोगिंदर सिंग गिर्यारोहक आहेत,जोगिंदर सिंग स्वतः निष्णात गिर्यारोहक आहेत . मोहिमेच्या आखणी अंमलबजावणीत लक्ष घातले,मोहिमेच्या आखणी तसेच अंमलबजावणीत त्यांनी स्वतः लक्ष घातले . पथकाच्या वाटचालीवर बारकाईने लक्ष होते,पथकाच्या वाटचालीवर त्यांचे बारकाईने लक्ष होते . परराष्ट्रमंत्री मुखर्जी नाव राष्ट्रपतिपदासाठी सुचवून पक्षाने खळबळ उडवून,परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी जाहीरपणे सुचवून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज काहीशी खळबळ उडवून दिली . उमेदवार नसल्याचे चर्चेची प्रक्रिया असल्याचे सांगून कॉंग्रेसने मार्क्‍सवाद्यांच्या उत्साहावर पाणी पाडले,मात्र आपला उमेदवार अद्याप निश्‍चित नसल्याचे आणि त्याबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून कॉंग्रेसने मार्क्‍सवाद्यांच्या उत्साहावर पाणी पाडले . निवडणुकीत आघाडीच्या विजयासाठी ठरणार्‍या मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने भूमिका करण्याबद्दल उत्साह दाखविलेला,या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीच्या विजयासाठी निर्णायक ठरणार्‍या मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करण्याबद्दल अद्याप फारसा उत्साह दाखविलेला नाही . वर्तुळातील चर्चेनुसार राष्ट्रपतिपदासाठी गृहमंत्री पाटील नाव पुढे येण्याचीही शक्‍यता आहे,राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार राष्ट्रपतिपदासाठी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे नाव अचानक पुढे येण्याचीही शक्‍यता आहे . दोघेही सोनियांच्या नेते आहेत,हे दोघेही सोनियांच्या अत्यंत विश्‍वासातील नेते आहेत . चर्चेत आता सुशीलकुमार शिंदे नाव मागे पडले,मात्र या चर्चेत आता सुशीलकुमार शिंदे यांचे नाव मागे पडले आहे . दरम्यान गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मेस मनमोहनसिंग सरकारला वर्षे होण्याच्या निमित्ताने आघाडी पाठिंबा देणारे पक्षांच्या नेत्यांसाठी भोजनाच्या वेळी कॉंग्रेसचा उमेदवार होणे आहे,"दरम्यान , माहीतगार गोटातून मिळालेल्या माहितीनुसार २२ मेस मनमोहनसिंग सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने संयुक्त पुरोगामी आघाडी व पाठिंबा देणारे डावे व अन्य पक्षांच्या नेत्यांसाठी आयोजित भोजनाच्या वेळी कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होणे अपेक्षित आहे ." मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते येचुरी वृत्तवाहिन्यांशी बोलताना कॉंग्रेसने मुखर्जी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार केल्यास पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले,"मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी आज काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना , कॉंग्रेसने मुखर्जी यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार केल्यास त्यांना पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले ." येचुरी नेत्याने मुखर्जी नावाचा पुरस्कार केल्याने कॉंग्रेस नेतेही बुचकळ्यात पडले,येचुरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने मुखर्जी यांच्या नावाचा अचानक थेट पुरस्कार केल्याने कॉंग्रेस नेतेही काहीसे बुचकळ्यात पडले . अनेकांनी बोलताना येचुरी अपेक्षा नव्हती म्हटले,"अनेकांनी खासगीत बोलताना "" येचुरी यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती , "" असे म्हटले ." कधीही टेन्शन आले घरी झाले मैत्रिणींबरोबर बोलते हलके वाटते,"कधीही टेन्शन आले , घरी काही झाले , की मी या मैत्रिणींबरोबर बोलते आणि मला खूप हलके वाटते . ' '" सहचरी गटाविषयी मैत्रिणींचे अनुभव प्रकारचे असतात,""" सहचरी ' गटाविषयी सर्व मैत्रिणींचे अनुभव अशाच प्रकारचे असतात ." सहचरींतर्फे मधील हताश आई ला सांगावे वाटते हताश होऊ नकोस,"सर्व सहचरींतर्फे "" मुक्तपीठ ' मधील "" हताश आई ' ला सांगावे असे वाटते , की तू अजिबात हताश होऊ नकोस ." "पतीचे व्यसन सोडविण्यासाठी ""मुक्तांगण'सारख्या मदत घे","पतीचे व्यसन सोडविण्यासाठी ""मुक्तांगण'सारख्या व्यसनमुक्ती केंद्राची मदत घे ." जा,"तो यायला तयार नसेल , तरी तू जा ." "उपचारासाठी करायची चर्चा ""मुक्तांगण'चे कार्यकर्ते करतीलच","त्याला उपचारासाठी कसे तयार करायची याची चर्चा ""मुक्तांगण'चे कार्यकर्ते करतीलच ." घर मुले कोषातून बाहेर पडून लक्ष द्यायला सुरवात कर,"त्याचप्रमाणे "" घर , मुले , नवरा ' या कोषातून बाहेर पडून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरवात कर ." जवळच्या मैत्रिणींकडे जा,जवळच्या मैत्रिणींकडे जा . नाटक बघ,नाटक बघ . छंदांकडे लक्ष दे,स्वतःच्या छंदांकडे लक्ष दे . असल्यास पायावर राहा,शक्‍य असल्यास स्वतःच्या पायावर उभी राहा . नवरा मुलांचे हातात आनंद अवलंबून ठेवता शोधायचा प्रयत्न कर,"नवरा किंवा मुलांचे वागणं तुझ्या हातात नाही ; पण तुझा आनंद त्यांच्यावर अवलंबून न ठेवता , तो स्वतःच शोधायचा प्रयत्न कर ." कृपया नुकसान करणाऱ्या दारू पिण्यासारख्या गोष्टींचा प्रयोग करू नकोस,"कृपया स्वतःचे नुकसान करणाऱ्या , दारू पिण्यासारख्या गोष्टींचा प्रयोग करू नकोस ." होणार,त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही . सहचरी गटात येणाऱ्या सहचरी वाट बघत,""" सहचरी ' गटात येणाऱ्या सर्व आनंदी सहचरी तुझी वाट बघत आहेत ." मुक्ता पुणतांबेकर,"- मुक्ता पुणतांबेकर ," रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातील मांडला फेरसर्व्हे करण्यात घोषणा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख शुक्रवारी ता विधानसभेत केली,"रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातील अनुशेष चुकीचा मांडला असेल , तर त्याचा फेरसर्व्हे करण्यात येईल , अशी घोषणा जलसंपदा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी शुक्रवारी ( ता . ३० ) विधानसभेत केली ." कोकणातील अवस्थेतील पाटबंधारे प्रकल्प करण्यासाठी निधी करून दिला आश्‍वासनही दिले,"कोकणातील अर्धवट अवस्थेतील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल , असे आश्‍वासनही त्यांनी दिले ." कोकणातील पडलेले पाटबंधारे प्रकल्प सिंचनाची व्यवस्था पाण्याचे दुर्भिक्ष महाडचे आमदार जगताप विधानसभेत ठराव मांडला होता,"कोकणातील अर्धवट पडलेले पाटबंधारे प्रकल्प , सिंचनाची अपुरी व्यवस्था , पाण्याचे दुर्भिक्ष यासंदर्भात महाडचे आमदार माणिकराव जगताप यांनी विधानसभेत अशासकीय ठराव मांडला होता ." कोकणात पाऊस पडूनही सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे भागाचा विकास होत जगताप सांगितले,"कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनही सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे या भागाचा विकास होत नाही , असे जगताप यांनी सांगितले ." रायगड जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष नसल्याचा चुकीचा अहवाल अधिकाऱ्यांनी राज्यपालांना दिला,रायगड जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष नसल्याचा चुकीचा अहवाल अधिकाऱ्यांनी राज्यपालांना दिला . बाजूला कोकणातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोटी रुपयांची गरज असताना अर्थसंकल्पात कोटी लाख रुपयांची तरतूद करण्यात कोकणातील प्रश्‍नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले सांगितले,"दुसऱ्या बाजूला कोकणातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाच हजार ६७६ कोटी रुपयांची गरज असताना या अर्थसंकल्पात फक्त ११७ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे , त्यामुळे कोकणातील या प्रश्‍नाकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे , असे त्यांनी सांगितले ." जगताप ठरावाला अनुमोदन देताना आमदार गोगटे कोकणातील प्रकल्प करण्यासाठी निधी मिळावा मागणी केली,जगताप यांच्या या ठरावाला अनुमोदन देताना आमदार अजित गोगटे यांनी कोकणातील अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी मिळावा अशी मागणी केली . चर्चेला उत्तर देताना देशमुख कोकणातील परिस्थितीमुळे प्रमाणावर पाटबंधारे प्रकल्प उभारता सांगितले रायगड जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुशेषाबाबत चुकीचा अहवाल दिला फेरसर्व्हे केला केले,"या चर्चेला उत्तर देताना जलसंपदा राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी कोकणातील विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पाटबंधारे प्रकल्प उभारता येत नाहीत असे सांगितले ; मात्र रायगड जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुशेषाबाबत चुकीचा अहवाल दिला असेल तर त्याचा फेरसर्व्हे केला जाईल , असे त्यांनी जाहीर केले ." निधीअभावी रखडलेले कोकणातील पाटबंधारे प्रकल्प करण्यासाठी पैशांची व्यवस्था केली आश्‍वासन दिले,"तसेच निधीअभावी रखडलेले कोकणातील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैशांची व्यवस्था केली जाईल , असे आश्‍वासन त्यांनी दिले ." जगताप ठराव मागे घेतला,त्यानंतर जगताप यांनी हा ठराव मागे घेतला . अंगविक्षेप निरर्थक विनोद करून प्रेक्षकांना हसविणारी नाटके रंगभूमीवर प्रमाणात येऊ लागली गर्दीत खरी रंगभूमी हरवली,अंगविक्षेप आणि निरर्थक विनोद करून प्रेक्षकांना हसविणारी नाटके मराठी रंगभूमीवर मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहेत ; मात्र या गर्दीत खरी मराठी रंगभूमी हरवली आहे . तास हसविल्यानंतर विचारासह प्रेक्षकांना नाट्यगृहाबाहेर घेऊन जाणारी नाटके रंगभूमीवर झाली शब्दांत अभिनेते विक्रम गोखले रंगभूमीची व्यथा मांडली,"अडीच - तीन तास हसविल्यानंतर एका विचारासह प्रेक्षकांना नाट्यगृहाबाहेर घेऊन जाणारी नाटके व्यावसायिक रंगभूमीवर दुर्मिळ झाली आहेत , अशा शब्दांत अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीची व्यथा मांडली ." मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌च्या वतीने झालेल्या नाट्योत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलत,मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌च्या वतीने झालेल्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते . मनोरंजन करणारे उपदेशाचे डोस पाजणारे नाटक दर्जेदार नाटक नव्हे,केवळ मनोरंजन करणारे किंवा केवळ उपदेशाचे डोस पाजणारे नाटक म्हणजे दर्जेदार नाटक नव्हे . मनोरंजन करतानाच झपाटून टाकणारे नाटक होणे गरजेचे आहे,मनोरंजन करतानाच झपाटून टाकणारे नाटक तयार होणे गरजेचे आहे . प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारे विश्‍वासात घेणारे नाटकच कलाकृती ठरू शकते मत केले,"पडदा सरताच पहिल्या तीनचार मिनिटांत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारे , त्याला विश्‍वासात घेणारे नाटकच उत्तम कलाकृती ठरू शकते , असे मत त्यांनी व्यक्त केले ." ऍकॅडमीतील विद्यार्थ्यांना प्रकारच्या कलाकृती करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे विद्यार्थी रंगभूमीच्या सेवेसाठी होऊ शकतील म्हणाले,"या ऍकॅडमीतील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे , तरच हे विद्यार्थी रंगभूमीच्या सेवेसाठी सज्ज होऊ शकतील , असेही ते म्हणाले ." आर्टस्‌च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास प्रशिक्षणात सहकार्य करण्यास असल्याचे गोखले वेळी सांगितले,ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास आणि त्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य करण्यास आपण उत्सुक असल्याचे विक्रम गोखले यांनी या वेळी सांगितले . विद्यापीठाचा प्रवास जीवनाच्या अभ्यासाकडे होत दिवस असलेल्या महोत्सवातून झाल्याचे मतही प्र कुलगुरू सावंत मांडले,विद्यापीठाचा प्रवास पुस्तकी ज्ञानाकडून जीवनाच्या अभ्यासाकडे होत आहे हेच दहा दिवस सुरू असलेल्या या महोत्सवातून सिद्ध झाल्याचे मतही प्र - कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी मांडले . विद्यापीठातून अभिनय लेखन दिग्दर्शनाचे धडे बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ व्हावे नाट्यगृह स्थापन करण्यात यावे विनंती नवी दिल्ली येथील ड्रामाचे संचालक कुलगुरू डॉ. विजय खोले केली,"विद्यापीठातून अभिनय , लेखन आणि दिग्दर्शनाचे धडे गिरवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून एक विशेष नाट्यगृह स्थापन करण्यात यावे , अशी विनंती नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक देवेंद्र राज अंकुर यांनी कुलगुरू डॉ. विजय खोले यांना केली ." होऊन बाहेर पडलेले नाट्यकर्मी ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌चे शिक्षक झाल्यामुळे संस्थांत नाते निर्माण झाल्याचेही सांगितले,एनएसडीमधून तयार होऊन बाहेर पडलेले नाट्यकर्मी ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌चे शिक्षक झाल्यामुळे या दोन्ही संस्थांत एक अतूट नाते निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले . गेले दिवस रंगलेल्या महोत्सवात हिंदी कन्नड नाटके झाली,"गेले दहा दिवस रंगलेल्या या महोत्सवात मराठी , हिंदी , मणिपुरी आणि कन्नड भाषेतील अकरा नाटके सादर झाली ." दिग्दर्शक थियाम ऋतुसंहरम्‌ नाटके महोत्सवाची आकर्षणे ठरली,मणिपुरी दिग्दर्शक रतन थियाम यांची चक्रव्यूह आणि ऋतुसंहरम्‌ ही नाटके महोत्सवाची विशेष आकर्षणे ठरली . महोत्सवाचे वर्षे होते,महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्षे होते . नाटके झाल्यामुळे महोत्सवाला अर्थाने स्वरूप आले,महाराष्ट्राबाहेरील नाटके सादर झाल्यामुळे या महोत्सवाला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वरूप आले होते . ऍकॅडमीचाच विद्यार्थी दादरकर केलेले पालखी नाटकही महोत्सवात करण्यात,ऍकॅडमीचाच विद्यार्थी अद्वैत दादरकर याने दिग्दर्शित केलेले पालखी हे नाटकही महोत्सवात सादर करण्यात आले . महोत्सवाचा आर्टस्‌च्याच जानेमन तृतीयपंथीयांवर नाटकाने झाला,"महोत्सवाचा समारोप ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌च्याच "" जानेमन ' या तृतीयपंथीयांवर आधारित नाटकाने झाला ." आरे डेअरीमध्ये असलेल्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील शिळा भात खाल्ल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न टेक्‍नॉलॉजी विद्यालयाकडून होत तक्रार विद्यार्थ्यांकडून होत,"आरे डेअरीमध्ये असलेल्या न्यूझीलंड हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील शिळा भात खाल्ल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न डेअरी डेव्हलपमेंट टेक्‍नॉलॉजी विद्यालयाकडून होत आहे , अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे ." गेल्या आठवड्यात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना डोकेदुखी उलट्यांचा त्रास झाला होता,"गेल्या आठवड्यात हॉस्टेलमधील २५ विद्यार्थ्यांना अचानक डोकेदुखी , पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता ." जणांना शनिवारी ता उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात करण्यात,त्यापैकी १० जणांना शनिवारी ( ता . ३१ ) उपचारासाठी महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले . प्रकरणी शिवसेनेने रस दाखविण्यास सुरुवात केल्याने गुंतागुंतीचे बनत चालले,या प्रकरणी शिवसेनेने रस दाखविण्यास सुरुवात केल्याने ते आणखी गुंतागुंतीचे बनत चालले आहे . डेअरी डेव्हलपमेंटच्या टेक्‍नॉलॉजी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या बुधवारी रात्री शिळा भात देण्यात जणांना डोकेदुखी पोटदुखी उलट्यांचा त्रास झाला,"डेअरी डेव्हलपमेंटच्या टेक्‍नॉलॉजी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या बुधवारी रात्री जेवणात शिळा भात देण्यात आल्याने त्यापैकी २५ जणांना डोकेदुखी , पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला ." डेअरीतील युनिट मधील दवाखान्यात उपचार करण्यात डॉक्‍टरांनी विद्यार्थ्यांची रक्‍ततपासणी केल्यानंतर जणांना रुग्णालयात करण्यास सांगितले,त्यांच्यावर आरे डेअरीतील युनिट १६ मधील दवाखान्यात उपचार करण्यात आले होते ; मात्र तेथील डॉक्‍टरांनी विद्यार्थ्यांची रक्‍ततपासणी केल्यानंतर त्यापैकी १० जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते . कूपर रुग्णालयात आणण्यात,त्यानुसार त्यांना कूपर रुग्णालयात आणण्यात आले . विद्यार्थ्यांना अन्नामुळे विषबाधा झालेली उष्माघातामुळे प्रकृती बिघडली दावा विद्यालयाचे प्राचार्य योगेश ढाकणे केला होता विद्यार्थ्यांनी दावा,"विद्यार्थ्यांना शिळ्या अन्नामुळे विषबाधा झालेली नसून उष्माघातामुळे त्यांची प्रकृती बिघडली , असा दावा विद्यालयाचे प्राचार्य योगेश ढाकणे यांनी केला होता ; मात्र विद्यार्थ्यांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे ." रुग्णालयात उपचारासाठी असलेले पाचपांडे म्हणाले मेसमध्ये मिळणाऱ्या अन्नाबाबतच्या तक्रारी निवेदने प्राचार्य योगेश ढाकणे अलोने केल्या कॅन्टीन कारवाई करण्यात,"रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले निळकंठ पाचपांडे म्हणाले , की मेसमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाबाबतच्या तक्रारी तसेच लेखी निवेदने प्राचार्य योगेश ढाकणे व हॉस्टेल मॅनेजर गिरीश अलोने यांच्याकडे अनेकदा केल्या होत्या ; मात्र कॅन्टीन ठेकेदारावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही ." वेळी मेसमधून घेण्यात तपासणीसाठी पाठविलेले अन्नाचे नमुनेही बदलण्यात,त्या वेळी मेसमधून घेण्यात आलेले व तपासणीसाठी पाठविलेले शिळ्या अन्नाचे नमुनेही बदलण्यात आले . आता रुग्णालयात उपचारासाठी असतानाही विद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांवर दबाव वाढत,आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतानाही विद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांवर दबाव वाढत आहे . घरचे दूरध्वनी क्रमांक घेण्यात,सर्वांच्या घरचे दूरध्वनी क्रमांक घेण्यात आले आहेत . रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यासाठी प्राचार्य दबाव आणत असल्याचे पाचपांडे सांगितले,रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यासाठी स्वत : प्राचार्य दबाव आणत असल्याचे पाचपांडे यांनी सांगितले . तोंडवळकर होते,तेव्हा तोंडवळकर गप्प का होते ? नाट्यसंमेलन गेली वर्षं शासनाच्या अनुदानावर चालते,नाट्यसंमेलन गेली कित्येक वर्षं शासनाच्या अनुदानावर चालते . आता प्रश्‍न विचारणाऱ्या तोंडवळकर वेळीच विरोध केला नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावरून शासनाकडे मागायचेच असते,त्यामुळे मला आता प्रश्‍न विचारणाऱ्या मोहन तोंडवळकर यांनी त्या वेळीच का विरोध केला नाही ? की नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावरून तुम्हाला शासनाकडे काही मागायचेच असते ? विरोधात नाट्यसृष्टीच्या भल्यासाठी बोलले नाट्यसंमेलनाच्या अनुदानाची आठवण झाली शब्दांत सारंग तोंडवळकर समाचार घेतला,"तुमच्या विरोधात नाट्यसृष्टीच्या भल्यासाठी मी काही सडेतोड बोलले , तेव्हा तुम्हाला नाट्यसंमेलनाच्या अनुदानाची आठवण झाली , अशा शब्दांत लालन सारंग यांनी तोंडवळकर यांचा समाचार घेतला ." मुंबई कोलकता शहराचे वैशिष्ट्य ठरलेली ट्राम आता पुणे पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेला होण्याच्या बेतात आहे,"मुंबई , कोलकता यांसारख्या शहराचे वैशिष्ट्य ठरलेली ऐतिहासिक ट्राम आता पुणे व पिंपरी - चिंचवडकरांच्या सेवेला रुजू होण्याच्या बेतात आहे ." कोटींच्या प्रकल्पाच्या अहवालास सध्या स्वरूप देण्यात असून मान्यता मिळाल्यावर टप्पा वर्षांत होणे आहे,"अडीच हजार कोटींच्या या प्रकल्पाच्या अहवालास सध्या अंतिम स्वरूप देण्यात येत असून , मान्यता मिळाल्यावर पहिला टप्पा पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे ." मुंबईत ट्राम धावल्याच्या घटनेसही उद्या ता मे वर्षे होत,"उल्लेखनीय म्हणजे मुंबईत पहिली "" इलक्‍ट्रिक ट्राम ' धावल्याच्या घटनेसही उद्या ( ता . ७ मे ) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत ." वर्षांनंतर पुणे पिंपरी वाढत्या शहरांसाठीही ट्रामचा पर्याय निवडण्यात,शंभर वर्षांनंतर पुणे व पिंपरी - चिंचवडसारख्या वाढत्या शहरांसाठीही ट्रामचा पर्याय निवडण्यात आला आहे . पुणे पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जमिनीवरून जमिनीखालून रूपातील ट्रामचा पर्याय पुढे आला,पुणे आणि पिंपरी - चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जमिनीवरून आणि जमिनीखालून अशा नव्या रूपातील ट्रामचा पर्याय पुढे आला आहे . मेट्रो बीआरटी व्यवस्थांमध्ये ट्राम जुनं सोनं ठरणार उत्सुकता निर्माण झाली,"मेट्रो , बीआरटी अशा आधुनिक व्यवस्थांमध्ये ही "" ट्राम ' पुन्हा "" जुनं ते सोनं ' ठरणार का , अशी उत्सुकता निर्माण झाली आहे ." करण्यात आराखड्यात किलोमीटर अंतराचे ट्राममार्ग करण्यात असून कोटींच्या प्रकल्पाच्या अहवालास सध्या स्वरूप देण्यात,"यासाठी तयार करण्यात येत असलेल्या आराखड्यात ९१ किलोमीटर अंतराचे ट्राममार्ग प्रस्तावित करण्यात आले असून , सुमारे अडीच हजार कोटींच्या या प्रकल्पाच्या अहवालास सध्या अंतिम स्वरूप देण्यात येत आहे ." मुंबईत ट्राम धावल्याच्या घटनेला वर्षे होत,"मुंबईत पहिली "" इलक्‍ट्रिक ट्राम ' धावल्याच्या घटनेला उद्याच शंभर वर्षे होत आहेत ." घोड्यांमार्फत ओढण्यात येणाऱ्या ट्राम होत्या,त्यापूर्वी घोड्यांमार्फत ओढण्यात येणाऱ्या ट्राम होत्या . कालांतराने मुंबई मद्रास दिल्ली शहरांमधील ट्रामसेवा पडली,"कालांतराने मुंबई , मद्रास , दिल्ली या शहरांमधील ट्रामसेवा बंद पडली ." कोलकात्यात ट्राम आहे,आजमितीला फक्त कोलकात्यात ट्राम सुरू आहे . आता येथील योजना मार्गी लागली जोडीला पुणे पिंपरी चिंचवडचा समावेश होऊ शकेल,"आता येथील योजना मार्गी लागली , तर त्याच्या जोडीला पुणे व पिंपरी - चिंचवडचा समावेश होऊ शकेल ." "शहरांमधील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ""ट्राम'चा प्रकल्प अहवाल प्रोजेक्‍ट रिपोर्ट करण्याचे काम आहे","या दोन्ही शहरांमधील वाहतुकीचा बिकट प्रश्‍न सोडविण्यासाठी ""ट्राम'चा तपशीलवार प्रकल्प अहवाल ( डिटेल्ड्‌ प्रोजेक्‍ट रिपोर्ट ) तयार करण्याचे काम सुरू आहे ." जगभरात ट्रामसेवेसाठी ख्याती असलेल्या जर्मनीतील संस्था काम करीत माहिती प्रकल्पाचे अधिकारी मोहन साखळकर दिली,"जगभरात ट्रामसेवेसाठी ख्याती असलेल्या जर्मनीतील संस्था हे काम करीत आहेत , अशी माहिती या प्रकल्पाचे मुख्य अधिकारी मोहन साखळकर यांनी दिली ." पुणे पिंपरी चिंचवड प्रकल्पात सहभाग आहे,"पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिका , राज्य व केंद्र सरकार यांचा या प्रकल्पात सहभाग आहे ." कोटींचा प्रकल्प असून क्षेत्रांच्या भागीदारीतून स्वरूप देण्याचा विचार आहे,"सुमारे अडीच हजार कोटींचा हा प्रकल्प असून , खासगी व सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा विचार सुरू आहे ." तत्त्वावर योजना मांडण्यात येणार,"""व्हायेबिलिटी गॅप फंडिंग'च्या तत्त्वावर ही योजना मांडण्यात येणार आहे ." मान्यता मिळाल्यानंतर टप्पा वर्षांत होणे आहे,मान्यता मिळाल्यानंतर त्याचा पहिला टप्पा पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे . शहरांतील गजबजलेले रस्ते वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन ट्रामचे मार्ग करण्यात,दोन्ही शहरांतील गजबजलेले रस्ते आणि वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन ट्रामचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत . रस्त्याच्या मध्यभागातून ट्राम धावेल,रस्त्याच्या मध्यभागातून ही ट्राम धावेल . किलोमीटर लांबीचे ट्रामचे जाळे उभारण्याचा प्रस्ताव करण्यात,एकूण ९१ किलोमीटर लांबीचे ट्रामचे जाळे उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे . ट्राम किलोमीटर रस्त्यावरून किलोमीटर जमिनीखालून अंडरग्राउंड धावेल योजना आहे,"ही ट्राम ७८ किलोमीटर रस्त्यावरून आणि साडेबारा किलोमीटर जमिनीखालून ( अंडरग्राउंड ) धावेल , अशी योजना आहे ." पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वूल्मर खून झाला असून खुनी पकडले जातील विश्‍वास जमैका पोलिस करत पाकिस्तानच्या तपास अधिकाऱ्यांनी शोध लावला,"पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा खून झाला असून , त्यांचे खुनी लवकरच पकडले जातील , असा विश्‍वास जमैका पोलिस एकीकडे व्यक्त करत असताना पाकिस्तानच्या तपास अधिकाऱ्यांनी मात्र नवा शोध लावला आहे ." सुरक्षा मंत्रालयाला दिलेल्या अहवालात वूल्मर खून झाल्याचा पुरावा सापडला नसून मृत्यू झाला असल्याचे म्हटले,"त्यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाला दिलेल्या अहवालात वूल्मर यांचा खून झाल्याचा एकही सबळ पुरावा सापडला नसून , त्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्याच झाला असल्याचे म्हटले आहे ." इंडीजमध्ये पडलेल्या साखळी सामन्यांदरम्यान मार्च रोजी वूल्मर खून झाल्याचे झाले,वेस्ट इंडीजमध्ये पार पडलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांदरम्यान अठरा मार्च रोजी वूल्मर यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते . जमैका पोलिसांनी तपास केला संशयितांकडे मोर्चा वळविला,त्यानंतर जमैका पोलिसांनी तपास सुरू केला व काही संशयितांकडे आपला मोर्चा वळविला . हॉटेलच्या क्‍लोजसर्किट टीव्हीच्या आधारे धागेदोरे मिळाले असून वूल्मर मारेकऱ्याचे नाव केले जाणार असल्याचे सांगितले,हॉटेलच्या क्‍लोजसर्किट टीव्हीच्या आधारे त्यांना महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले असून वूल्मर यांच्या मारेकऱ्याचे नाव लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले . जमैका पोलिसांना मदत करत पाकिस्तानच्या तपास अधिकाऱ्यांनी वूल्मर खून झाला नसल्याचे अहवालात करत आश्‍चर्याचा धक्का दिला,"मात्र , जमैका पोलिसांना मदत करत असलेल्या पाकिस्तानच्या दोन तपास अधिकाऱ्यांनी मात्र वूल्मर यांचा खून झाला नसल्याचे आपल्या अहवालात नमूद करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे ." मीर झुबेर सईद कलाम इमाम तपास अधिकारी पाकिस्तानात जमैका पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार तपास करत असून पोलिसांचे पथकही दिवसांपूर्वी येऊन,"मीर झुबेर व सईद कलाम इमाम हे दोन तपास अधिकारी पाकिस्तानात जमैका पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार तपास करत असून , जमैका पोलिसांचे एक पथकही काही दिवसांपूर्वी येथे येऊन गेले होते ." वेळी पाकच्या तपास अधिकाऱ्यांनी पाकिस्तानातही व्यक्तींकडे चौकशी केली होती,त्या वेळी पाकच्या तपास अधिकाऱ्यांनी पाकिस्तानातही काही व्यक्तींकडे चौकशी केली होती . तपासाचा अहवाल अधिकाऱ्यांनी मंत्रालयाला दिला,या सर्व तपासाचा एक अहवाल काल या दोन अधिकाऱ्यांनी मंत्रालयाला दिला . अमेरिकेचे पत्रकार डॅनीयल पर्ल खून २००२मध्ये झाला होता प्रकरणाचा तपास मीर झुबेर केला होता,"अमेरिकेचे पत्रकार डॅनीयल पर्ल यांचा खून २००२मध्ये झाला होता , त्या प्रकरणाचा तपास मीर झुबेर यांनीच केला होता ." वूल्मर मृत्यूबाबत निष्कर्ष काढल्याने आश्‍चर्य होत,"मात्र , त्यांनीच वूल्मर यांच्या मृत्यूबाबत असा निष्कर्ष काढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे ." अधिकारी दिवसांपूर्वी जमैकालाही जाऊन आले,हे दोन अधिकारी काही दिवसांपूर्वी जमैकालाही जाऊन आले होते . वेळीही जमैका पोलिसांनी वूल्मर मारेकरी दिवसांतच जाळ्यात अडकेल शक्‍यता केली होती वेळी अधिकाऱ्यांनी मत केले नव्हते,"त्या वेळीही जमैका पोलिसांनी वूल्मर यांचा मारेकरी काही दिवसांतच जाळ्यात अडकेल अशी शक्‍यता व्यक्त केली होती , त्या वेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते ." दरम्यान वूल्मर मुक्काम पेगाससमध्ये होता,"दरम्यान , वूल्मर यांचा मुक्काम विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान हॉटेल पेगाससमध्ये होता ." विषप्रयोग केल्यानंतर गळा दाबून खून केल्याचे तपासात तपासणीत झाले,त्यांच्यावर विषप्रयोग केल्यानंतर त्यांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात तसेच उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले होते . जमैका पोलिसांनी केलेल्या पत्रकानुसार वूल्मर मार्च रोजी शॅम्पेन घेतली होती वेळी ग्लास वापरला उरलेल्या शॅम्पेनची तपासणी केल्यानंतर विषाचे अंश सापडले,"तसेच आज जमैका पोलिसांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार वूल्मर यांनी अठरा मार्च रोजी शॅम्पेन घेतली होती , त्या वेळी जो ग्लास त्यांनी वापरला त्यातील उरलेल्या शॅम्पेनची तपासणी केल्यानंतर त्यात विषाचे अंश सापडले आहेत ." आता जमैका पोलिसांचा तपास निष्कर्ष पाकच्या अधिकाऱ्यांचा शोध प्रकरणात विरोधाभास ठरत,आता जमैका पोलिसांचा तपास तसेच त्यातील निष्कर्ष व पाकच्या तपास अधिकाऱ्यांचा नवा शोध हा या एकूण प्रकरणात विरोधाभास ठरत आहे . जमैका पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केल्यानंतरच चित्र होईल,जमैका पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केल्यानंतरच याबाबतचे सर्व चित्र स्पष्ट होईल . पृथ्वीच्या वायुमंडलात धूमकेतूच्या मदतीने थिजलेल्या अवस्थेतील जीवाणू येतात,पृथ्वीच्या वायुमंडलात धूमकेतूच्या मदतीने थिजलेल्या अवस्थेतील जीवाणू येतात . जीवसृष्टी निर्माण होते दावा शास्त्रज्ञ फ्रेड व्हाईड चंद्रा विक्रमसिंगे केला,"त्यातून नवी जीवसृष्टी निर्माण होते , असा दावा प्रख्यात शास्त्रज्ञ फ्रेड व्हाईड व चंद्रा विक्रमसिंगे यांनी केला आहे ." कल्पना काळाच्या कसोटीवर मानली जण परग्रहवासीच असू,"ही कल्पना काळाच्या कसोटीवर ग्राह्य मानली , तर आपण सर्व जण परग्रहवासीच असू ." कल्पना तपासण्यासाठी इस्रोच्या वतीने मध्ये करण्यात आलेल्या प्रयोगातून पुष्टी मिळते शास्त्रज्ञ नारळीकर सांगितले,"ही कल्पना तपासण्यासाठी इस्रोच्या वतीने २००१ मध्ये करण्यात आलेल्या प्रयोगातून तरी याला पुष्टी मिळते , असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी सांगितले ." येथील संघटनेच्या वतीने व्याख्यानमालेच्या दिवशी परग्रहावरील जीवसृष्टी विषयावर बोलत,"येथील नवनिर्माण युवक संघटनेच्या वतीने आयोजित शारदा व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी "" परग्रहावरील जीवसृष्टी ' या विषयावर ते बोलत होते ." याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष खोमणे होते,याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे उपस्थित होते . जोशी परिचय करून अनिल गलांडे केले,"माधव जोशी यांनी परिचय करून दिला , तर अनिल गलांडे यांनी प्रास्ताविक केले ." श्री नारळीकर म्हणाले फ्रेड व्हाईड चंद्रा विक्रमसिंगे आकाशगंगेत जीवाणू असल्याचा निष्कर्ष काढला,"श्री . नारळीकर म्हणाले , "" "" फ्रेड व्हाईड व चंद्रा विक्रमसिंगे यांनी आकाशगंगेत अनंत जीवाणू असल्याचा निष्कर्ष काढला आहे ." दावा तपासण्यासाठी इस्रोच्या वतीने मध्ये प्रयोग करण्यात,त्यांचा दावा तपासण्यासाठी इस्रोच्या वतीने २००१ व २००५ मध्ये काही प्रयोग करण्यात आले . पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर किलोमीटर अंतरावर बलून पाठवून रिमोट च्या साह्याने हवेचे सिलिंडर सोडण्यात,"पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर चाळीस किलोमीटर अंतरावर "" बलून ' पाठवून त्यातून "" रिमोट ' च्या साह्याने निर्वात हवेचे सिलिंडर सोडण्यात आले ." """रिमोट'च्या मदतीनेच वातावरणातील घटक भरण्यात","""रिमोट'च्या मदतीनेच त्यामध्ये या वातावरणातील घटक भरण्यात आले ." सिलिंडर इस्रोच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात विक्रमसिंगे पाठविण्यात,"त्यांपैकी निम्मे सिलिंडर इस्रोच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले , तर निम्मे चंद्रा विक्रमसिंगे यांच्याकडे पाठविण्यात आले ." सिलिंडरमध्ये पृथ्वीवरील बॅक्‍टेरियांपेक्षा आकाराचे बॅक्‍टेरिया आढळून,या सिलिंडरमध्ये पृथ्वीवरील बॅक्‍टेरियांपेक्षा किंचित वेगळ्या आकाराचे बॅक्‍टेरिया आढळून आले . किरणांचा परिणाम होत नसल्याचे आढळून,"विशेष म्हणजे , त्यांच्यावर अतिनील किरणांचा परिणाम होत नसल्याचे आढळून आले ." दिवशी डॉक्टरांचा फोन एकदा आलाच,दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन पुन्हा एकदा आलाच . विचारलं बाबांनी सांगितलंय,"मी त्यांना विचारलं - - "" अहो बाबांनी काय सांगितलंय ?" फोन केलात,"कशाला फोन केलात ? """ बाबांनी सांगितलंय फोन करू नकोस भेटू सांगितलंय फोन करायचा,""" बाबांनी तुला सांगितलंय की मला फोन करू नकोस अथवा भेटू नकोस मला कुठं तसं सांगितलंय की तुला फोन करायचा नाही किंवा भेटायचं नाही म्हणून "" !" डोक वापरीत डॉक्टर म्हणाले,आपलं वकिली डोक वापरीत डॉक्टर म्हणाले . सांगते फोन करायचा,पण मी तुम्हाला सांगते की तुम्हीसुद्धा मला फोन करायचा नाही . समोर आलात बोलू नका,अगदी समोर आलात तरी बोलू नका . तोंड चालायला लागा,तोंड फिरवून चालायला लागा . दम म्हणाले,मी दम भरत म्हणाले . आहे,""" मला माहीत आहे गं सगळं ." फोन केला इरावतीचा निरोप द्यायला,आज तुला फोन केला आहे तो इरावतीचा तुला निरोप द्यायला . ठरलेलं सांगितलं म्हणाली आता घरी बोलता येणार नसेल निरोप द्यायचा दवाखान्यात फोन करून द्यायला सांगा,"तुमचं कोल्हापूरला ठरलेलं मी सर्व तिला सांगितलं तर ती म्हणाली , आता तिला घरी तुमच्याशी बोलता येणार नसेल आणि तुम्हाला तिला काही निरोप द्यायचा असेल तर तिला माझ्या दवाखान्यात फोन करून माझ्याकडे तो द्यायला सांगा ." म्हणणं डॉक्टरांनी विचारले,"तरी तुझं यावर काय म्हणणं आहे ? "" डॉक्टरांनी विचारले ." म्हणणार,मी काय म्हणणार ? आता माझ्याशी वागणार विचारात गढून,इरावतीबाईं आता आणखी किती चांगलं माझ्याशी वागणार आहेत याच्याच विचारात मी गढून गेले . वर्षाने येणाऱ्या वाट डोळ्यात प्राण आणून,एका वर्षाने येणाऱ्या नोव्हेंबरची वाट मी अक्षरशः डोळ्यात प्राण आणून पाहात होते . होणारा दिवस उमेद वाढवत होता,एक एक कमी होणारा दिवस माझी उमेद वाढवत होता . घरात वातावरण असलं दबलेली होती,घरात मात्र वातावरण वरवर शांत असलं तरी त्याखाली अस्वस्थता दबलेली होती . कळलेली मंडळी आत्तीला प्रश्न विचारायची,त्यातच सर्व कळलेली काही खवचट मंडळी मुद्दाम आत्तीला कांचनचे लाडू कधी असा प्रश्न विचारायची . दिवशी बातमी पसरली मंगेशकर फोन करून विचारले लग्न ठरले,ज्या दिवशी बातमी पसरली त्याच्या जवळपासच कधीतरी ह्दयनाथ मंगेशकर यांनी मात्र सरळ मलाच फोन करून विचारले की माझे लग्न ठरले आहे का म्हणून . टोमणे ह्दयनाथ फोन करणे आवडले,काहीतरी अफवा पसरविण्यापेक्षा किंवा टोमणे मारण्यापेक्षा ह्दयनाथ यांचे सरळ फोन करणे मला अधिक आवडले . प्रश्नांना आडवळणाची उत्तरं दिली,पण त्यांच्या सरळ प्रश्नांना मात्र मी आडवळणाची उत्तरं दिली . विचारले लग्न ठरेल नाव सांगा,"मी त्यांनाच विचारले की , तुम्हाला माझे कुणाशी लग्न ठरेल आहे त्याचे नाव माहीत असेल तर सांगा ." ह्दयनाथ सभ्यता प्रश्न विचारले,ह्दयनाथ यांनी सभ्यता पाळून आणखी काही वेडेवाकडे प्रश्न विचारले नाहीत . म्हणाले भेटतोय लग्नाची बातमी सांगतोय,"मात्र एवढेच म्हणाले की - - "" आज जो भेटतोय तो तुमच्या लग्नाची बातमी सांगतोय ." म्हणालो मुलगी घरातील आहे,मी त्यांना म्हणालो ती मुलगी आमच्या घरातील असल्यासारखी आहे . शहानिशा करून तुम्हालाच फोन केला,तेव्हा तुम्हालाच विचारून शहानिशा करून घ्यावी म्हणून सरळ तुम्हालाच फोन केला . केलंत,""" तुम्ही हे फार बरं केलंत ." माझं लग्न ठरलं झालेलं,अजून काही माझं लग्न ठरलं किंवा झालेलं नाही . दिवशी ठरेल होईल कळवीन,ज्या दिवशी ते ठरेल किंवा होईल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळवीन . नशीब फोन झाला आत्ती घरी नव्हती,नशीब हा फोन झाला तेव्हा आत्ती घरी नव्हती . संतापाने घर डोक्यावर घेतलं असतं,नाहीतर तिने संतापाने सगळं घर डोक्यावर घेतलं असतं . इरावतीबाईंना वाटावं डॉक्टर बोलले ऐकून राग आला दुःखही झाले,""" इरावतीबाईंना बरं वाटावं म्हणून जरी डॉक्टर हे बोलले असले तरी मला मात्र हे ऐकून फार राग आला आणि दुःखही झाले होते ." प्रतिक्रिया समजल्या,त्यांच्या सर्वांच्याच प्रतिक्रिया समजल्या नाहीत . डॉक्टरांनी उत्तरं दिली डॉक्टर सांगायचे,पण डॉक्टरांनी त्यांना काय उत्तरं दिली ते मात्र डॉक्टर मला सांगायचे . गोष्टच होती साथ करायची विरोध करायचा संभ्रमात मंडळी पडायची,"पण ही गोष्टच अशी विचित्र , नाजूक होती की तिला साथ करायची की विरोध करायचा अशा संभ्रमात मंडळी पडायची ." सर्वापेक्षाही पाऊल उचलते निर्णय आत्ती घेईल डॉक्टर होते इरावतीबाईंशी डॉक्टरांचे लग्न ठरले परिस्थिती झाली होती परिस्थिती आता झाली होती,"या सर्वापेक्षाही मी कधी पाऊल उचलते आणि कोणता निर्णय आत्ती घेईल त्याबद्दल डॉक्टर अधिक उत्सुक होते , मात्र इरावतीबाईंशी डॉक्टरांचे लग्न ठरले होते त्यावेळी त्यांची जी परिस्थिती झाली होती , तशीच माझी परिस्थिती आता झाली होती ." आत्तीला सांगावं विवंचनेत होते डॉक्टरही वेळी लग्नाचा निर्णय वडिलांना सांगावा विचारात रखडले,मी जशी आत्तीला कसं सांगावं अशा विवंचनेत होते तसेच डॉक्टरही त्या वेळी आपल्या लग्नाचा निर्णय वडिलांना कसा सांगावा या विचारात रखडले होते . इरावतीबाईंनी निर्णय ठरताच वडिलांना सांगून संमती घेतली होती,याउलट इरावतीबाईंनी स्वतःचा निर्णय ठरताच आपल्या वडिलांना सांगून त्यांची संमती कधीच घेतली होती . लग्नाचा निर्णय डॉक्टर वडिलांना सांगून होकार मिळवतात प्रतिक्षा करायच्या,आणि आपला हा लग्नाचा निर्णय डॉक्टर स्वतःच्या वडिलांना सांगून त्यांचा होकार कधी मिळवतात याची प्रतिक्षा करायच्या . डॉक्टरांची परिस्थिती होती,पण डॉक्टरांची परिस्थिती माझ्यासारखी होती . प्रश्न पडला होता वडिलांना,त्यांना प्रश्न पडला होता वडिलांना सांगायचं कसं ? डॉक्टर डी. एस. झालेले,कारण डॉक्टर नुकतेच बी. डी. एस. झालेले होते . लेक्चरर नोकरी लागून महिने झाले,लेक्चरर म्हणून नोकरी लागून सहा महिने झाले होते . भाऊ होते,आणि विशेष म्हणजे तीन मोठे भाऊ अजून लग्नाचे होते . इरावतीबाई डॉक्टरांना वडिलांना सांगायला वेळ लागतोय चौकशी करायच्या,इरावतीबाई सारख्या पत्रातून डॉक्टरांना वडिलांना सांगायला इतका का वेळ लागतोय याची चौकशी करायच्या . पंचविशी तरुणाला लग्नाबद्दल वडिलांना सांगायला संकोच वाटतो पाहून आश्चर्य वाटायचे,पंचविशी उलटलेल्या तरुणाला स्वतःच्या लग्नाबद्दल वडिलांना सांगायला इतका संकोच वाटतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटायचे . डॉक्टरांना वडिलांची भीतीच वाटायची,पण डॉक्टरांना संकोच वाटण्यापेक्षा वडिलांची भीतीच अधिक वाटायची . जाऊन वडिलांना सांगण्याचे पत्राने कळविण्याचेही धाडस झाले,त्यामुळे शेवटपर्यंत त्यांना स्वतः हे जाऊन वडिलांना सांगण्याचे किंवा पत्राने कळविण्याचेही धाडस झाले नाही . डॉक्टरांनी बंधू भाऊसाहेबांच्याद्वारा वडिलांच्या कानावर गोष्ट घातली,डॉक्टरांनी आपले मोठे बंधू भाऊसाहेबांच्याद्वारा वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली . गोष्टी ठरल्या,आणि मगच पुढल्या गोष्टी ठरल्या . घरची आघाडी लढविल्यामुळे डॉक्टर आता तणावाखाली नव्हते,घरची आघाडी यशस्वीरीत्या लढविल्यामुळे डॉक्टर आता कुठल्याही तणावाखाली नव्हते . स्वभावाने दारूच्या सवयीने गोंधळ केलाच,पण त्याच्या उतावळ्या स्वभावाने आणि दारूच्या सवयीने गोंधळ केलाच . मित्रमंडळींच्याबरोबर झालेल्या पार्टीत डॉक्टरांनी करून टाकले प्रेम आहे लग्न करणार,"मित्रमंडळींच्याबरोबर झालेल्या एका ' ओल्या ' पार्टीत डॉक्टरांनी जाहीर करून टाकले की कांचनवर त्यांचे प्रेम आहे , आणि तिच्याबरोबर ते लग्न करणार आहेत ." दिवशी डॉक्टरांनी फोन करून रात्रीचा किस्सा सांगून चूक झाल्याचे केले,दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला फोन करून आदल्या रात्रीचा सर्व किस्सा सांगून स्वतःची चूक झाल्याचे कबूल केले . ओठांतून शब्द येत,पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि ओठांतून निघालेला शब्द कधीच परत येत नाही . दारूची पार्टी असली बातमी विसरून जाण्याइतकी हरपलेली नसणार,शिवाय दारूची पार्टी असली तरी इतकी खळबळजनक बातमी विसरून जाण्याइतकी कुणाचीच शुद्ध हरपलेली नसणार . पार्टीत माणसं असतील आशेने होते डॉक्टरांनी नाव सांगितले कालेलकर,निदान पार्टीत अनोळखी माणसं असतील ह्या आशेने तिथे कोण कोण होते विचारताच डॉक्टरांनी पहिलेच नाव सांगितले - - नाटककार मधुसूदन कालेलकर . नाव ऐकूनच झालं,नाव ऐकूनच मला धस्स झालं . आता बातमी नाट्य चित्रपट व्यवसायात वणव्यापेक्षाही वेगाने पसरणार होती वणवाच,कारण आता ही बातमी नाट्य - चित्रपट व्यवसायात वणव्यापेक्षाही अधिक वेगाने पसरणार होती आणि वणवाच तो . होती,होरपळ अटळ होती . लग्नाचे सांगून आत्ती चिडली असती बाहेरून बातमी आल्यामुळे आत्ती चिडली,मी माझ्या लग्नाचे स्वतः सांगून जेवढी आत्ती चिडली असती त्याच्या दुप्पट ही अशी बाहेरून बातमी आल्यामुळे आत्ती चिडली . झालेली केलेला विश्वासघात उठली,तिची झालेली बेअब्रु आणि मी तिचा केलेला विश्वासघात ह्यामुळे एखाद्या नागिणीसारखी ती चवताळून उठली . बातमी कळली,ही बातमी मात्र मुंबईतून तिला कळली नाही . सांगण्याचे परमकर्तव्य पुण्याच्या भरत नाटय संशोधन मंदिरचे श्रीकांत भिडे पुण्याहून मुंबईला येऊन,ती सांगण्याचे परमकर्तव्य पुण्याच्या भरत नाटय संशोधन मंदिरचे श्रीकांत भिडे यांनी अगदी रातोरात तातडीने पुण्याहून मुंबईला येऊन केले . भिडे कुटुंबियांतील असल्यासारखे,श्रीकांत भिडे हे अगदी आमच्या कुटुंबियांतील एक असल्यासारखे होते . आत्तीवर श्रद्धा भक्ती होती,त्यांची आत्तीवर अगदी अतोनात श्रद्धा आणि भक्ती होती . दिवसापासून आत्तीची श्रीकांत भिडे वाढली,त्या दिवसापासून आत्तीची श्रीकांत भिडे यांच्याबद्दलची आपुलकी अधिकच वाढली . सत्कर्म केले,कारण हे सत्कर्म त्याने एकटयानेच केले होते . घरची मंडळी चारूकाका आत्तीच्या मनात प्रकारची अढीच बसली,"पण त्याचबरोबर माझ्या घरची सर्व मंडळी , चारूकाका यांच्याबद्दल आत्तीच्या मनात एक प्रकारची अढीच बसली ." मंडळींची साथ असल्याचे वाटायला,ह्या सर्व मंडळींची साथ मला असल्याचे तिला निश्चितपणे वाटायला लागले . मंडळींची भूतो निर्भर्त्सना केली,त्यामुळे ह्या सर्व मंडळींची तिने न भूतो न भविष्यति निर्भर्त्सना केली . कारण बातमी श्रीकांत भिडे वगळता मंडळी बसली,त्याचे मुख्य कारण म्हणजे ही बातमी समजूनही एक श्रीकांत भिडे वगळता ही सर्व मंडळी चूपचाप बसली . दिली,त्यांनी ती बातमी आत्तीपर्यंत जाऊच दिली नाही . मंडळींचे प्रेम होते,कारण या मंडळींचे आत्तीइतकेच माझ्यावरही प्रेम होते . क्षोभापासून वाचविण्यासाठी मंडळी बसली,आत्तीच्या क्षोभापासून मला वाचविण्यासाठी ही मंडळी गप्प बसली . साथ करणारे समजून श्रीकांत भिडे वगळता सर्वांच्यावर दीर्घकाळ रोष धरला,तर ते सर्व मला साथ करणारे समजून एक श्रीकांत भिडे वगळता सर्वांच्यावर आत्तीने दीर्घकाळ रोष धरला बातमी समजल्यानंतर चारूकाका भेटले म्हणाले मालाबाई नावाचे नाव करीत आता केस राहू देत,"ही बातमी समजल्यानंतर जेव्हा चारूकाका प्रत्यक्ष भेटले तेव्हा ते वैतागून म्हणाले , "" मालाबाई ( माझ्या कांचनमाला या पूर्ण नावाचे चारूकाका छोटे नाव करीत ) तुम्ही चारूकाकाच्या टाळक्यावर आता केस राहू देत नाही ." उपक्रमाचे संस्थेतील मनुष्यबळ विकासाचे प्राध्यापक महादेवन म्हणाले शब्द लक्षात ठेवणे नसल्याने तंत्रांचा अवलंब करण्यात,"या उपक्रमाचे प्रमुख व संस्थेतील मनुष्यबळ विकासाचे प्राध्यापक पी. महादेवन म्हणाले , "" शब्द लक्षात ठेवणे सोपे नसल्याने यासाठी काही विशेष तंत्रांचा अवलंब करण्यात आला ." शब्दांच्याभोवती कथा घटना रचून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला,"शब्दांच्याभोवती एखादी कथा , घटना रचून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला ." कलाम उपक्रमाचे नाव होते,' सलाम कलाम ' असे या उपक्रमाचे नाव होते . घडला विश्‍वविक्रम,असा घडला विश्‍वविक्रम . मकर संक्रांतीच्या वयोगटातील दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला,मकर संक्रांतीच्या पूर्वरात्री जामखेड शहरात ३० ते ३२ वयोगटातील १० ते १५ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला . ठिकाणी घरे फोडून आबालवृद्धांना शस्त्रे काठ्यांनी मारहाण केली,"त्यांनी चार ठिकाणी घरे फोडून आबालवृद्धांना धारदार शस्त्रे , काठ्यांनी मारहाण केली ." दरोडेखोरांनी महिलांचे कान कापून दागिने नेले,दरोडेखोरांनी तीन महिलांचे कान कापून दागिने नेले . घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण झाले,या घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . माहिती शनिवारी मध्यरात्री पहाटे जामखेड ठिकाणी दरोडे पडले,याबाबत अधिक माहिती अशी - शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चारच्या दरम्यान जामखेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे पडले . सदाफुले वस्तीवरील डॉ. संजय राऊत घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रुपये तोळे सोने मोबाईल संच चोरून नेले,"यामध्ये सर्वप्रथम सदाफुले वस्तीवरील डॉ. संजय राऊत यांच्या बंद घराचा कडी - कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रोख ११ हजार रुपये , चार तोळे सोने , दोन मोबाईल संच चोरून नेले ." घरातील वस्तू करून मोर्चा मीटर अंतरावरील दिगंबर भांडवलकर घराकडे वळविला,घरातील इतर वस्तू अस्ताव्यस्त करून त्यांनी आपला मोर्चा तेथून शंभर मीटर अंतरावरील दिगंबर भांडवलकर यांच्या घराकडे वळविला . श्री. भांडवलकर मारहाण केली मातुःश्री मालनबाई कानातील दागिन्यांसह कान कापून नेला,"श्री. भांडवलकर यांना मारहाण केली , तर त्यांच्या वयोवृद्ध मातुःश्री मालनबाई यांच्या कानातील दागिन्यांसह उजवा कान कापून नेला ." दरोडेखोरांनी तोळे सोन्याचे दागिने रुपये मोबाईल संच मोटारसायकलची चावी नेली,"दरोडेखोरांनी तेथून एकूण चार तोळे सोन्याचे दागिने , आठशे रुपये रोख , एक मोबाईल संच व मोटारसायकलची चावी नेली ." तपनेश्‍वर प्रभागातील चंद्रकांत गोविंद राजगुरू घराकडे मोर्चा वळविला,त्यानंतर त्यांनी तपनेश्‍वर प्रभागातील चंद्रकांत गोविंद राजगुरू यांच्या घराकडे मोर्चा वळविला . रस्त्यालगतच्या डॉ.गिते घर फोडण्याचा प्रयत्न झाला श्री. राजगुरू मुलगा मधुसूदन झोपलेला होता,"दरम्यान , रस्त्यालगतच्या डॉ.गिते यांचे घर फोडण्याचा प्रयत्न झाला ; परंतु श्री. राजगुरू यांचा मुलगा मधुसूदन तेथे एकटाच झोपलेला होता ." घरी दूरध्वनीवरून दरोडेखोर आल्याची माहिती दिली,त्याने घरी दूरध्वनीवरून दरोडेखोर आल्याची माहिती दिली . भेदरलेल्या मुलाला आधार देण्यासाठी श्री. राजगुरू घराचा दरवाजा उघडताच दरोडेखोर घरात घुसले,भेदरलेल्या मुलाला आधार देण्यासाठी श्री. राजगुरू यांनी घराचा दरवाजा उघडताच दरोडेखोर घरात घुसले . श्री. राजगुरू डोक्‍यावर वार केला,त्यांनी श्री. राजगुरू यांच्या डोक्‍यावर वार केला . बेशुद्धावस्थेत जागीच कोसळले,ते बेशुद्धावस्थेत जागीच कोसळले . दरोडेखोरांनी पत्नी कुसुम मारहाण केली,त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नी कुसुम यांना मारहाण केली . डोक्‍यात गज लागल्याने झाल्या,डोक्‍यात गज लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या . सून उषा दगडाने मारहाण करून कानातील दागिने कानासह कापून नेले,"त्यानंतर त्यांची सून उषा हिला दगडाने मारहाण करून , तिच्या कानातील दागिने कानासह कापून नेले ." दरोडेखोरांनी तोळे सोने नेले,दरोडेखोरांनी तेथून तीन तोळे सोने नेले . श्री. राजगुरू मुलाने भीतीपोटी घरातून पळ काढला,"दरम्यान , श्री. राजगुरू यांच्या एका मुलाने भीतीपोटी घरातून पळ काढला ." श्री. राजगुरू मदतीसाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला दरोडेखोरांनी दिशेने दगड मारले,त्यानंतर श्री. राजगुरू यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा दोघा - तिघांनी प्रयत्न केला ; मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने दगड मारले . झालेल्या रहिवाशांना घटनेची माहिती मिळूनही मदत करता,त्यामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांना घटनेची माहिती मिळूनही मदत करता आली नाही . परिसरातील रहिवाशांनी दूरध्वनीवरून पोलिसांना माहिती दिली पोलिस घटनास्थळी येण्याआधीच दरोडेखोर झाले,"दरम्यान , परिसरातील रहिवाशांनी दूरध्वनीवरून पोलिसांना ही माहिती दिली ; मात्र पोलिस घटनास्थळी येण्याआधीच दरोडेखोर पसार झाले ." लगतच्या नदीपात्राच्या कडेने गावाबाहेरील मेहेत्रे वस्तीवर पहाटे पोचले,ते लगतच्या विंचरणा नदीपात्राच्या कडेने गावाबाहेरील मेहेत्रे वस्तीवर पहाटे चारच्या सुमारास पोचले . ठिकाणी मेहेत्रे वय मारहाण करून रुपये लुटले,त्या ठिकाणी भानुदास मेहेत्रे ( वय ५२ ) यांना जबर मारहाण करून रोख पाच हजार रुपये लुटले . झालेल्या रहिवाशांनी दरोडा पडला असतानाच पोलिसांना माहिती कळविली असती पुढील दरोड्यांचा अनर्थ टळला,"भयभीत झालेल्या रहिवाशांनी पहिला दरोडा पडला असतानाच पोलिसांना व्यवस्थित माहिती कळविली असती , तर पुढील तिन्ही दरोड्यांचा अनर्थ टळला असता ." दरोड्यांत मारहाणीसाठी वापरलेले साहित्य दरोड्याचा प्रकार साम्य आढळल्याने प्रकार टोळीने केल्याचा अंदाज केला जात,"या दरोड्यांत मारहाणीसाठी वापरलेले साहित्य , दरोड्याचा प्रकार यामध्ये साम्य आढळल्याने , हे सर्व प्रकार एकाच टोळीने केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे ." पोलिसांनी वयोगटातील तरुणांना ताब्यात घेतले चोरट्यांचे वय वर्षे असावे मारहाण झालेल्यांचे म्हणणे,"याप्रकरणी पोलिसांनी वीस ते बावीस वयोगटातील तरुणांना ताब्यात घेतले आहे ; मात्र चोरट्यांचे वय ३० ते ३२ वर्षे असावे , असे मारहाण झालेल्यांचे म्हणणे आहे ." दरोडा पडलेल्या भागातील स्थिती,दरोडा पडलेल्या भागातील स्थिती - सदाफुले वस्ती डॉ. राऊत श्री. भांडलवकर तपनेश्‍वर प्रभागातील श्री. राहत ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रस्ता,"सदाफुले वस्ती , डॉ. राऊत , श्री. भांडलवकर व तपनेश्‍वर प्रभागातील श्री. राजगुरू राहत असलेल्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही ." पथदिवे नाहीत,तेथे पथदिवे नाहीत . पोलिसांचे गस्तीचे वाहन भागात जात,पोलिसांचे नियमित गस्तीचे वाहन या भागात जात नाही . जामखेड लोकवस्ती असलेल्या संताजीनगर काटकर वस्ती तपनेश्‍वर मंदिर परिसर सदाफुले वस्तीच्या भागात पथदिवे नाहीत,"जामखेड शहरातील बारा हजार लोकवस्ती असलेल्या संताजीनगर , काटकर वस्ती , तपनेश्‍वर मंदिर परिसर , सदाफुले वस्तीच्या काही भागात पथदिवे नाहीत ." अधिकारी सुनील मिसाळ संपर्क साधला प्रस्ताव करण्यात आल्याचे सांगितले,"याबाबत ग्रामविकास अधिकारी सुनील मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता , याबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले ." वर्षातील दरोडा,नव्या वर्षातील पहिलाच दरोडा जामखेड शनिवारी रात्री पडलेला दरोडा वर्षातील जिल्ह्यातील दरोडा आहे,जामखेड येथे शनिवारी रात्री पडलेला दरोडा या वर्षातील जिल्ह्यातील पहिलाच दरोडा आहे . गेल्या वर्षी दरोडे पडले,गेल्या वर्षी ३८ दरोडे पडले होते . आले,त्यांतील २६ उघडकीस आले . काष्टी सारोळा कासार राहुरी खरवंडी ठिकाणच्या दरोड्यांत खून झाले,"काष्टी , सारोळा कासार , राहुरी व खरवंडी या ठिकाणच्या दरोड्यांत खून झाले ." ठिकाणी लोकांना मारहाण झाली,इतर ठिकाणी लोकांना जबर मारहाण झाली . चोऱ्या झाल्या,८७ जबरी चोऱ्या झाल्या . उघडकीस आणण्यात पोलिसांना आले,त्यांतील ५५ उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले . जामखेडमधील दरोडा प्रकरणातील आरोपींचे साथीदार असावेत पोलिसांना संशय आहे,"जामखेडमधील दरोडा प्रकरणातील आरोपींचे साथीदार स्थानिकच असावेत , असा पोलिसांना संशय आहे ." घटनास्थळापासून अंतरावर गुन्ह्यात वापरलेला टिकाव नट बोल्ट खोलण्याचे साहित्य पोलिसांना मिळाले,घटनास्थळापासून काही अंतरावर गुन्ह्यात वापरलेला एक टिकाव व नट - बोल्ट खोलण्याचे साहित्य पोलिसांना मिळाले आहे . शरीराने लोकही निराशेमुळे हतबल झालेले दिसतात जन्मापासूनच टक्के दृष्टी लाभलेली इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्‍टर झाली,अनेकदा शरीराने धडधाकट लोकही निराशेमुळे हतबल झालेले दिसतात ; पण जन्मापासूनच फक्त दहा टक्के दृष्टी लाभलेली ऋता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्‍टर झाली आहे . शारंगपाणी अमेरिकेतील वंशाची अल्पदृष्टी असलेली महिला डॉक्‍टर आहे,डॉ. ऋता शारंगपाणी ही अमेरिकेतील भारतीय वंशाची पहिली अल्पदृष्टी असलेली महिला डॉक्‍टर आहे . माझी प्रेरणा शारंगपाणीने अमेरिकेतील डेट्रॉईट येथील युनिव्हर्सिटी डॉक्‍टरची पदवी मिळविली,"हीच माझी प्रेरणा , असे सांगणारी डॉक्‍टर ऋता शारंगपाणीने अमेरिकेतील डेट्रॉईट येथील ' वेन्सस्टेट युनिव्हर्सिटी ' तून डॉक्‍टरची पदव्युत्तर पदवी मिळविली आहे ." सध्या डॉ. ऋता विद्यापीठात मेडिसीन अभ्यासक्रमांतर्गत एड्‌स रोगावर अभ्यास करीत,सध्या डॉ. ऋता याच विद्यापीठात ' इंटरनल मेडिसीन ' या अभ्यासक्रमांतर्गत ' एड्‌स ' या रोगावर अभ्यास करीत आहे . अभ्यासक्रमातील महिन्याची इंटर्नशिप करण्यासाठी पुण्यातील नारी संस्थेत आली,या अभ्यासक्रमातील एक महिन्याची ' इंटर्नशिप ' पूर्ण करण्यासाठी ती पुण्यातील ' नारी ' या संस्थेत आली आहे . तिशीत असलेल्या डॉ. ऋताचे वडील वंशाचे आहेत,तिशीत असलेल्या डॉ. ऋताचे आई - वडील भारतीय वंशाचे आहेत . कुटुंब नोकरीसाठी वर्षे पुण्यात राहिले,बडोद्याचे हे कुटुंब नोकरीसाठी तीन वर्षे पुण्यात राहिले . वडील इंजिनिअर आई सायन्स झालेल्या असल्याने अमेरिकेत राज्यातील गावी नोकरीची संधी मिळाली,"वडील आनंद शारंगपाणी केमिकल इंजिनिअर NULL , तर आई दीप्ती होम सायन्स झालेल्या असल्याने त्यांना अमेरिकेत मिशिगन राज्यातील हॉलन गावी १९७७मध्ये नोकरीची संधी मिळाली ." ऋताचा जन्म झाला,तेथेच ऋताचा जन्म झाला . असल्याने शिक्षणापासूनच आव्हानांना जावे लागले,ती अंध असल्याने प्राथमिक शिक्षणापासूनच आव्हानांना सामोरे जावे लागले . अमेरिकेतील शासनाच्या अपंगांबद्दलचे कायदे शिक्षण पद्धतीमुळे असूनही ऋताने अंधांची काठी हात लावला,"अमेरिकेतील शासनाच्या अपंगांबद्दलचे कायदे व आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे अल्पदृष्टी असूनही , ऋताने कधी अंधांची काठी अथवा ब्रेल लिपीला हात लावला नाही ." पेपर लिहिण्यासाठी मदतही घेतली,पेपर लिहिण्यासाठी कोणाची मदतही घेतली नाही . अभ्यास संगणकाच्या मदतीने करून सोडविले,तिने आपला सर्व अभ्यास संगणकाच्या मदतीने व पेपर टाइप करून सोडविले . आई वडिलांच्या पाठिंब्याने अंधत्वावर मात करीत जिद्दीतून डॉक्‍टर होण्यापर्यंतचा प्रवास केला,लहानपणापासूनच आई - वडिलांच्या पाठिंब्याने आपल्या अंधत्वावर मात करीत जिद्दीतून डॉक्‍टर होण्यापर्यंतचा खडतर प्रवास केला . अल्पदृष्टीमुळे शिक्षणाला अपंगांच्या शाळेतून सुरवात झाली शाळेत जायचे हट्टाला पेटलेल्या ऋताने शाळेतूनच सुरवात केली,"अल्पदृष्टीमुळे साहजिकच तिच्या प्राथमिक शिक्षणाला अपंगांच्या शाळेतून सुरवात झाली ; पण या शाळेत जायचे नाही , अशा हट्टाला पेटलेल्या ऋताने नेहमीच्या शाळेतूनच शिक्षणाला सुरवात केली ." अडचणीतून पद्धतीने मार्ग डॉक्‍टर झाली,प्रत्येक अडचणीतून नव्या पद्धतीने मार्ग काढीत डॉक्‍टर झाली . डॉ. ऋता सकाळ बोलताना सांगते डॉक्‍टरकीचा अभ्यास करताना प्रॅक्‍टिकलमध्ये अडचणी आल्या,"डॉ. ऋता ' सकाळ ' शी बोलताना सांगते , "" डॉक्‍टरकीचा अभ्यास करताना प्रॅक्‍टिकलमध्ये मला अडचणी आल्या ." कामे नसल्याने व्यवस्थापन कामात पुढाकार घेतला,शस्त्रक्रियेसारखी कामे मला शक्‍य नसल्याने त्यासाठी आवश्‍यक व्यवस्थापन कामात मी पुढाकार घेतला . डॉक्‍टर शस्त्रक्रिया करतो,प्रत्येक डॉक्‍टर थोडीच शस्त्रक्रिया करतो ? डॉक्‍टरी पेशातील गोष्टी करण्यात भर दिला विद्यापीठाने जाणले घेतले,"तसेच मी डॉक्‍टरी पेशातील इतर गोष्टी करण्यात भर दिला , हे विद्यापीठाने जाणले व मला समजूनही घेतले ." डॉक्‍टर होऊ शकले,म्हणूनच मी डॉक्‍टर होऊ शकले . प्रॅक्‍टिस करताना आलेल्या रुग्णाला सुरवातीला असल्याचे लक्षात येत लक्षात येते रुग्णाचा विश्‍वास बसलेला,प्रॅक्‍टिस करताना माझ्याकडे आलेल्या रुग्णाला सुरवातीला मी अंध असल्याचे लगेच लक्षात येत नाही ; पण जेव्हा लक्षात येते तोपर्यंत रुग्णाचा माझ्यावर विश्‍वास बसलेला असतो . डॉक्‍टर आलेला अनुभव आहे,डॉक्‍टर म्हणून मला आलेला हा सर्वांत चांगला अनुभव आहे . काल्याने सराफांची नावे सांगितली,काल्याने आणखी काही सराफांची नावे सांगितली आहेत . नगरमधील सराफाचाही समावेश आहे,त्यांमध्ये नगरमधील एका सराफाचाही समावेश आहे . दुकान दाखविलेले,त्याचे दुकान मात्र त्याने अद्याप दाखविलेले नाही . पोलिस चौकशी करीत,त्यासंबंधीही पोलिस चौकशी करीत आहेत . काल्या दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने खातरजमा झाल्याशिवाय कारवाई करायची धोरण पोलिसांनी घेतले,"काल्या अनेकदा दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने खातरजमा झाल्याशिवाय कारवाई करायची नाही , असे धोरण पोलिसांनी घेतले आहे ." बेलापूर येथे दरोडा पडल्यानंतर नगरमधील सराफांनी पाळून मोर्चा काढला होता,"बेलापूर येथे दरोडा पडल्यानंतर नगरमधील सराफांनी "" बंद ' पाळून मोर्चा काढला होता ." सराफ झाले,त्यामध्ये बहुतांश सराफ सहभागी झाले होते . आता बाजारपेठेतील सराफांनीही चोरीचा माल घेतल्याची माहिती होत,आता त्याच बाजारपेठेतील सराफांनीही चोरीचा माल घेतल्याची माहिती उघड होत आहे . इतिवृत्तासह यादीच,इतिवृत्तासह मंजूर यादीच अधिकृत ! नगर ता,"नगर , ता . २२ -" जिल्हा परिषद समित्यांवरील सदस्य निवडीच्या यादीबाबत आक्षेप घेण्यात इतिवृत्तासह झालेल्या यादीला आधार असल्याने थोरात गटाचा आक्षेप टिकेल तज्ज्ञांकडून साशंकता होत,"जिल्हा परिषद समित्यांवरील सदस्य निवडीच्या अंतिम यादीबाबत आक्षेप घेण्यात येत असले , तरी इतिवृत्तासह जाहीर झालेल्या अंतिम यादीला कायदेशीर आधार असल्याने थोरात गटाचा आक्षेप किती टिकेल , याबाबत तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त होत आहे ." प्रकारामुळे प्रशासन विभागाच्या कारभारावर शंका घेण्यास सदस्यांना संधी मिळाली असून आधारावर सदस्य निवडीच्या विरोधात आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी थोरात गटाकडून आहे,"मात्र , या प्रकारामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या कारभारावर शंका घेण्यास सदस्यांना संधी मिळाली असून , त्याच आधारावर सदस्य निवडीच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी थोरात गटाकडून सुरू आहे ." परिषदेच्या समित्यांवरील नियुक्‍त्या ठरत,जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवरील नियुक्‍त्या वादग्रस्त ठरत आहेत . जिल्ह्याच्या राजकारणात कृषिमंत्री थोरात नेते खासदार बाळासाहेब विखे गटांतील विळ्या नाते आहे,जिल्ह्याच्या राजकारणात कृषिमंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते खासदार बाळासाहेब विखे या दोन गटांतील विळ्या - भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे . समितीतून शिरसाठ अर्धचंद्र दिल्याने संघर्ष धुमसू,स्थायी समितीतून अर्जुन शिरसाठ यांना अर्धचंद्र दिल्याने संघर्ष धुमसू लागला . सदस्य पंचायत समितींचे सभापती सभागृहातील सदस्यांना समित्यांवर करण्यात,"७५ सदस्य आणि पंचायत समितींचे चौदा सभापती , असे सभागृहातील ८९ पैकी ८७ सदस्यांना दहा समित्यांवर नियुक्त करण्यात आले आहे ." दिवसापासून समितीवरील नियुक्तीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरली,तरीही पहिल्या दिवसापासून फक्त स्थायी समितीवरील नियुक्तीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे . अध्यक्ष प्रशासनाकडून याद्या करण्यात आल्या,जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासनाकडून दोन याद्या जाहीर करण्यात आल्या . यादीवर यंत्रणांचे सही होते,त्यापैकी पहिल्या यादीवर दोन्ही यंत्रणांचे सही - शिक्के होते . यादीवर प्रशासनाचाच सही शिक्का असल्याने वाद करण्यासाठी गटाला आधार आहे,"दुसऱ्या यादीवर फक्त प्रशासनाचाच सही - शिक्का असल्याने , वाद उत्पन्न करण्यासाठी थोरात गटाला तोच एकमेव आधार आहे ." शिरसाठ वगळण्याचे आदेश कोठून आले धाडस करू शकते थोरात गटाला कल्पना आहे,"श्री . शिरसाठ यांना वगळण्याचे आदेश कोठून आले , हे धाडस कोण करू शकते , याची थोरात गटाला पूर्ण कल्पना आहे ." आक्षेप घेण्यासाठी गटातर्फे पुढे येत,"मात्र , त्यांच्यावर थेट आक्षेप घेण्यासाठी या गटातर्फे कोणीही पुढे येत नाही ." वादाला स्वरूप आणण्यापेक्षा चुका दाखविण्याकडे गटाचा प्रयत्न आहे,वादाला राजकीय स्वरूप आणण्यापेक्षा त्यातील तांत्रिक चुका दाखविण्याकडे या गटाचा प्रयत्न आहे . प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी जयंत पाडवी कारभाराकडे गटाचा रोख आहे,त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी जयंत पाडवी यांच्या कारभाराकडे थोरात गटाचा रोख आहे . पाडवी याद्यांवर सह्या केल्या मुद्यावरच गटाचा खल आहे,"श्री . पाडवी यांनी दोन याद्यांवर सह्या कशा केल्या , या तांत्रिक मुद्यावरच थोरात गटाचा खल सुरू आहे ." आधारावर निवड प्रक्रियेविरुद्ध आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी आहे,त्याच आधारावर निवड प्रक्रियेविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी सुरू आहे . यादी इतिवृत्तासह असल्याने असल्याचे थोरात गटाला आहे,दुसरी यादी इतिवृत्तासह असल्याने तीच अधिकृत असल्याचे थोरात गटाला मान्य आहे . आक्षेप नोंदविणार स्टंट आहे नोंदविण्यात येणारा आक्षेप प्रमाणात टिकेल आदींची उत्तरे काळ देईल,"त्यामुळे आक्षेप खरंच नोंदविणार की राजकीय स्टंट आहे , नोंदविण्यात येणारा आक्षेप किती प्रमाणात टिकेल , आदींची उत्तरे आगामी काळ देईल ." नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आता विजेचा दुष्काळ,"नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आता विजेचा "" दुष्काळ NULL '" नगर ता,"नगर , ता . १० -" डोळ्यांदेखत जळत असलेली शेतातील पिके... जळालेले करण्यास अधिकाऱ्यांकडून होत असलेली टाळाटाळ... ...चिरीमिरी दिल्याशिवाय जागा सोडणारे अधिकारी... वीजजोडणीबाबत शेतकऱ्यांच्या आक्रोशाला अधिकाऱ्यांकडून मिळणारी टोलवाटोलवी... विजेअभावी पाण्याने तडफडणारी माणसे जनावरे... वीज भारनियमनाच्या तडाख्यामुळे वस्त्यांवर असणारी चोरट्यांची दहशत... मोडकळीस येत भागातील बाजारपेठ...,डोळ्यांदेखत जळत असलेली शेतातील उभी पिके... जळालेले रोहित्र दुरुस्त करण्यास अधिकाऱ्यांकडून होत असलेली टाळाटाळ... ...चिरीमिरी दिल्याशिवाय जागा न सोडणारे अधिकारी... वीजजोडणीबाबत शेतकऱ्यांच्या आक्रोशाला अधिकाऱ्यांकडून मिळणारी टोलवाटोलवी... विजेअभावी पाण्याने तडफडणारी माणसे व जनावरे... वीज भारनियमनाच्या तडाख्यामुळे वाड्या - वस्त्यांवर असणारी चोरट्यांची दहशत... मोडकळीस येत असलेली ग्रामीण भागातील बाजारपेठ... चित्र आहे,हे चित्र आहे नगर तालुक्‍यातील . "गेल्या वर्षांच्या दुष्काळानंतर आता विजेच्या ""दुष्काळा'शी तालुक्‍यातील शेतकरी लढा देत","गेल्या सात वर्षांच्या नैसर्गिक दुष्काळानंतर आता विजेच्या ""दुष्काळा'शी तालुक्‍यातील शेतकरी लढा देत आहे ." वर्षांनंतर वर्षीच्या पावसामुळे ठिकाणी विहिरींना पाणी आहे,अनेक वर्षांनंतर या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे बहुतेक ठिकाणी विहिरींना चांगले पाणी आहे . शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्जे काढून विहिरींवर वीज पंप बसविले बी बियाणे खते खरेदी करून पिके घेतली,"त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्जे काढून विहिरींवर वीज पंप बसविले , महागडे बी - बियाणे , खते खरेदी करून पिके घेतली ." पाण्याअभावी हातची पिके जात असल्यामुळे पिकांसाठी घेतलेल्या रकमा सावकाराला करता येतील विवंचनेत बळिराजा सापडला,"मात्र , पाण्याअभावी हातची पिके जात असल्यामुळे पिकांसाठी कर्जाऊ घेतलेल्या रकमा सावकाराला परत करता येतील का , या विवंचनेत बळिराजा सापडला आहे ." विद्युत पंपांची क्षमता असणाऱ्या सुमारे पंप होतात,पंचवीस विद्युत पंपांची क्षमता असणाऱ्या रोहित्रावर सुमारे ५० ते ६० पंप सुरू होतात . वीज येण्यापूर्वीच शेतकरी विहिरींवर जाऊन बसतात,त्यामुळे वीज येण्यापूर्वीच शेतकरी विहिरींवर जाऊन बसतात . वीज आल्यानंतर झटक्‍यात पंप होतील शेतकरी ठरतात,"वीज आल्यानंतर पहिल्या झटक्‍यात जे पंप सुरू होतील , ते शेतकरी नशीबवान ठरतात ." पंप होत डोक्‍याला हात लावून बसावे,"ज्यांचे पंप सुरू होत नाहीत , त्यांना डोक्‍याला हात लावून बसावे लागते ." विजेच्या दाबामुळे फ्यूज उडतात,त्यानंतर विजेच्या कमी - अधिक दाबामुळे रोहित्रातील फ्यूज वारंवार उडतात . उपाय तारांचा फ्यूज वापर केला,त्यावर उपाय म्हणून जाड तारांचा फ्यूज म्हणून वापर केला जातो . परिणती बिघाड होण्यात जळण्यात,याची परिणती रोहित्रात बिघाड होण्यात किंवा ते जळण्यात होते . करण्यासाठी वायरमनपासून अभियंत्यांपर्यंत चकरा माराव्या,रोहित्र दुरुस्त करण्यासाठी वायरमनपासून अभियंत्यांपर्यंत चकरा माराव्या लागतात . अधिकारी वर्गाकडून शेतकऱ्यांना नंबर लागले करू ऐकावे,"अधिकारी वर्गाकडून मात्र या शेतकऱ्यांना "" तुमच्याअगोदर पंचवीस रोहित्रांचे नंबर लागले आहेत . त्यानंतर तुमचे रोहित्र दुरुस्त करू , ' असे ऐकावे लागते ." शेतकऱ्यांना दिवस चकरा माराव्या,या शेतकऱ्यांना किमान दहा ते पंधरा दिवस चकरा माराव्या लागतात . शेवटी मध्यस्थामार्फत साहेबांशी चर्चा झाल्यानंतरच बसविले,"शेवटी कोणा मध्यस्थामार्फत "" साहेबांशी ' "" अर्थपूर्ण ' चर्चा झाल्यानंतरच रोहित्र बसविले जाते ." भागातील पिके जळालेली,तोपर्यंत त्या भागातील पिके अर्धवट जळालेली असतात . वीज वितरण कार्यालयातही दुपारी नसते,वीज वितरण कार्यालयातही दुपारी दोननंतर कोणी नसते . काम घेऊन येणाऱ्याला साहेब बाहेर गेले उत्तर असते,"काम घेऊन येणाऱ्याला "" साहेब बाहेर गेले आहेत , ' असे कायमचे उत्तर असते ." जेवणाच्या सुटीनंतर कार्यालयात शुकशुकाट असतो,जेवणाच्या सुटीनंतर कार्यालयात शुकशुकाट असतो . पाणी मिळण्यासाठी कंपनीने दाबाने वीजपुरवठा करावा मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून होत,"पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वीज वितरण कंपनीने पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा , अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून होत आहे ." गावांमधील बाजारपेठांमधील दुकानांमध्ये व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळी वीज गेल्यास सुविधा इन्व्हर्टर घेतले,मोठ्या गावांमधील बाजारपेठांमधील दुकानांमध्ये व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळी वीज गेल्यास पर्यायी सुविधा म्हणून इन्व्हर्टर घेतले . भारनियमनामुळे इनव्हर्टर घेतले,भारनियमनामुळे दोन - दोन इनव्हर्टर घेतले . चार्ज होत नसल्याने भागातील दुकाने रात्री लवकरच होतात,"तेही चार्ज होत नसल्याने , या भागातील दुकाने रात्री लवकरच बंद होतात ." सुटीच्या कालावधीत मुलांनाही दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांना मुकावे,सुटीच्या कालावधीत मुलांनाही दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांना मुकावे लागत आहे . शाईचा डाग,शाईचा डाग शेळके,( नारायण शेळके ) निवडणूक होती,पंचवार्षिक निवडणूक होती . वेळी शुक्रवार पेठेत गाडीखान्यात राहायला,त्या वेळी मी शुक्रवार पेठेत गाडीखान्यात राहायला होतो . मतदार केंद्र फडगेटजवळील नगरपालिकेच्या शाळेत होते,माझे मतदार केंद्र फडगेटजवळील नगरपालिकेच्या शाळेत होते . तेथे मतदानासाठी गेलो,मी तेथे मतदानासाठी गेलो . दारातून मतदान कक्षात गेलो,चिंचोळ्या दारातून मतदान कक्षात गेलो . नाव मतदार क्रमांक सांगितला,नाव व मतदार क्रमांक सांगितला . वेळी ओळखपत्राची सक्ती नव्हती,त्या वेळी ओळखपत्राची सक्ती नव्हती . यादीतील नंबर खोडला पुढे सरकलो,"त्यांनी त्यांच्याकडील यादीतील नंबर खोडला , मी पुढे सरकलो ." हाताला इंक लावणाऱ्या बाईंपुढे राहिलो,"हाताला "" मार्किंग इंक ' लावणाऱ्या बाईंपुढे उभा राहिलो ." सध्या हाताच्या बोटाच्या नखाच्या वर शाई लावतात वेळी हाताच्या अंगठ्याच्या वर लावण्याची पद्धत होती,"सध्या डाव्या हाताच्या बोटाच्या नखाच्या वर शाई लावतात , त्या वेळी ती उजव्या हाताच्या अंगठ्याच्या वर लावण्याची पद्धत होती ." हात पुढे केला,मी हात पुढे केला . म्हणाल्या मतदान केले,"त्या म्हणाल्या , "" "" तुम्ही मतदान केले आहे ." अंगठ्याच्या वर शाईचा डाग आहे,कारण तुमच्या अंगठ्याच्या वर शाईचा डाग आहे . ' ' पाहिले शाईचा डाग होता,मी पाहिले तर खरंच तेथे शाईचा डाग होता . चमत्कार झाला कळेना,"हा चमत्कार कसा झाला , हे मला कळेना ." ,मी गोंधळून गेलो . गयावया करून म्हणालो मतदान केले,"त्यांना गयावया करून म्हणालो , "" "" अहो खरंच मी मतदान केले नाही ." आताच यादीतील नाव खोडलं,आताच यादीतील माझं नाव खोडलं आहे . मतदान केलं असतं आधीच खोडलेलं असतं,"मी मतदान केलं असतं , तर ते आधीच खोडलेलं असतं . ' '" बाई म्हणाल्या केंद्रावर नावाने मतदान केले,"त्या बाई म्हणाल्या , "" "" कदाचित तुम्ही दुसऱ्या केंद्रावर दुसऱ्याच्या नावाने बोगस मतदान केले नाही कशावरून ? ' '" मतदान शब्द ऐकला झालो,बोगस मतदान हा शब्द ऐकला आणि मी गर्भगळीत झालो . भीतीने पायाला कापरे भरले,भीतीने माझ्या पायाला कापरे भरले . अटक करणार वर्तमानपत्रात मतदारात नाव झळकणार अब्रू वेशीवर टांगली जाणार विचारांनी अर्धमेला झालो,"आपल्याला अटक करणार , उद्याच्या वर्तमानपत्रात बोगस मतदारात आपले नाव झळकणार , अब्रू वेशीवर टांगली जाणार या विचारांनी मी अर्धमेला झालो ." यात्रेकरू टप्प्यात झाले,सुमारे तेरा हजार यात्रेकरू पहिल्या टप्प्यात रवाना झाले . पहलगाम बालातालमार्गे जाण्याचे पर्याय आहेत,पहलगाम आणि बालातालमार्गे जाण्याचे पर्याय आहेत . पहाटे मंत्रांच्या घोषात यात्रेकरूंनी प्रयाण केले,भल्या पहाटे वैदिक मंत्रांच्या घोषात ७५०० यात्रेकरूंनी नुनवानहून प्रयाण केले . पहलगाममार्गे जाणार,ते पहलगाममार्गे जाणार आहेत . यात्रेकरू बालातालमार्गे जाणार,अन्य ५२१९ यात्रेकरू बालातालमार्गे जाणार आहेत . जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सिन्हा अमरनाथाचे दर्शन घेतले,जम्मू - काश्‍मीरचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांनी आज अमरनाथाचे दर्शन घेतले . वितळणारे शिवलिंग,न वितळणारे शिवलिंग अहमदबाद अमरनाथाचे बर्फाचे शिवलिंग वितळले गुजरातमधील प्रतिकृती भाविकांची गर्दी खेचत,"अहमदबाद - अमरनाथाचे बर्फाचे शिवलिंग वितळले असले , तरी गुजरातमधील त्याची प्रतिकृती भाविकांची गर्दी खेचत आहे ." गांधीनगरपासून जवळच असलेल्या मंदिरात प्रतिकृती ठेवण्यात असून तापमान अंशांवर गेले वितळत,"गांधीनगरपासून जवळच असलेल्या एका मंदिरात ही प्रतिकृती ठेवण्यात आली असून , तापमान ४५ अंशांवर गेले , तरी ती वितळत नाही ." आहे,कारण अगदी साधे आहे . शिवलिंग तांब्यापासून बनवलेले अंश सेल्सिअस तापमानाखाली अमोनिया वायू भरण्यात,हे शिवलिंग तांब्यापासून बनवलेले आहे आणि त्यात उणे तेरा अंश सेल्सिअस तापमानाखाली अमोनिया वायू भरण्यात आला आहे . शिवलिंगाच्या बाहेरच्या बाजूने बर्फ साठतो,त्यामुळे शिवलिंगाच्या बाहेरच्या बाजूने बर्फ साठतो . तांब्याचा वापर केलेला शिवलिंग वितळण्याचा प्रश्‍नच येत,तांब्याचा वापर केलेला असल्याने शिवलिंग वितळण्याचा प्रश्‍नच येत नाही . गुजरातमध्ये गेले दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर झाला होता,गुजरातमध्ये गेले दोन दिवस अखंड कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला होता . राज्याच्या भागांतील पूरस्थिती आहे,मात्र राज्याच्या विविध भागांतील पूरस्थिती अद्याप गंभीर आहे . आकडेवारीनुसार गेल्या दिवसांत गेल्या तासांत जणांचा मृत्यू झाला लोक झाले,"शासकीय आकडेवारीनुसार गेल्या दोन दिवसांत सुमारे ८५ , तर गेल्या २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४५ हजार लोक विस्थापित झाले आहेत ." प्रत्यक्षात पूरबळींची संख्या असल्याचे सांगण्यात,प्रत्यक्षात मात्र पूरबळींची संख्या यापेक्षाही जास्त असल्याचे सांगण्यात येते . राज्याला पूरस्थितीतून सावरण्यासाठी प्रमाणावर मदत देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात,राज्याला पूरस्थितीतून सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे . दरम्यान पूरग्रस्तांना मदतीचे काम पोलिस लष्कराने ठेवले,"दरम्यान , पूरग्रस्तांना मदतीचे काम स्थानिक पोलिस आणि लष्कराने आजही सुरू ठेवले ." पुराने गावांमध्ये अन्नाची पाकिटे हेलिकॉप्टरमधून टाकण्यात,पुराने वेढलेल्या गावांमध्ये अन्नाची पाकिटे हेलिकॉप्टरमधून टाकण्यात आली . दिवशी रेल्वे रस्तावाहतूक राहिली,आज सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे व बहुतांश रस्तावाहतूक बंद राहिली . गेल्या दिवसांत मुंबई महाराष्ट्राकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या करण्यात आल्या,गेल्या दोन दिवसांत मुंबई व महाराष्ट्राकडे जाणाऱ्या २६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या . पुरामुळे राज्य महामार्गांचे नुकसान झाले,या पुरामुळे ७६१ राज्य महामार्गांचे प्रचंड नुकसान झाले . भागातील रस्ते पुरात वाहून,ग्रामीण भागातील किमान ८७ रस्ते पुरात वाहून गेले आहेत . राज्यात गेल्या शनिवारपासून ता जून पावसाचे थैमान होते,राज्यात गेल्या शनिवारपासून ( ता . ३० जून ) पावसाचे थैमान सुरू होते . पावसाचा जोर ओसरला,आज पावसाचा जोर थोडा ओसरला . गुजरात सौराष्ट्र कच्छ भागात मुसळधार होती,"मात्र दक्षिण गुजरात , सौराष्ट्र व कच्छ भागात मुसळधार सुरूच होती ." अहमदाबादसह भरूच सुरत राजकोट नर्मदा जामनगर बनासकांठा भावनगर सुंदरनगर बडोदा शहरांतील व्यवहार राहिले,"अहमदाबादसह भरूच , सुरत , राजकोट , नर्मदा , जामनगर , बनासकांठा , भावनगर , सुंदरनगर , बडोदा आदी शहरांतील व्यवहार आजही विस्कळितच राहिले ." वृष्टीचे विक्रम यंदा मोडले,जुलैतील वृष्टीचे यापूर्वीचे विक्रम यंदा मोडले . आतापर्यंत सरासरीच्या टक्के पावसाची नोंद झाली,आतापर्यंत सरासरीच्या ३६ . ४७ टक्के पावसाची नोंद झाली आहे . जिल्ह्यांत टक्‍क्‍यांवर पाऊस झाला,आठ जिल्ह्यांत ५० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे . उकई सरोवरसह धरणे झाली,उकई व सरदार सरोवरसह ६९ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत . नर्मदेसह नद्या कोपल्या असून राज्याच्या भागांत महापुराची स्थिती होती,"नर्मदेसह बहुतेक सर्व मोठ्या नद्या कोपल्या असून , आजही राज्याच्या अनेक भागांत महापुराची स्थिती कायम होती ." राज्यातील जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला,राज्यातील २५ पैकी १३ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे . मुसळधारेने राज्याच्या भागांतील वीजपुरवठा झाला,मुसळधारेने राज्याच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे . कालपासून गावे अंधारातच आहेत,कालपासून २१४८ गावे अंधारातच आहेत . राज्यातील पूरबळींची संख्या वर गेल्याचे पुनर्वसनमंत्री पटेल सांगितले,राज्यातील पूरबळींची संख्या ८५ वर गेल्याचे पुनर्वसनमंत्री कौशिक पटेल यांनी आज सांगितले . प्रत्यक्षात आकडा असल्याचे सांगितले,मात्र प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असल्याचे सांगितले जाते . वातावरण परिस्थितीचे संदर्भ बदलत,"आपल्याभोवतालचे वातावरण , सामाजिक परिस्थितीचे संदर्भ फार वेगाने बदलत आहेत ." गतिमानतेचे भान मुंबई विद्यापीठाने ठेवायला हवे वेळी राजसत्तेचा अंकुश खपवून घेता स्वायतत्ता टिकवून ठेवायला हवी उद्‌गार ऊर्जामंत्री शिंदे काढले,"या गतिमानतेचे भान मुंबई विद्यापीठाने ठेवायला हवे आणि त्याच वेळी कोणत्याही राजसत्तेचा अंकुश खपवून न घेता स्वायतत्ता टिकवून ठेवायला हवी , असे मार्गदर्शनपर उद्‌गार केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे काढले ." टिकेकर मुंबई विद्यापीठाचा वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या ज्ञानसागरू ग्रंथाचे प्रकाशन शिंदे हस्ते विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात,"डॉ. अरुण टिकेकर यांच्या मुंबई विद्यापीठाचा दीडशे वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या "" ऐसा ज्ञानसागरू ' या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले ." वर्षांचा विद्यापीठाच्या जडणघडणीचा कालावधी टिकेकर ग्रंथरूपात मांडला,१८५७ ते २००७ हा दीडशे वर्षांचा विद्यापीठाच्या जडणघडणीचा कालावधी डॉ. टिकेकर यांनी या मराठी ग्रंथरूपात अतिशय सूक्ष्मतेने मांडला आहे . कामगिरीचे कौतुक केले,या मौलिक कामगिरीचे त्यांनी कौतुक केले . स्वातंत्र्ययुद्धासाठी बंड पुकारले वेळी इंग्रजांनी शहरात शिक्षणाचे रोपटे लावले,१८५७मध्ये स्वातंत्र्ययुद्धासाठी बंड पुकारले गेले आणि त्या वेळी इंग्रजांनी या शहरात शिक्षणाचे रोपटे लावले . विद्यापीठाने रोपट्याचा वटवृक्ष केला,विद्यापीठाने या रोपट्याचा आज वटवृक्ष केला . विद्यापीठाची बखर इतिहासाच्या प्रबोधनाची आहे कुलगुरूंसाठी मार्गदर्शिका ठरेल म्हणाले,"विद्यापीठाची ही बखर इतिहासाच्या प्रबोधनाची आहे म्हणूनच भावी कुलगुरूंसाठी ती मार्गदर्शिका ठरेल , असेही ते म्हणाले ." विद्यापीठाच्या वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या डॉ. टिकेकर पुस्तकाचे इंग्रजीत प्रकाशन झाले खेडोपाड्यांतील विद्यार्थ्यांनाही विद्यापीठाची महती कळावी उद्देशाने पुढील वर्षांचा कालावधी पाठांसहित घेण्यात,विद्यापीठाच्या सव्वाशे वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या डॉ. टिकेकर यांच्या पुस्तकाचे यापूर्वी इंग्रजीत प्रकाशन झाले आहे ; मात्र खेडोपाड्यांतील विद्यार्थ्यांनाही विद्यापीठाची महती कळावी या उद्देशाने पुढील २५ वर्षांचा कालावधी नव्या पाठांसहित यात घेण्यात आला आहे . मौज पॉप्युलर प्रकाशन संस्थांनी ग्रंथाच्या उभारणीस हातभार लावला,""" मौज ' व "" पॉप्युलर ' या दोन नामवंत प्रकाशन संस्थांनी या ग्रंथाच्या उभारणीस हातभार लावला ." ग्रंथामागील भूमिका करताना डॉ. टिकेकर हाडाचा पत्रकार असल्यामुळे लेखन झाल्याचे सांगितले,या ग्रंथामागील आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. टिकेकर यांनी हाडाचा पत्रकार असल्यामुळे हे लेखन शक्‍य झाल्याचे सांगितले . सावलीत लहानाचे झालो नोंद करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले,"ज्यांच्या सावलीत आपण लहानाचे मोठे झालो , त्यांची नोंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले ." विद्यापीठाने वर्षात ग्रंथांचे प्रकाशन करण्याचे ठरविले,विद्यापीठाने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात काही ग्रंथांचे प्रकाशन करण्याचे ठरविले होते . डॉ. टिकेकर ग्रंथामुळे समृद्धता झाली विद्यापीठाचे कुलगुरू विजय खोले सांगितले,"डॉ. टिकेकर यांच्या या ग्रंथामुळे त्यास समृद्धता प्राप्त झाली , असे विद्यापीठाचे कुलगुरू विजय खोले यांनी सांगितले ." गेल्या वर्षांत क्षेत्रात बदल झाले स्पंदने टिपणारा ग्रंथ असल्याचेही प्रतिपादन वेळी केले,"गेल्या २५ वर्षांत उच्च शैक्षणिक क्षेत्रात जे वेगवान बदल झाले , त्यांची स्पंदने टिपणारा हा ग्रंथ असल्याचेही प्रतिपादन त्यांनी या वेळी केले ." कागदपत्रे गहाळ झाली सांगून बचाव करण्याचा रोग शासनयंत्रणेत असल्याचा अनुभव आहे माहिती आयुक्त कुवळेकर सांगितले,"कागदपत्रे गहाळ झाली , असे सांगून बचाव करण्याचा मोठा "" रोग ' शासनयंत्रणेत असल्याचा अनुभव आहे , असे माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी आज येथे सांगितले ." कागदपत्रे गहाळ केली पब्लिक रेकॉर्डस्‌ कायद्याखाली फौजदारी गुन्हा असल्याने अधिकाऱ्यांना जाणीव दिल्यास गहाळ कागदपत्रे होतात अनुभव आल्याचे मंत्रालय वार्तालाप कार्यक्रमात केले,"मात्र शासकीय कागदपत्रे गहाळ केली , तर १९९३च्या पब्लिक रेकॉर्डस्‌ कायद्याखाली फौजदारी गुन्हा असल्याने अशा अधिकाऱ्यांना तशी जाणीव दिल्यास गहाळ कागदपत्रे उपलब्ध होतात , असाही अनुभव आल्याचे त्यांनी मंत्रालय - विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात विषद केले ." चौकटीत जनतेचे प्रश्‍न सोडविता आहे करून प्रसारमाध्यमांनी कायद्याखालील प्रकरणांचा विषयांचा अभ्यास केल्यास प्रकरणातील कथा उजेडात येईल विश्‍वास कुवळेकर केला,"माहिती अधिकार कायद्याच्या मूलभूत चौकटीत जनतेचे प्रश्‍न सोडविता येणे शक्‍य आहे , असे नमूद करून प्रसारमाध्यमांनी या कायद्याखालील प्रकरणांचा आणि विषयांचा अभ्यास केल्यास अशा प्रकरणातील खरी कथा उजेडात येईल , असा विश्‍वास कुवळेकर यांनी व्यक्त केला ." कायद्यातील तरतुदींचा उपयोग करून प्रश्‍न सोडवून घेण्याचे प्रयत्न सुरुवातीच्या काळात असल्याचे मत करून प्रकरणी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे केले,या कायद्यातील तरतुदींचा उपयोग करून वैयक्तिक प्रश्‍न सोडवून घेण्याचे प्रयत्न सुरुवातीच्या काळात स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त करून काही प्रकरणी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले . कायद्याचा गैरवापर करणाऱ्या कारवाई व्हावी मतही केले,"कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अर्जदारांविरुद्ध कारवाई व्हावी , असे मतही त्यांनी व्यक्त केले ." दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींना कायद्याखाली विनाशुल्क अर्ज करता,दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींना या कायद्याखाली विनाशुल्क अर्ज करता येतात . दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती असल्याची प्रमाणपत्रे मिळतात तपासाचा विषय असल्याचेही सांगितले,"मात्र दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती असल्याची प्रमाणपत्रे कशी मिळतात , हा स्वतंत्र तपासाचा विषय असल्याचेही त्यांनी खोचकपणे सांगितले ." कार्यालय मोबाईल फोन असलेल्या व्यक्तीही दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती असतात आढळल्याचे म्हणाले,"कार्यालय मोबाईल फोन असलेल्या व्यक्तीही दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती असतात , असे आपल्याला आढळल्याचे ते म्हणाले ." "मशिदीतील विद्यार्थ्यांनी मुशर्रफ सरकारविरोधात पुकारलेल्या ""जिहाद'चे नेतृत्व करणारे अझीज बुरखा घालून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना लष्कराने अटक केली","लाल मशिदीतील जहाल विद्यार्थ्यांनी मुशर्रफ सरकारविरोधात पुकारलेल्या ""जिहाद'चे नेतृत्व करणारे मौलाना अब्दुल अझीज यांना बुरखा घालून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना आज पाकिस्तानी लष्कराने अटक केली ." अटकेनंतर विद्यार्थ्यांनी शरणागती पत्करल्याने आलेल्यांची संख्या झाली,त्यांच्या अटकेनंतर सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी शरणागती पत्करल्याने शरण आलेल्यांची संख्या १२०० झाली . लष्कराने मशिदीला वेढा घातला असून बाजूंकडून गोळीबार झाला,"लष्कराने मशिदीला वेढा घातला असून , दोन्ही बाजूंकडून आजही जोरदार गोळीबार झाला ." विद्यार्थ्यांना हुसकावण्यासाठी मशिदीवर हल्ला करण्याच्या विचारात सरकार असल्याचे समजते,अतिरेकी विद्यार्थ्यांना हुसकावण्यासाठी मशिदीवर हल्ला करण्याच्या विचारात सरकार असल्याचे समजते . अझीज अटकेचे वृत्त डॉन न्यूज टीव्ही वाहिनीने दिले,"अझीज यांच्या अटकेचे वृत्त "" डॉन न्यूज टीव्ही ' या वाहिनीने दिले ." अझीज मशिदीचे मौलाना असून बंधू गाझी सरकारविरोधात गेले महिने मशिदीतून असलेल्या संघर्षाचे नेतृत्व करीत,"अझीज लाल मशिदीचे प्रमुख मौलाना असून , ते त्यांचे बंधू अब्दुल रशीद गाझी यांच्यासह सरकारविरोधात गेले सहा महिने मशिदीतून चालू असलेल्या संघर्षाचे नेतृत्व करीत आहेत ." अटकेच्या वृत्तास इस्लामाबादचे पोलिस आयुक्त परवेझ दुजोरा दिला,त्यांच्या अटकेच्या वृत्तास इस्लामाबादचे पोलिस आयुक्त तारिक परवेझ यांनी दुजोरा दिला . देताना आयकराची रक्कमही कापून,ती देताना आयकराची रक्कमही कापून घेतली गेली नाही . निमित्त पतसंस्थांना अ वर्ग दिला परिणामी पतसंस्थांचा गाडा दिसत दिवस पतसंस्थांचा कारभारच बुडाला दर्शनच भुदरगड पतसंस्थेच्या निमित्ताने घडले,"वाहनधारक पतसंस्था हे एक निमित्त ; पण पतसंस्थांना "" अ ' वर्ग कसा दिला गेला , परिणामी पतसंस्थांचा गाडा केवळ कागदोपत्री चांगला कसा दिसत गेला व एक दिवस पतसंस्थांचा कारभारच कसा बुडाला , याचे हे विदारक दर्शनच या व भुदरगड पतसंस्थेच्या निमित्ताने घडले आहे ." पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबरोबरच वर्षातील लेखा परीक्षकांचीही निमित्ताने छाननी झाली पायबंद बसणार आहे,"पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबरोबरच त्या त्या वर्षातील लेखा परीक्षकांचीही या निमित्ताने छाननी सुरू झाली , तरच याला कुठेतरी पायबंद बसणार आहे ." टक्केवारीचे लेखापरीक्षक,टक्केवारीचे लेखापरीक्षक टक्केवारीवरचे लेखापरीक्षक प्रकार खात्यात आहे,टक्केवारीवरचे लेखापरीक्षक असा एक प्रकार सहकार खात्यात रूढ आहे . प्रकार सौदेबाजीचा प्रकार आहे,हा प्रकार म्हणजे सरळ सरळ सौदेबाजीचा प्रकार आहे . लेखा परीक्षणासाठी मिळणाऱ्या रकमेपैकी टक्केवारी वरिष्ठांना द्यायची प्रथा आहे,"लेखा परीक्षणासाठी मिळणाऱ्या रकमेपैकी ठराविक टक्केवारी वरिष्ठांना द्यायची , अशी ही प्रथा आहे ." टक्केवारीतल्या लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण करून अ वर्ग दिला आहे,"विशेष म्हणजे याच टक्केवारीतल्या लेखापरीक्षकांनी "" वाहनधारक ' चे लेखापरीक्षण करून त्याला "" अ ' वर्ग दिला आहे ." जीवनात ललित साहित्याला महत्त्व अरुण साधू,जीवनात ललित साहित्याला महत्त्व - अरुण साधू बेळगाव ता,"बेळगाव , ता . २२ -" जीवनात ललित साहित्याला स्थान असून व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या जिज्ञासेवर उत्तर मिळविण्याची ताकद साहित्यात आहे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष साहित्यिक अरुण साधू मांडले,""" "" जीवनात ललित साहित्याला महत्त्वाचे स्थान असून व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक जिज्ञासेवर उत्तर मिळविण्याची ताकद साहित्यात आहे , ' ' असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व साहित्यिक अरुण साधू यांनी मांडले ." शहापूर येथील वाचनालयातर्फे आज सत्कार येथील कला मंदिरात झाला,शहापूर येथील सरस्वती वाचनालयातर्फे त्यांचा आज नागरी सत्कार येथील कला मंदिरात झाला . वेळी बोलत होते,त्या वेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी किरण ठाकूर होते,अध्यक्षस्थानी किरण ठाकूर होते . व्यासपीठावर अरुणा साधू सरस्वती वाचनालयाचे विश्‍वस्त पी जी कुलकर्णी अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी किरण ठाकूर होते,"व्यासपीठावर सौ . अरुणा साधू , सरस्वती वाचनालयाचे विश्‍वस्त पी . जी . कुलकर्णी अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी , किरण ठाकूर होते ." साहित्याचे प्रयोजन सांगताना नवनिर्मिती प्रतिभावान सृजनताशीलता साहित्य क्षेत्राची मक्तेदारी नसल्याचे सांगून साधू म्हणाले क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येकाची क्षेत्रात नवनिर्मितीच असते,"साहित्याचे प्रयोजन सांगताना नवनिर्मिती , प्रतिभावान व सृजनताशीलता ही काही फक्त साहित्य क्षेत्राची मक्तेदारी नसल्याचे सांगून श्री . साधू म्हणाले , "" "" विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येकाची त्याच्या क्षेत्रात नवनिर्मितीच असते ." गवंडीही बांधत असलेल्या इमारतीतून आविष्कार निर्माण करतो,गवंडीही तो बांधत असलेल्या इमारतीतून विविध आविष्कार निर्माण करतो . चित्रकलेबरोबरच कलाकृती संभ्रमात टाकतात संभ्रम साहित्यकृतीही निर्माण करतात,अभिजात चित्रकलेबरोबरच अनेक कलाकृती संभ्रमात टाकतात ; तसेच संभ्रम काही साहित्यकृतीही निर्माण करतात . आयुष्यावर परिणाम साहित्यातून घडतो,"परंतु , मानवी आयुष्यावर समग्र परिणाम हा बहुदा साहित्यातून घडतो ." असताना जगावे जाणीव साहित्यच मानवाला देते,जिवंत असताना मी का जगावे याची स्पष्ट जाणीव साहित्यच मानवाला देते . क्षेत्रांत नवनिर्मिती सृजनशीलता असली क्षेत्राचा माहोल क्षेत्रांपेक्षा आहे साधू सांगितले,"इतर क्षेत्रांत नवनिर्मिती , सृजनशीलता असली तरी या क्षेत्राचा माहोल रंगमय , बहुआयामी व इतर क्षेत्रांपेक्षा निश्‍चितच वेगळा आहे , असेही साधू यांनी सांगितले ." अरुण साधू शाल मानपत्र देऊन सरस्वती वाचनालयाचे विश्‍वस्त पी जी कुलकर्णी हस्ते सत्कार झाला,यावेळी अरुण साधू यांना शाल व मानपत्र देऊन सरस्वती वाचनालयाचे विश्‍वस्त पी . जी . कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार झाला . अक्षरधन मंडळ मंथन सार्वजनिक वाचनालयातर्फेही साधू सत्कार झाला,"अक्षरधन मंडळ , मंथन , सार्वजनिक वाचनालयातर्फेही साधू यांचा सत्कार झाला ." कृष्णा मेणसे लेखिका माधुरी शानभाग पत्रकार मनीषा सुभेदार क्षेत्रांतील मान्यवरांचा अरुण साधू हस्ते सत्कार झाला,"कॉ . कृष्णा मेणसे , लेखिका सौ . माधुरी शानभाग , पत्रकार सौ . मनीषा सुभेदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा अरुण साधू यांच्या हस्ते सत्कार झाला ." अरुणा नाईक साधू परिचय करून दिला,सौ . अरुणा नाईक यांनी साधू यांचा परिचय करून दिला . सूत्रसंचालन अनिल चौधरी केले,सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले . प्रदीप कुलकर्णी आभार मानले,प्रदीप कुलकर्णी यांनी आभार मानले . सकाळच्या सत्रात वाजता सरस्वती वाचनालयाचे स्थलांतर तळमजल्यावरील दालनात करण्यात आले,सकाळच्या सत्रात दहा वाजता सरस्वती वाचनालयाचे स्थलांतर तळमजल्यावरील दालनात करण्यात आले . चंदगडचे महाबळेश्‍वर करणार बाबा कुपेकर,चंदगडचे मिनी महाबळेश्‍वर करणार - बाबा कुपेकर चंदगड ता,"चंदगड , ता . २२ -" पारगड तिलारी पट्ट्यातील प्रदेश पर्यटनदृष्ट्या करून चंदगडचे महाबळेश्‍वर करणार असल्याची ग्वाही विधानसभा अध्यक्ष बाबा कुपेकर आज दिली,पारगड ते तिलारी पट्ट्यातील प्रदेश पर्यटनदृष्ट्या विकसित करून चंदगडचे मिनी महाबळेश्‍वर करणार असल्याची ग्वाही विधानसभा अध्यक्ष बाबा कुपेकर यांनी आज दिली . शिवनगे ता चंदगड ग्रामस्थांच्या परिषद समिती सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते,"शिवनगे ( ता . चंदगड ) येथे ग्रामस्थांच्या वतीने नूतन जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते ." "राज्यमंत्री भरमू पाटील ""दौलत'चे उपाध्यक्ष गोपाळराव पाटील होते","माजी राज्यमंत्री भरमू पाटील , ""दौलत'चे उपाध्यक्ष गोपाळराव पाटील प्रमुख उपस्थित होते ." कुपेकर म्हणाले पारगड किल्ल्याच्या विकासासाठी रुपये झाले आहेत,"श्री . कुपेकर म्हणाले , "" "" ऐतिहासिक पारगड किल्ल्याच्या विकासासाठी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत ." रस्ते मोऱ्या यात्री निवासाचे काम केले जाणार आहे,"यातून रस्ते , मोऱ्या व यात्री निवासाचे काम केले जाणार आहे ." हेरे मोर्ले जोडरस्ता करणार आहे,हेरे ते मोर्ले जोडरस्ता करणार आहे . इसापूर चौकुळ रस्त्यासाठी रुपये झाले आहेत,इसापूर - चौकुळ रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत . पारगड पट्ट्यातील किलोमीटरचा प्रदेश पर्यटनाच्या नकाशावर चंदगडचे महाबळेश्‍वर करण्याचा प्रयत्न आहे,पारगड ते तिलारी पट्ट्यातील साठ किलोमीटरचा प्रदेश पर्यटनाच्या नकाशावर चंदगडचे मिनी महाबळेश्‍वर म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे . आतापर्यंत गडहिंग्लजचा विकास करण्यात यश आले,आतापर्यंत गडहिंग्लजचा विकास करण्यात यश आले . काळात गडहिंग्लजबरोबरच चंदगड आजऱ्याच्या विकासात लक्ष घालणार आहे,"यापुढील काळात गडहिंग्लजबरोबरच चंदगड , आजऱ्याच्या विकासात लक्ष घालणार आहे . ' '" गोपाळराव भरमू शक्ती आल्याने निकाल लागले,गोपाळराव - भरमू या दोन शक्ती एकत्र आल्याने बोलके निकाल लागले . पुढील काळात बेरजेचे राजकारण चालणार आहे,या पुढील काळात बेरजेचे राजकारण चालणार आहे . ' ' हलकर्णी औद्योगिक वसाहतीत मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प येऊ पाहत असून लवकरच निर्णय होईल,हलकर्णी औद्योगिक वसाहतीत दोनशे मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प येऊ पाहत असून लवकरच त्याचा निर्णय होईल . काजू बोंडांपासून फेणीसाठी कुटिरोद्योग उभारण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले,काजू बोंडांपासून फेणीसाठी कुटिरोद्योग उभारण्यासाठी मंत्रिमंडळात सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले . भरमू पाटील म्हणाले गोपाळराव येऊन लढाईची सुरवात केली असून सत्ताकेंद्रांतून नरसिंगरावांना हद्दपार केल्याशिवाय शेवट नाही,"भरमू पाटील म्हणाले , "" "" गोपाळराव व आम्ही एकत्र येऊन लढाईची सुरवात केली असून सर्व सत्ताकेंद्रांतून नरसिंगरावांना हद्दपार केल्याशिवाय तिचा शेवट नाही . ' '" गोपाळराव पाटील म्हणाले धनशक्तीला जुमानता जनतेने विश्‍वास दाखविला,"गोपाळराव पाटील म्हणाले , "" "" धनशक्तीला न जुमानता जनतेने आमच्यावर विश्‍वास दाखविला . ' '" जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संग्राम कुपेकर शिक्षण अर्थ समिती सभापती भरमाणा गावडा सभापती शांताराम पाटील भाषणे झाली,"जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संग्राम कुपेकर , शिक्षण आणि अर्थ समिती सभापती भरमाणा गावडा , सभापती शांताराम पाटील यांची भाषणे झाली ." संकेश्‍वरचे आमदार ए. बी. पाटील गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील मुगळीकर भैया कुपेकर बाळ कुपेकर बाबा अडकूरकर व्ही एस वाली विष्णू यादव मनोहर होसूरकर बाबाजी कबाडी होते,"संकेश्‍वरचे आमदार ए. बी. पाटील , गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील - मुगळीकर , भैया कुपेकर , बाळ कुपेकर , बाबा अडकूरकर , व्ही . एस . वाली , विष्णू यादव , मनोहर होसूरकर , बाबाजी कबाडी उपस्थित होते ." एस एम पाटील स्वागत प्रास्ताविक केले,प्रा . एस . एम . पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . किरण पाटील सूत्रसंचालन केले,किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले . पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर नागरिकांचा जाहीरनामा,पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर नागरिकांचा जाहीरनामा कोल्हापूर ता,"कोल्हापूर , ता . २२ -" कोल्हापूरच्या पर्यावरणाच्या प्रश्‍नांबाबत नागरिकांच्या मागणीचा जाहीरनामा करण्याचा निर्णय आज पर्यावरणवाद्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला,कोल्हापूरच्या पर्यावरणाच्या प्रश्‍नांबाबत नागरिकांच्या मागणीचा जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय आज पर्यावरणवाद्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जूनला जाहीरनामा करण्यात येईल,जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल . येथील टाऊन हॉल बागेत झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नेते दिलीप पवार होते,येथील टाऊन हॉल बागेत झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप पवार होते . पश्‍चिम घाट बचाव विद्यापीठ परिसरातील वणवे बॉक्‍साईट खाणी पर्यावरणाशी प्रश्‍नांवर चर्चा झाली,"पश्‍चिम घाट बचाव , विद्यापीठ परिसरातील वणवे , बॉक्‍साईट खाणी आदी पर्यावरणाशी संबंधित विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली ." मिलिंद यादव म्हणाले चळवळीत लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,"ऍड . मिलिंद यादव म्हणाले , "" "" कोणत्याही चळवळीत लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे ." पर्यावरणाची चळवळ लोकांपर्यंत पोहचत नाही होणार नाही,"पर्यावरणाची चळवळ लोकांपर्यंत पोहचत नाही , तोपर्यंत ती यशस्वी होणार नाही ." शहरातील चळवळी येणे गरजेचे आहे,यासाठी शहरातील सर्व चळवळी एकत्र येणे गरजेचे आहे . विद्यार्थी शिक्षक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावतील,"विद्यार्थी , शिक्षक या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावतील ." करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,त्यांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत . शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये हरितक्रांती सेना उपक्रम राबविला जातो,शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये हरितक्रांती सेना उपक्रम राबविला जातो . अनुदानही मिळते,त्याला अनुदानही मिळते . उपक्रम उचलून धरल्यास चळवळीस बळकटी येईल,असा उपक्रम आपण उचलून धरल्यास चळवळीस बळकटी येईल . ' ' अभिजित पाटील म्हणाले झाडे लावण्याबरोबरच जगविण्याचे काम महत्त्वाचे आहे,"अभिजित पाटील म्हणाले , "" "" झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याचे काम महत्त्वाचे आहे ." दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे,त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे . चळवळीत तरुणांनी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे,"चळवळीत तरुणांनी , महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे . ' '" शहरात मोटारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,शहरात मोटारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . एसीमध्ये बसून दुसऱ्याच्या तोंडावर धूर सोडण्याची विकासाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न हवा मत कामगार चळवळीचे अतुल दिघे केले,"स्वतः एसीमध्ये बसून दुसऱ्याच्या तोंडावर धूर सोडण्याची स्वार्थी व व्यक्तिगत विकासाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न हवा , असे मत कामगार चळवळीचे अतुल दिघे यांनी व्यक्त केले ." विजय देवणे बाबा यादव केदार मुनीश्‍वर बंडा पेडणेकर संदीप देसाई महेश शिवपुजी सतीश घाळी पंडित माने केर्ली शाहीर राजू राऊत मारुतराव वायंगणकर भाषणे झाली,"विजय देवणे , बाबा यादव , ऍड . केदार मुनीश्‍वर , बंडा पेडणेकर , संदीप देसाई , महेश शिवपुजी , डॉ. सतीश घाळी , पंडित माने ( केर्ली ) , शाहीर राजू राऊत , मारुतराव वायंगणकर आदींची भाषणे झाली ." वडील गेल्या वर्षांपासून बाशिंग बांधून बसलेल्या मुलासाठी वर्षी मुहूर्त पाहण्यासाठी येत,त्यातील अनेक वडील गेल्या चार वर्षांपासून बाशिंग बांधून बसलेल्या मुलासाठी दर वर्षी मुहूर्त पाहण्यासाठी येत आहेत . उपवास होमहवन विधीचा कार्यक्रम भावकीला कळता आहे,""" उपवास , होमहवन सगळ्या विधीचा कार्यक्रम भावकीला न कळता सुरू आहे ." वर्षी योग आलाच अनुभव पुरोहित देव सांगितले,"तरीही याही वर्षी योग आलाच नाही , ' असे अनुभव पुरोहित उल्हास देव यांनी सांगितले ." मुलीचे वडील मुली देण्याच्या वेळेस गोष्टींचा विचार करत असल्याचे दिसत,मुलीचे वडील मुली देण्याच्या वेळेस अनेक गोष्टींचा विचार करत असल्याचे दिसत आहेत . मुलीचे शिक्षण मुलाचे शिक्षण पाहिले जात,त्यामध्ये आपल्या मुलीचे शिक्षण व त्या अनुरूप मुलाचे शिक्षण पाहिले जात आहे . मुलगी घरात जावी पाहिले जात,"त्यानंतर मुलगी चांगल्या संस्कारित घरात जावी , हेही पाहिले जात आहे ." मुलाचे घर शिक्षण नोकरी जमीन संस्कार सवयी बाबींचा विचार करून मुली दिल्या जात,"म्हणजेच मुलाचे घर , शिक्षण , नोकरी , जमीन , संस्कार , सवयी या साऱ्या बाबींचा विचार करून मुली दिल्या जात आहेत ." शिक्षण घेतलेले वडिलांच्या कमाईवर मजा करणारे असलेल्या मुलांना मुलगी देण्याचे टाळत,"त्यामुळे अर्धवट शिक्षण घेतलेले , वडिलांच्या कमाईवर मजा करणारे व व्यसनी असलेल्या मुलांना मुलगी देण्याचे टाळत आहेत ." मुलांनाही स्थळे येत,त्यामुळे अशा मुलांनाही स्थळे येत नाहीत . भागातील मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता मुलीच्या वडिलांना विचार करायला लावत आहे,ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता मुलीच्या वडिलांना विचार करायला लावत आहे ठिकाणी मुलींनी मंडपामध्ये मुलाच्या दोस्तांचा दारू पिऊन धिंगाणा पाहून घरातील व्यक्तींची वागणूक पाहून बोहल्यावरून उठून लग्नास नकार देण्याच्या घटनाही वेळी परिसरात घडल्या,"बऱ्याच ठिकाणी अनेक मुलींनी मंडपामध्ये मुलाच्या दोस्तांचा दारू पिऊन घातलेला धिंगाणा पाहून , तसेच घरातील इतर व्यक्तींची वागणूक पाहून बोहल्यावरून उठून लग्नास नकार देण्याच्या घटनाही या वेळी परिसरात घडल्या आहेत ." जोडीदार निवडताना काळजी घेताना मुली दिसत,आपला जोडीदार निवडताना शक्‍यतो सर्व काळजी घेताना मुली दिसत आहेत . समाजात पैसे हुंडा देऊनही मुली मिळतच,काही समाजात पैसे ( हुंडा ) देऊनही मुली मिळतच नाहीत . मुलांनी वयाची पस्तिशी ओलांडल्याची उदाहरणे आहेत,त्यामुळे मुलांनी वयाची पस्तिशी ओलांडल्याची बरीच उदाहरणे आहेत . सन आकडेवारीनुसार बोधेगाव कक्षेतील गावांतील लोकसंख्येच्या परिसरात बालके जन्माला आली,सन २००६ - २००७च्या शासकीय आकडेवारीनुसार बोधेगाव आरोग्य केंद्राच्या कक्षेतील १९ गावांतील ४६ हजार १११ लोकसंख्येच्या परिसरात ७१८ बालके जन्माला आली . मुली मुले जन्मली,पैकी ३११ मुली व ४०७ मुले जन्मली . मुलापेक्षा मुली जन्मल्या,म्हणजे मुलापेक्षा जवळजवळ शंभर मुली कमी जन्मल्या . वर्षी मुली होत परिणाम दिसायला सुरवात झाली असून भविष्यात परिस्थिती होऊ शकते केंद्रातील अधिकारी घुगरे सांगितले,"म्हणजेच दर वर्षी झपाट्याने मुली कमी होत आहेत व त्याचे परिणाम दिसायला सुरवात झाली असून , भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती होऊ शकते , असे प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. संदीप घुगरे यांनी सांगितले ." महापालिका आयुक्तांनी मुदतीत प्रस्ताव केल्याचा फायदा घेत महापालिकेचे वाढविण्यासाठी आयुक्तांनी केलेला पाणीपट्टीतील वाढीच्या प्रस्तावास कॉंग्रेस पक्षाने विरोध करण्याच्या निर्णय घेतला,तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मुदतीत प्रस्ताव सादर न केल्याचा फायदा घेत महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यमान आयुक्तांनी सादर केलेला पाणीपट्टीतील वाढीच्या प्रस्तावास कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने विरोध करण्याच्या निर्णय घेतला आहे . उद्या होणाऱ्या समितीच्या बैठकीत पाणीपट्टीच्या वाढीसह रेडीरेकनरनुसार आकारणी करण्याचा प्रस्ताव फेटाळला शक्‍यता निर्माण झाली,त्यामुळे उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपट्टीच्या वाढीसह रेडीरेकनरनुसार कर आकारणी करण्याचा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे . महापालिकेच्या कायद्यानुसार संदर्भातील प्रस्ताव समितीपुढे मांडणे प्रशासनावर आहे प्रशासनाने प्रस्ताव मुदतीत केला,महापालिकेच्या कायद्यानुसार कर संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडणे प्रशासनावर बंधनकारक आहे ; परंतु प्रशासनाने हा प्रस्ताव मुदतीत सादर केला नाही . महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात,महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले . मध्यंतरी वादही झाले,त्यावरून मध्यंतरी वादही झाले . दरम्यान कररचना आहे ठेवून पाणीपट्टीत टक्‍क्‍यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त परदेशी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला,"दरम्यान , कररचना आहे तशीच ठेवून पाणीपट्टीत १५ टक्‍क्‍यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे ." समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीपुढे मान्यतेसाठी येणार,समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीपुढे तो मान्यतेसाठी येणार आहे . रेडीरेकनरनुसार कर आकारणी करण्याचे आयुक्तांचे परिपत्रक करण्याचा पडून प्रस्तावही चर्चेला येणार,तसेच रेडीरेकनरनुसार कर आकारणी करण्याचे आयुक्तांचे परिपत्रक रद्द करण्याचा पडून असलेला प्रस्तावही चर्चेला येणार आहे . दरम्यान जनता पक्ष कॉंग्रेसने प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला,"दरम्यान , भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसने या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे ." नगरसेवक मंत्री आयुक्तांना पत्रक देऊन दरवाढ नागरिकांवर लादू मागणी केली,"तर माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी आयुक्तांना एका पत्रक देऊन दरवाढ नागरिकांवर लादू नये , अशी मागणी केली ." पक्षनेते मठकरी म्हणाले पाणीपुरवठ्यात टक्के गळती आहे,"याबाबत विरोधी पक्षनेते विकास मठकरी म्हणाले , "" "" पाणीपुरवठ्यात ४० टक्के गळती आहे ." महापालिकेने पाणीपुरवठा योजनांना शासनाकडून टक्के अनुदान मिळणार,तसेच महापालिकेने पाणीपुरवठा योजनांना राज्य शासनाकडून २३ टक्के अनुदान मिळणार होते . अद्याप मिळालेले,"मात्र , ते अद्याप मिळालेले नाही ." असताना पाणीपट्टीत वाढ करणे,असे असताना पाणीपट्टीत वाढ करणे योग्य नाही . प्रशासनाने त्रुटी दूर कराव्यात,प्रशासनाने या त्रुटी प्रथम दूर कराव्यात . प्रस्तावाला विरोध आहे,त्यामुळे आमचा या प्रस्तावाला विरोध आहे . ' ' कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले जकातीतील गळती बांधकाम विकास शुल्क वाढ करण्याची गरज आहे,"कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले , "" "" जकातीतील गळती आणि बांधकाम विकास शुल्क यामध्ये वाढ करण्याची गरज आहे ." महागाईने नागरिक आधीच झाले,महागाईने नागरिक आधीच हैराण झाले आहेत . परिस्थितीत पाणीपट्टीत वाढ केल्यावर अन्याय केलासारखा होईल,अशा परिस्थितीत पाणीपट्टीत वाढ केल्यावर त्यांच्यावर अन्याय केलासारखा होईल . ' ' पाणीपट्टीची थकबाकी कोटी रुपयांपर्यंत आहे,पाणीपट्टीची थकबाकी शंभर कोटी रुपयांपर्यंत आहे . झालेली,ती अद्याप वसूल झालेली नाही . करण्यासाठी सेवकवर्ग नेमला वाढ करण्याची वेळ प्रशासनावर येणार,ती वसूल करण्यासाठी पुरेसा सेवकवर्ग नेमला तर ही वाढ करण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही . पाणीपट्टीत वाढ करून उप्तन्न वाढणार मंत्री पत्रकात म्हटले,केवळ पाणीपट्टीत वाढ करून उप्तन्न वाढणार नाही असे शिवा मंत्री यांनी पत्रकात म्हटले आहे . पेट्रोल पंपावर विसरलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून रुपयांची खरेदी केल्याच्या आरोपावरून पंपावरील कर्मचाऱ्याविरुद्ध कोथरूड पोलिसांनी काल गुन्हा केला,पेट्रोल पंपावर विसरलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून त्यावर सुमारे ५० हजार रुपयांची खरेदी केल्याच्या आरोपावरून पंपावरील कर्मचाऱ्याविरुद्ध कोथरूड पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला . प्रकरणी अभिजित रमेश फाटक वय रा प्रज्ञा विभूषण पार्क कोथरूड फिर्याद दिली,"या प्रकरणी अभिजित रमेश फाटक ( वय २५ , रा . प्रज्ञा विभूषण , प्रज्ञा पार्क , कोथरूड ) यांनी फिर्याद दिली आहे ." कोथरूड येथील कासट पेट्रोल पंपावरील शेख आडनावाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणूक अपहार केल्याचा गुन्हा झाला,त्यानुसार कोथरूड येथील कासट पेट्रोल पंपावरील शेख आडनावाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाटक एप्रिल रोजी रात्री सुमारास मोटारीत पेट्रोल भरण्यासाठी गेले,"पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फाटक २७ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कासट पेट्रोल पंपावर मोटारीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते ." वेळी क्रेडिट कार्ड कर्मचाऱ्याकडे राहिले,त्या वेळी त्यांचे क्रेडिट कार्ड तेथील कर्मचाऱ्याकडे राहिले . फाटक दिवस गावी गेले,त्यानंतर फाटक दोन दिवस गावी गेले होते . दरम्यान कार्डवरून रुपयांची पदार्थांची सोन्याच्या दागिन्यांची खरेदी झाल्याचे दिसून,दरम्यान त्यांच्या कार्डवरून सुमारे पन्नास हजार रुपयांची पेट्रोलजन्य पदार्थांची व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी झाल्याचे दिसून आले . फाटक पेट्रोल पंपावर चौकशी केल्यावर शेख नावाच्या व्यक्तीकडे कार्ड विसरले लक्षात आले,"फाटक यांनी पेट्रोल पंपावर चौकशी केल्यावर शेख नावाच्या व्यक्तीकडे कार्ड विसरले होते , असे त्यांच्या लक्षात आले ." शेख दिवसांपासून कामावर येत नसल्याचे पंपावरून सांगण्यात,शेख दोन दिवसांपासून कामावर येत नसल्याचे पंपावरून सांगण्यात आले . कोथरूड तक्रार दिली,त्यामुळे त्यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली . फौजदार एस. एस. पिसाळ पुढील तपास करीत,फौजदार एस. एस. पिसाळ पुढील तपास करीत आहेत . गुन्हा करण्यास टाळाटाळ,गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ? फाटक क्रेडिट कार्डवरून खरेदी झाल्याचे निदर्शनास आल्यावर एरंडवणा पोलिस चौकीत तक्रार दिली कार्ड झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती,फाटक यांच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर खरेदी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी एरंडवणा पोलिस चौकीत तक्रार दिली ; परंतु कार्ड गहाळ झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती . फाटक निरीक्षक देशमुख भेट घेतली झालेला प्रकार केला,त्यामुळे फाटक यांनी निरीक्षक गौतम देशमुख यांची भेट घेतली व झालेला प्रकार नमूद केला . प्रकरणाची दखल घेतली फसवणूक अपहाराचा गुन्हा केला,त्यानंतर त्यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली व फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल केला . प्रकरणी अद्याप अटक झालेली,"मात्र , या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही ." महापालिकेच्या कारभाराचा नमुना समोर आला,महापालिकेच्या कर आकारणी - कर संकलन खात्याच्या कारभाराचा आणखी एक अजब नमुना समोर आला आहे . शहरातील मिळकती जागांची प्लॉट प्रभावाने कर आकारणी करण्यात असल्याची प्रकरणे आली,शहरातील शेकडो मिळकती आणि मोकळ्या जागांची ( ओपन प्लॉट ) पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी करण्यात येत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत . महापालिकेच्या कारभारामुळे नागरिकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा,महापालिकेच्या या कायदाबाह्य कारभारामुळे नागरिकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे . बाणेर औंध बालेवाडी पाषाण महापालिका हद्दीत झालेल्या गावांमधील मिळकतींचा प्रमाणावर समावेश आहे,"बाणेर , औंध , बालेवाडी , पाषाण यांसह महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील मिळकतींचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे ." कोंढवा येथील सोनेश्‍वर भिडे सध्या महापालिकेच्या कारभाराचा अनुभव घेत,कोंढवा येथील सोनेश्‍वर भिडे हे सध्या महापालिकेच्या या कारभाराचा अनुभव घेत आहेत . भिडे कोंढवा चौरस फुटाची जागा आहे,भिडे यांची कोंढवा या ठिकाणी १८०० चौरस फुटाची मोकळी जागा आहे . जागेची कर आकारणी करावी अर्ज महापालिकेस एप्रिल २००६ रोजी दिला होता,या जागेची कर आकारणी करावी असा अर्ज त्यांनी महापालिकेस १३ एप्रिल २००६ रोजी दिला होता . अर्जावरून महापालिकेने कर आकारणीबाबतची नोटीस बजाविली,त्यांच्या अर्जावरून महापालिकेने त्यांना कर आकारणीबाबतची नोटीस बजाविली . एप्रिल २००५ आकारणी करण्यात असल्याचे म्हटले,मात्र त्यामध्ये १ एप्रिल २००५ पासून आकारणी लागू करण्यात येत असल्याचे म्हटले होते . भिडे आक्षेप घेतला,भिडे यांनी त्यास आक्षेप घेतला . असतानाही महापालिकेने रुपयांची थकबाकी असल्याचे बिल दिले,असे असतानाही महापालिकेने त्यांना १४ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे बिल दिले आहे . मिळकतदाराने कर आकारणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर दिवसापासून कर आकारणी करण्याची तरतूद आहे,"वास्तविक मिळकतदाराने कर आकारणी लागू करण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्या दिवसापासून कर आकारणी लागू करण्याची तरतूद ""रेंट ऍक्‍ट'मध्ये आहे ." असताना वर्ष प्रभावाने महापालिकेने भिडे कर आकारणी केली आहे,असे असताना तब्बल एक वर्ष पूर्वलक्ष्यी प्रभावाने महापालिकेने भिडे यांची कर आकारणी केली आहे . पृथ्वीवरील जीवाणू किरणांचा सामना करू शकत,पृथ्वीवरील जीवाणू अतिनील किरणांचा सामना करू शकत नाहीत . बाहेरच्या वातावरणाशी जुळवून सवय जीवाणू करतात,म्हणजेच बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय जीवाणू करतात . परग्रहावर जीवसृष्टी असू शकते शक्‍यता वर्तवली,"त्यामुळे परग्रहावर जीवसृष्टी असू शकते , अशी शक्‍यता वर्तवली जाते ." २००५ प्रयोगाचे निष्कर्ष मिळायचे आढळलेले बॅक्‍टेरिया पृथ्वीपलीकडचे आहेत,"२००५ मधील प्रयोगाचे निष्कर्ष अद्याप मिळायचे आहेत ; मात्र आढळलेले बॅक्‍टेरिया पृथ्वीपलीकडचे आहेत , हे नक्की ." विश्‍वात बॅक्‍टेरिया जोडीला आहेत अनुमान धरायचे झाल्यास पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून आलेले शकू,"त्यामुळे विश्‍वात आपण एकटे नाही , तर किमान बॅक्‍टेरिया तरी आपल्या जोडीला आहेत ; मात्र हे अनुमान ग्राह्य धरायचे झाल्यास आपणही कदाचित पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून आलेले असू शकू . ' '" पुढे म्हणाले परग्रहावर जीवसृष्टी असेल वायू असू शकतो,"ते पुढे म्हणाले , "" "" परग्रहावर जीवसृष्टी असेल , तर तेथील वायू वेगळा असू शकतो ." सृष्टीला ऑक्‍सिजनऐवजी वायू वाटत जीवसृष्टी असेलच फायदे तोटेही होऊ शकतात,"तेथील सृष्टीला ऑक्‍सिजनऐवजी दुसरा वायू जीवनावश्‍यक वाटत असेल ; मात्र जीवसृष्टी असेलच , तर आपल्याला त्याचे फायदे व तोटेही होऊ शकतात ." असतील सुटणारे प्रश्‍न सोडवू शकतील,"ते जर आपल्यापेक्षा अधिक प्रगत असतील , तर आपल्याला न सुटणारे प्रश्‍न ते सोडवू शकतील ." प्रगती होऊ शकेल पृथ्वीवरील वातावरण असल्याने येतील वसाहतवादाची समस्या निर्माण होईल,त्यातून आपली अधिक प्रगती होऊ शकेल ; मात्र त्याचबरोबर पृथ्वीवरील वातावरण चांगले असल्याने ते येथे येतील व वसाहतवादाची समस्या निर्माण होईल . परग्रहावर सृष्टी असेल खगोलशास्त्रज्ञांना वाटत जीवशास्त्रज्ञांचे मत असल्याचे केले,"परग्रहावर सृष्टी असेल , असे खगोलशास्त्रज्ञांना वाटत असले , तरी जीवशास्त्रज्ञांचे मत नकारात्मकच असल्याचे त्यांनी नमूद केले ." आठवड्यांपूर्वी शोध लागलेल्या ग्रहावरही जीवसृष्टी आहे खात्री देता येणार ग्रह ताऱ्यापासून जवळ असल्याने प्रकाश मिळाल्याने जीवसृष्टी असावी कयास बाळगला जात असल्याचे सांगितले,"दोन आठवड्यांपूर्वी शोध लागलेल्या ग्रहावरही जीवसृष्टी आहे की नाही , याबद्दल खात्री देता येणार नाही ; मात्र हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून अगदी जवळ असल्याने पुरेसा प्रकाश मिळाल्याने त्यावर जीवसृष्टी असावी , असा कयास बाळगला जात असल्याचे त्यांनी सांगितले ." गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जनता पक्षात पडले,गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षात एकाकी पडले आहेत काय ? लोकसभेतील दृश्‍य भाजप वर्तुळातून मिळालेली माहिती पाहता तथ्य असावे,लोकसभेतील आजचे दृश्‍य आणि भाजप वर्तुळातून मिळालेली माहिती पाहता ; त्यात तथ्य असावे . लोकसभेत गुजरात सरकार मोदी कॉंग्रेस डावे समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी हल्ला चढवूनही भाजपकडून समर्थन केले,"लोकसभेत गुजरात सरकार आणि मोदी यांच्याविरुद्ध कॉंग्रेस , डावे आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार हल्ला चढवूनही भाजपकडून कोणी त्यांचे समर्थन केले नाही ." पक्षनेते अडवानी उपस्थितीत प्रकार घडणे करणारे,विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांच्या उपस्थितीत असा प्रकार घडणे तर अधिक चकित करणारे होते . गोंधळात भाजपच्या गुजरातमधील खासदारांची अनुपस्थितीही होती,आजच्या या गोंधळात भाजपच्या गुजरातमधील खासदारांची अनुपस्थितीही सूचक होती . भाजपचे गुजरातमधील खासदार राहिल्याचे समजते,भाजपचे गुजरातमधील खासदार मुद्दामच गैरहजर राहिल्याचे समजते . मोदी कार्यपद्धतीवर असणाऱ्यांची संख्या आहे खासदारांचाही समावेश आहे,मोदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यात बहुसंख्य खासदारांचाही समावेश आहे . राणा खासदार मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धकही आहेत,काशिराम राणा यांच्यासारखे वरिष्ठ खासदार मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धकही आहेत . गोंधळ होऊनही भाजपच्या बाजूने मोदींचे समर्थन केले खटकणारी बाब ठरली,"त्यामुळे एवढा गोंधळ होऊनही भाजपच्या बाजूने मोदींचे समर्थन न केले जाणे , ही खटकणारी बाब ठरली ." गुजरातमधील चकमक प्रकरण तमिळनाडूतील सेतुसमुद्रम प्रकल्प मुद्‌द्‌यांवरून झालेल्या गोंधळामुळे लोकसभेत दुपारी तीनपर्यंत कामकाज होऊ शकले,"गुजरातमधील बनावट चकमक प्रकरण , तसेच तमिळनाडूतील सेतुसमुद्रम प्रकल्प या दोन मुद्‌द्‌यांवरून झालेल्या गोंधळामुळे लोकसभेत आज दुपारी तीनपर्यंत कामकाज होऊ शकले नाही ." गुजरात प्रकरण कॉंग्रेस पक्ष समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी केले भाजपच्या सदस्यांनी सेतुसमुद्रम रामसेतूचा मुद्दा केला,"गुजरात प्रकरण कॉंग्रेस , डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केले , तर भाजपच्या सदस्यांनी सेतुसमुद्रम - रामसेतूचा मुद्दा उपस्थित केला ." बाजूंकडून झालेल्या गोंधळामुळे प्रश्‍नोत्तरांचा तास होऊ शकला सभागृहाचे कामकाज करावे लागले,दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोंधळामुळे प्रश्‍नोत्तरांचा तास होऊ शकला नाही व सातत्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले . दुपारी कामकाज झाले,दुपारी तीननंतर कामकाज सुरळीत सुरू झाले . गुजरातच्या सीआयडी पोलिसांना अटक केली,बनावट चकमक प्रकरणी गुजरातच्या राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने ( सीआयडी ) आज आणखी तीन पोलिसांना अटक केली . निरीक्षकाचा समावेश आहे,त्यात एका निरीक्षकाचा समावेश आहे . शेख पत्नी कौसरबी प्रजापती चकमकीत करण्यात आल्याचे प्रकरण गाजत,"सोहराबुद्दीन शेख , त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मित्र तुलसीराम प्रजापती यांना बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचे प्रकरण गाजत आहे ." संदर्भात निरीक्षक डाभी अजय परमार शर्मा पोलिसांना अटक करण्यात,या संदर्भात अतिरेकी कारवाया प्रतिबंधक विभागातील निरीक्षक एन. एच. डाभी व अजय परमार आणि संतराम शर्मा या दोन पोलिसांना आज अटक करण्यात आली . सोहराबुद्दीनवर गोळ्या झाडल्याचा डाभी आरोप आहे,सोहराबुद्दीनवर तीन गोळ्या झाडल्याचा डाभी यांच्यावर आरोप आहे . तिघांच्या अटकेमुळे प्रकरणात अटक केलेल्या पोलिसांची संख्या झाली,या तिघांच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक केलेल्या पोलिसांची संख्या सहा झाली आहे . अटक करण्यात आलेला परमार राज्याच्या अधीक्षक राजकुमार पांडियन सहायक होता,आज अटक करण्यात आलेला परमार राज्याच्या अतिरेकी कारवाया प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधीक्षक राजकुमार पांडियन यांचा स्वीय सहायक होता . "शर्मा कॉन्स्टेबल आहे ""सीआयडी'च्या सूत्रांनी सांगितले","शर्मा कॉन्स्टेबल आहे , असे ""सीआयडी'च्या सूत्रांनी सांगितले ." तिघांवर अपहरण ताब्यात ठेवणे खुनाचे आरोप ठेवण्यात,"या तिघांवर अपहरण , बेकायदा ताब्यात ठेवणे आणि खुनाचे आरोप ठेवण्यात आले आहेत ." न्यायालयात आणले जाण्याची शक्‍यता आहे,त्यांना उद्या न्यायालयात आणले जाण्याची शक्‍यता आहे . कौसरबीची हत्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात तिघांनी भूमिका बजावल्याचा संशय आहे,"कौसरबीची हत्या व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात या तिघांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा ""सीआयडी'ला संशय आहे ." दरम्यान पोलिस महानिरीक्षक वंजारा इलोल येथील शेतात पोलिसांनी केलेले उत्खनन संपले,"दरम्यान , सीमा विभागाचे पोलिस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांच्या इलोल येथील शेतात पोलिसांनी सुरू केलेले उत्खनन आज संपले ." कौसरबीच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी उत्खनन होते,कौसरबीच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी हे उत्खनन सुरू होते . अवशेष पोलिसांना मिळाल्याचे समजते,काही अवशेष पोलिसांना मिळाल्याचे समजते . पोलिसांना मदत केली,न्यायवैद्यक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी पोलिसांना मदत केली . अवशेष आता प्रयोगशाळेत पाठविले जाणार,हे अवशेष आता प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत . कोंढवा परिसरात हेरॉइनची विक्री करणाऱ्या युवक दुपारी पकडले,कोंढवा परिसरात हेरॉइनची विक्री करणाऱ्या एका युवक - युवतीला गुन्हे शाखेने आज दुपारी पकडले . ग्रॅम हेरॉइन ग्रॅम गांजा करण्यात,त्यांच्याकडून सुमारे ६५० ग्रॅम हेरॉइन व ३०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे . हेरॉइनची बाजारपेठेत लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात,या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ६५ लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले . सौ शहनाझ संजय लोंढे वय हाजी पापामियॉं शेख वय दोघेही इंदिरानगर झोपडपट्टी गुलटेकडी हेरॉइन विक्रीच्या आरोपावरून अटक झाली,"सौ . शहनाझ संजय लोंढे ( वय ३० ) व हाजी पापामियॉं शेख ( वय २६ , दोघेही रा . इंदिरानगर झोपडपट्टी , गुलटेकडी ) यांना हेरॉइन विक्रीच्या आरोपावरून अटक झाली आहे ." कायद्यान्वये वानवडी ठाण्यात गुन्हा करण्यात माहिती शाखेचे उपायुक्त कुंभारे दिली,"त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अनिल कुंभारे यांनी आज येथे दिली ." इंदिरानगर झोपडपट्टीतील महिला कोंढव्यात मिठानगरमध्ये पेट्रोल पंपासमोरील बस थांब्याजवळ पदार्थांची विक्री करीत माहिती पोलिसांना समजली होती,इंदिरानगर झोपडपट्टीतील एक महिला कोंढव्यात मिठानगरमध्ये पेट्रोल पंपासमोरील बस थांब्याजवळ अमली पदार्थांची विक्री करीत आहे अशी माहिती पोलिसांना समजली होती . गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने दुपारी सुमारास छापा घातला,त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट - २च्या पथकाने दुपारी दीडच्या सुमारास छापा घातला . वेळी शहनाझ हाजी दोघांना पकडण्यात,त्या वेळी शहनाझ व हाजी या दोघांना पकडण्यात आले . सापडलेल्या पिशवीमध्ये हेरॉइन गांजा सापडला,त्यांच्याकडे सापडलेल्या पिशवीमध्ये हेरॉइन व गांजा सापडला . वजन काटा वजन मापे सापडली,त्याशिवाय छोटा वजन काटा व वजन मापे सापडली . पिशवीतून गांजा पिशवीत भरून विक्री करण्याचा प्रयत्न होता,मोठ्या पिशवीतून गांजा छोट्या पिशवीत भरून त्यांची विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता . प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या पुड्याही सापडल्या,त्यानुसार छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या पुड्याही त्यांच्याकडे सापडल्या . शहनाजकडे झालेल्या चौकशीत दिवसांपूर्वी मुंबईतील व्यक्तीकडून विक्रीसाठी हेरॉइन घेतल्याचे सांगितले,शहनाजकडे झालेल्या चौकशीत पाच दिवसांपूर्वी तिने मुंबईतील एका व्यक्तीकडून विक्रीसाठी हेरॉइन घेतल्याचे सांगितले . व्यक्ती नेहमी पदार्थ पुरविते म्हणणे कुंभारे सांगितले,"ती व्यक्ती नेहमी अमली पदार्थ पुरविते , असे तिचे म्हणणे असल्याचे कुंभारे यांनी सांगितले ." शहनाजला ऑगस्ट २००४ मध्ये पदार्थ विक्रीबद्दल अटक झाली होती,शहनाजला ऑगस्ट २००४ मध्ये अमली पदार्थ विक्रीबद्दल अटक झाली होती . गुन्ह्यात सध्या जामिनावर सुटली,त्या गुन्ह्यात ती सध्या जामिनावर सुटली आहे . हाजीविरुद्धही दारू विक्रीचे गुन्हे आहेत,हाजीविरुद्धही बेकायदा दारू विक्रीचे तीन गुन्हे दाखल आहेत . गेल्या महिन्यापासून शहनाझ आहेत,गेल्या महिन्यापासून तो व शहनाझ एकत्र आहेत . शाखेचे पथक तपासासाठी मुंबईला झाले असून कोंढव्यातील ग्राहकांचाही शोध असल्याची माहिती कुंभारे दिली,गुन्हे शाखेचे एक पथक याबाबत तपासासाठी मुंबईला रवाना झाले असून कोंढव्यातील त्यांच्या संभाव्य ग्राहकांचाही शोध सुरू असल्याची माहिती कुंभारे यांनी दिली . मुलाचे लग्नाचे वय होऊन,मुलाचे लग्नाचे वय होऊन गेले . मुलीची स्थळे येत,मुलीची स्थळे येत नाहीत . मागणी घालून मुली मिळत,मागणी घालून मुली मिळत नाहीत . मागील वर्षांप्रमाणे वर्षही गेले,मागील चार वर्षांप्रमाणे हे वर्षही गेले . भावकीत चर्चेचा विषय बनला... कैफियत आहे परिसरातील मुलांच्या वडिलांची,भावकीत चर्चेचा विषय बनला... ही कैफियत आहे या परिसरातील अनेक मुलांच्या वडिलांची ! मुलीची घटती संख्या शिक्षणामुळे मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा पातळी परिसरात मुलांना वर्षी विवाहासाठी मुलींची स्थळे आली,"मुलीची घटती संख्या व शिक्षणामुळे मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा , वैचारिक पातळी यांमुळे परिसरात दोनशेपेक्षा जास्त मुलांना याही वर्षी विवाहासाठी मुलींची स्थळे आली नाहीत ." मागणी घालूनही मुलीच्या वडिलांनी मुली दिल्या,मागणी घालूनही मुलीच्या वडिलांनी मुली दिल्या नाहीत . सध्या लग्नसराईची धामधूम असून जोडपी होत परिसरातील पुरोहितांकडून मिळालेली माहिती आहे,"सध्या लग्नसराईची धामधूम असून , अनेक जोडपी विवाहबद्ध होत आहेत ; पण या परिसरातील पुरोहितांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे ." म्हणण्यानुसार पूर्वी मुलींचे वडील विवाहाचा योग पाहण्यासाठी येत असत,त्याच्या म्हणण्यानुसार पूर्वी मुलींचे वडील विवाहाचा योग कधी हे पाहण्यासाठी येत असत . आता मुलाचे वडील मुलाला स्थळ मिळेल विवाहाला वर्षी योग आहे मुलगी मिळेल येत आहेत,"आता मात्र मुलाचे वडील आपल्या मुलाला स्थळ मिळेल का , विवाहाला या वर्षी अनुकूल योग आहे का , मुलगी मिळेल का , यासाठी येत आहेत ." राष्ट्रवादी आघाडी मिळून राष्ट्रवादी सध्या नगरसेवक असल्याचे श्री. कुऱ्हाडे सांगण्यात,"राष्ट्रवादी पुरस्कृत शहर विकास आघाडी तीन , अपक्ष दोन असे मिळून ' राष्ट्रवादी ' कडे सध्या आठ नगरसेवक असल्याचे श्री. कुऱ्हाडे यांच्याकडून सांगण्यात आले ." शिवसेनेने भूमिका केलेली,मात्र शिवसेनेने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही . उमेदवार संगीता तापकीर कौल टाकणार ठरणार,"यामुळे अपक्षांमधील तिसऱ्या विजयी उमेदवार संगीता तापकीर आपला कौल कोणाकडे टाकणार , हे महत्त्वाचे ठरणार आहे ." सत्ता स्थापनेत मत ठरणार,सत्ता स्थापनेत त्यांचे मत निर्णायक ठरणार आहे . खासदार आढळराव आमदार दिलिप मोहिते पवार जातीने आळंदीतील पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत,"खासदार शिवाजी आढळराव , आमदार दिलिप मोहिते , नारायण पवार हे जातीने आळंदीतील पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत ." ब्रीदवाक्‍य धारण करणाऱ्या सूर्यकिरण विमानांच्या चमूची श्‍वास रोखायला लावणारी प्रात्यक्षिके दुश्‍मनाला धडकी भरवण्याची क्षमता असलेल्या सुखोई एसयू जग्वार विमानांच्या कसरती फुटांवरून जवानांची उडी रूपे दाखवीत दलाने पिढीला दलाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला,"' सदैव सर्वोत्तम ' हे ब्रीदवाक्‍य धारण करणाऱ्या ' सूर्यकिरण ' विमानांच्या चमूची श्‍वास रोखायला लावणारी प्रात्यक्षिके , दुश्‍मनाला धडकी भरवण्याची पूर्ण क्षमता असलेल्या सुखोई एसयू - ३० आणि जग्वार या विमानांच्या हवाई कसरती , आठ हजार फुटांवरून छत्रीधारी जवानांची उडी , अशी विविध रूपे दाखवीत , हवाई दलाने आज नव्या पिढीला दलाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला ." प्रात्यक्षिके कसरती पाहताना प्रेक्षकांच्या तोंडून वाहव्वा शब्द उमटत,"ही प्रात्यक्षिके , कसरती पाहताना प्रेक्षकांच्या तोंडून केवळ ' वाहव्वा ' हेच शब्द उमटत राहिले ." हवाई दलाच्या वर्षानिमित्त विमानतळावर डे आयोजन करण्यात,भारतीय हवाई दलाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोहगाव विमानतळावर ' ओपन डे ' चे आयोजन करण्यात आले होते . पुण्याच्या कोपऱ्यात असलेल्या देशाच्या शक्तीचे दर्शन नागरिकांना घेता यावे दलाची प्रतिमा वाढावी पिढीने दलात सहभागी होण्याची प्रेरणा घ्यावी उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात,"पुण्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या देशाच्या या महान शक्तीचे दर्शन नागरिकांना घेता यावे आणि त्यातून दलाची प्रतिमा वाढावी व नव्या पिढीने हवाई दलात सहभागी होण्याची प्रेरणा घ्यावी , अशा उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते ." कानठळ्या बसविणारा आवाज करीत जग्वार विमानांनी सुखोई विमानांनी उड्डाण केले,कानठळ्या बसविणारा आवाज करीत पाच जग्वार विमानांनी आणि ३ सुखोई विमानांनी एकामागून एक उड्डाण केले . ड्रील ग्रुप जवानांनी संगीन असलेल्या बंदुका हाती पेलत एकाग्रतेचे दर्शन घडवले,"त्यानंतर खास दिल्लीहून आलेल्या ' एकर वॉरियर ड्रील ग्रुप ' च्या जवानांनी चमकती संगीन असलेल्या बंदुका हाती लीलया पेलत , आपल्या एकाग्रतेचे दर्शन घडवले ." जग्वार सुखोई विमानांनी उड्डाण क्षमतेचे दलाच्या वैमानिकांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवले,त्यानंतर जग्वार आणि सुखोई विमानांनी आपल्या उड्डाण क्षमतेचे आणि भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवले . आवाजाच्या वेगापेक्षाही वेगाने शकणाऱ्या सुखोई विमानाने केलेला वेग विमानाची क्षमता दाखवून,आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने जाऊ शकणाऱ्या सुखोई विमानाने ' स्लोसायकलिंग ' प्रमाणे धारण केलेला अतिशय कमी वेग या विमानाची वेगळीच क्षमता दाखवून गेला . सुखोई विमानाने उंचीवर केलेली प्रात्यक्षिकेही डोळे दीपवणारी ठरली,एका सुखोई विमानाने अतिशय कमी उंचीवर सादर केलेली प्रात्यक्षिकेही डोळे दीपवणारी ठरली . प्रात्यक्षिकानंतर रंगाची हवेत झेपावली नंतरचा तास प्रेक्षकांच्या तोंडून वाहव्वा शब्द उमटत,या प्रात्यक्षिकानंतर लाल पांढऱ्या रंगाची देखणी ' सूर्यकिरण ' हवेत झेपावली आणि नंतरचा अर्धा तास प्रेक्षकांच्या तोंडून केवळ ' वाहव्वा ' चेच शब्द उमटत राहिले . भारतात गेल्या वर्षांत अंडी जीवाश्‍मांच्या स्वरूपात सापडली,मध्य भारतात गेल्या काही वर्षांत डायनासोरची हजारो अंडी जीवाश्‍मांच्या स्वरूपात सापडली आहेत . निमित्ताने,त्या निमित्ताने . काळी मध्यभाग होता विश्‍वास बसणार खरंय,"एके काळी आपल्या भारताचा मध्यभाग हाच एक पृथ्वीवरील सर्वांत मोठा आणि खराखुरा "" ज्युरासिक पार्क "" होता , यावरती आपला विश्‍वास बसणार नाही ; पण हे खरंय !" वर्षांपूर्वी गोंडवन खंडांचा भाग उपखंडाने व्यापलेला होता,सोळा कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन नामक संयुक्त खंडांचा एक भाग भारतीय उपखंडाने व्यापलेला होता . भारतामधील चौरस किलोमीटरच्या भागात गेल्या वर्षांमध्ये अंडी जीवाश्‍मांच्या स्वरूपात सापडलेली,साधारणतः मध्य भारतामधील दहा हजार चौरस किलोमीटरच्या भागात गेल्या काही वर्षांमध्ये डायनासोरची हजारो अंडी जीवाश्‍मांच्या स्वरूपात सापडलेली आहेत . डायनासोर शब्दाचा अर्थ आहे सरडा अवशेषांचे भांडार भारतात शोधण्यासाठी तरुण आहेत,""" डायनासोर "" या शब्दाचा अर्थ आहे "" भयानक सरडा "" त्यांच्या अवशेषांचे भांडार भारतात शोधण्यासाठी काही तरुण उत्सुक आहेत ." शर्मा राजेश चौहान वर्मा जीवाश्‍म करण्याचा आहे,"भौतिकीशास्त्राचे शिक्षक विशाल शर्मा , राजेश चौहान आणि गोविंद वर्मा यांना जीवाश्‍म गोळा करण्याचा छंद आहे ." नर्मदेचे खोरे दाहोद जबलपूर संशोधन करीत अंडी जीवाश्‍माच्या स्वरूपात सापडलेली,"नर्मदेचे खोरे , दाहोद ते जबलपूर येथे संशोधन करीत असताना त्यांना नुकतीच शंभर अंडी जीवाश्‍माच्या स्वरूपात सापडलेली आहेत ." वर्षांपूर्वीची आहेत,ती सुमारे सात कोटी वर्षांपूर्वीची आहेत . नागपूर येथील इंडिया संचालक मोहाबे अंडी आहेत शहानिशा केली,"नागपूर येथील "" जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडिया "" चे संचालक डॉ. धनंजय मोहाबे यांनी ती अंडी डायनासोरची आहेत , यांची शहानिशा केली आहे ." रहस्य शोधून गोष्ट,"ते रहस्य शोधून काढणे , ही गोष्ट सोपी नाही ." जीवाश्‍म झालेल्या अंड्यामध्ये पिल्लू होत असल्याचे व्हावे,"जीवाश्‍म झालेल्या एखाद्या अंड्यामध्ये डायनासोरचे "" पिल्लू "" साकार होत असल्याचे सिद्ध व्हावे लागते ." अंडी आकाराच्या आहेत,ती अंडी सॉरोपॉडवर्गीय अवाढव्य आकाराच्या डायनासोरची आहेत . संशोधकांना अंड्यांच्या समूहाचे जीवाश्‍म ठिकाणी सापडले,हौशी संशोधकांना सहा ते आठ अंड्यांच्या समूहाचे जीवाश्‍म विविध ठिकाणी सापडले आहेत . ठिकाणी पाऊलखुणा दिसून आल्यात,काही ठिकाणी त्यांच्या पाऊलखुणा दिसून आल्यात . नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वाळूच्या चिखलाने बनलेल्या राहत्या गुहाही सापडलेल्या,"नद्यांच्या खोऱ्यांमध्ये त्यांच्या वाळूच्या किंवा चिखलाने बनलेल्या अनेक "" राहत्या "" गुहाही सापडलेल्या आहेत ." डायनासोर मीटर होते,ते डायनासोर १२ ते १७ मीटर लांब होते . मान मीटर शेपूट वैशिष्ट्य होते,अतिउंच निमुळती मान आणि खूप लांब ( १५ मीटर ) शेपूट हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते . जगात इतिहासात मीटर प्राणी कधीही झाला,जगात आतापर्यंतच्या इतिहासात २७ मीटर इतका उंच अजस्र प्राणी कधीही झाला नाही . अंड्यांमधून बाहेर पडलेले पिलू वाढून झाले वजन व्यक्तींएवढे असते,त्या अंड्यांमधून बाहेर पडलेले डायनासोरचे पिलू वाढून पूर्ण झाले की त्याचे वजन निदान सहाशे व्यक्तींएवढे असते . डायनासोर बुद्धीनेही होता मेंदूचे वजन शरीराच्या वजनाच्या तुलनेत लाखपट होते,"असा डायनासोर बुद्धीनेही जड होता , कारण त्याच्या मेंदूचे वजन संपूर्ण शरीराच्या वजनाच्या तुलनेत अडीच लाखपट कमी होते !" उंची माणसांच्या उंचीएवढी होती,त्यांची उंची निदान तीन माणसांच्या उंचीएवढी होती . मादीने बसून किलोग्रॅम वजनाचे अंडे घातले फुटांवरून मीटर उंचीवरून जमिनीवरती फुटता पडत असे,सॉरोपोडच्या मादीने उकिडवे बसून ७ किलोग्रॅम वजनाचे अंडे घातले तरी ते किमान आठ फुटांवरून ( किंवा अडीच मीटर ) उंचीवरून जमिनीवरती न फुटता पडत असे ! भारतात टिटॅनोसोरसची सापडलेली,भारतात टिटॅनोसोरसची अंडी पण सापडलेली आहेत . डायनासोरना खाण्यासाठी होते,अशा उंच - धिप्पाड डायनासोरना खाण्यासाठी गवत लागे ; कारण ते शाकाहारी होते . पोट भरण्यासाठी दिवसभर,पोट भरण्यासाठी ते दिवसभर चरत असत . भारतात थेरोपॉड्‌स डायनासोर होऊन,अर्थात भारतात थेरोपॉड्‌स ( मांसाहारी ) डायनासोर पण होऊन गेले . राजस्थान गुजरात कच्छ राज्यांमध्ये डायनासोरची अंडी जीवाश्‍मांच्या स्वरूपात मिळालेली,"राजस्थान , गुजरात ( कच्छ ) या राज्यांमध्ये डायनासोरची २००० अंडी जीवाश्‍मांच्या स्वरूपात मिळालेली आहेत ." महाराष्ट्रात चंद्रपूर पिसदुरा जिल्ह्यामध्ये डायनासोरचे अवशेष मिळाले,महाराष्ट्रात चंद्रपूर ( पिसदुरा ) जिल्ह्यामध्ये विविध डायनासोरचे अवशेष मिळाले आहेत . भारतातील जीवाश्‍म आंध्र प्रदेशात सापडले,भारतातील सर्वांत जुने जीवाश्‍म मात्र आंध्र प्रदेशात सापडले होते . अहमदाबादपासून जवळ बालासिनोर कंपनीची उभारणी असताना ऑक्‍टोबर महिन्यात गोळे मिळाले,अहमदाबादपासून जवळ ( १०० कि.मी. ) बालासिनोर येथे एसीसी सिमेंट कंपनीची उभारणी चालू असताना १९८२च्या ऑक्‍टोबर महिन्यात बरेच गोलगरगरीत गोळे मिळाले . तोफगोळे आहेत वाटले,"त्यांना प्रथम ते ऐतिहासिक तोफगोळे आहेत , असे वाटले ." राहिओलीजवळ हाडांची जीवाश्‍मे मिळाली,राहिओलीजवळ मोठ्या हाडांची टणक जीवाश्‍मे मिळाली . डायनासोरची खांद्याजवळचे पायांचे अवशेष स्थितीत मिळाले,"डायनासोरची नखे , खांद्याजवळचे आणि पायांचे अवशेष चांगल्या स्थितीत मिळाले ." संशोधन करण्याच्या दृष्टीने आहेत,संशोधन करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वपूर्ण आहेत . आदिवासींना अवशेष जीवाश्‍म सुरवातीला ड्रॅगन अवाढव्य असू शकेल वाटले,"तत्कालीन आदिवासींना ते अवशेष आणि लांबट हाडे ( जीवाश्‍म ) सुरवातीला चक्क ड्रॅगन किंवा अवाढव्य असू शकेल , असे त्यांना वाटले नसावे ." जीवाश्‍म ऑक्‍सफर्डजवळच्या सापडला,डायनासोरचे जीवाश्‍म प्रथम ऑक्‍सफर्डजवळच्या खाणीमध्ये १६७७ मध्ये सापडला . मांडीचे हाड होते,ते मांडीचे हाड होते . अंडे जीवाश्‍माच्या रूपात मिळाले,डायनासोरचे अंडे प्रथम फ्रान्समध्ये जीवाश्‍माच्या रूपात १८६९ मध्ये मिळाले होते . सेंटिमीटर रुंदीचे होते,"ते साधारण फुटबॉलच्या आकाराचे , म्हणजे २५ ते ३० सेंटिमीटर लांबी - रुंदीचे होते ." जगात सेंटिमीटरपासून सेंटिमीटर व्यासाची कॅनडा मंगोलिया चीन अमेरिका देशांमध्ये मिळाली,"त्यानंतर जगात २ सेंटिमीटरपासून ३० सेंटिमीटर व्यासाची हजारो अंडी कॅनडा , मंगोलिया , चीन , अर्जेंटिना , स्पेन आणि अमेरिका या देशांमध्ये मिळाली ." ठिकाणी जीवाश्‍म मिळाले,विखुरलेल्या २०० ठिकाणी डायनासोरचे जीवाश्‍म मिळाले . NULL लिटर पाणी होते,"NULL काही खूप मोठे , म्हणजे दोन लिटर पाणी मावेलएवढे होते ." भारत भूमी असावी जाणकारांचे म्हणणे,"भारत ही डायनासोरची आद्य भूमी असावी , असे काही जाणकारांचे म्हणणे आहे ." भारतामध्ये जगाच्या तुलनेत अंड्यांचे जीवाश्‍म असले विविधता आहे,कारण मध्य भारतामध्ये इतर जगाच्या तुलनेत एकूण सापडलेल्या अंड्यांचे जीवाश्‍म कमी असले तरी त्यांच्यामधील विविधता लक्षणीय आहे . प्रदर्शन गॅलरी सेक्‍टर पाहायला मिळते,त्यांचे प्रदर्शन चंडीगडच्या गव्हर्न्मेंट आर्ट गॅलरी ( सेक्‍टर १० ) येथे पाहायला मिळते . काळ वर्षांपूर्वीचा आहे,त्यांचा काळ २२ कोटी ते ६ कोटी वर्षांपूर्वीचा आहे . काळ वर्षांमध्ये येतो,ज्युरासिक काळ हा साधारणतः १४.४ ते २०.४ कोटी वर्षांमध्ये येतो . भारत काळचा पार्क नसावा पार्क असावा म्हणायला हरकत,"तेव्हा भारत हा केवळ एके काळचा ज्युरासिक पार्क नसावा , तर डायनासोर पार्क असावा , असे म्हणायला हरकत नाही !" विद्यार्थीनी शिक्षण घेत,वीस हजार विद्यार्थीनी त्यात शिक्षण घेत आहेत . नागपूर रत्नागिरी सातारा ठिकाणी संस्थेच्या कार्याचा व्याप वाढला,"नागपूर , रत्नागिरी , सातारा , वाई आदी ठिकाणी संस्थेच्या कार्याचा व्याप वाढला आहे ." संग्रहालयाचे बांधकाम,संग्रहालयाचे बांधकाम सुरू महिलांच्या उन्नतीसाठी कर्वे काम केले इतिहास लोकांना संस्थेच्या आवारात संग्रहालय रहात,महिलांच्या उन्नतीसाठी कै . महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे काही काम केले तो सारा इतिहास लोकांना समजण्यासाठी कर्वेनगरला संस्थेच्या आवारात संग्रहालय उभे रहात आहे . संग्रहालयात थिएटर योजना आहे,या संग्रहालयात ओपन एअर थिएटर बांधण्याचीही योजना आहे . संस्थेची इमारतही आहे,संस्थेची इमारतही वैशिष्ट्यपूर्ण आहे . प्रवृत्तीचे प्रसिद्धीपासून दूर राहणारे,"महर्षी कर्वे तसे शांत प्रवृत्तीचे , प्रसिद्धीपासून दूर राहणारे NULL ." संग्रहालयाची इमारत उंचीने ठेवण्यात,त्यामुळे संग्रहालयाची मूळ इमारत उंचीने लहान ठेवण्यात आली आहे . कार्य,याच अण्णांचे कार्य मात्र उत्तुंग NULL . इमारतीबाहेरचा टॉवर इमारतीपेक्षा ठेवण्यात,ते दर्शविण्यासाठी इमारतीबाहेरचा टॉवर मात्र मूळ इमारतीपेक्षा उंच ठेवण्यात आला आहे . प्रवास,( महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा चित्रमय प्रवास www . esakal . comवर पहा ) भोसरी येथील माने इलेक्‍ट्रिकल्स कंपनी करीत प्लास्टिकच्या पुनर्वापर करता प्लास्टिक करणाऱ्या वेस्ट ईपीएस प्लास्टिक यंत्रास केंद्र सरकारचे पेटंट मिळाले कंपनीचे संचालक माने सांगितले,"भोसरी येथील माने इलेक्‍ट्रिकल्स कंपनी तयार करीत असलेल्या टाकाऊ प्लास्टिकच्या पिशव्यांपासून पुनर्वापर करता येईल असे प्लास्टिक तयार करणाऱ्या "" वेस्ट ईपीएस प्लास्टिक "" यंत्रास केंद्र सरकारचे पेटंट मिळाले आहे , असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने यांनी आज सांगितले ." यंत्राच्या पेटंटसाठी कंपनीने गेल्या ता जानेवारी रोजी अर्ज केला होता,या यंत्राच्या पेटंटसाठी कंपनीने गेल्या ता . ३० जानेवारी २००२ रोजी अर्ज केला होता . मंजुरी मिळाली असून तारखेपासून वर्षांसाठी पेटंट मिळाले,त्यास मंजुरी मिळाली असून ; त्या तारखेपासून २० वर्षांसाठी पेटंट मिळाले आहे . माने म्हणाले पेटंट मिळाल्याने प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या यंत्र ठरत असल्याचे शिक्कामोर्तब झाले,"श्री . माने म्हणाले , "" पेटंट मिळाल्याने प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या निर्मूलनास हे एकमेव यंत्र प्रभावी ठरत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे ." यंत्रामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत,या यंत्रामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत आहे . पिंपरी चिंचवड महापालिकेने यंत्राद्वारे डेपो प्रकल्प उभारला,त्यामुळेच पिंपरी - चिंचवड महापालिकेने या यंत्राद्वारे मोशी कचरा डेपो येथे प्रकल्प उभारला आहे . पेटंट मिळाल्याने कंपनीची जबाबदारी वाढली,"पेटंट मिळाल्याने कंपनीची जबाबदारी आणखीन वाढली आहे . """ पिंपरी चिंचवडमधील सायबरकॅफे मध्ये पिढीद्वारे साईटचा गैरवापर होत केंद्रचालकांसाठी पोलिसांनी आचारसंहिता करून नियमावली बनवावी मागणी करणारा ठराव बैठकीत करण्यात,"पिंपरी - चिंचवडमधील "" सायबरकॅफे "" मध्ये नवीन पिढीद्वारे अनेक साईटचा गैरवापर होत असल्याने , संबंधित केंद्रचालकांसाठी पोलिसांनी आचारसंहिता तयार करून नियमावली बनवावी , अशी मागणी करणारा ठराव प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या बैठकीत आज करण्यात आला ." अध्यक्षस्थानी पाटील होते,अध्यक्षस्थानी विजय पाटील होते . प्राधिकरण परिसरातील सायबरकॅफेत मुले साईट्‌स पाहत पिढीवर परिणाम होत,"प्राधिकरण परिसरातील सायबरकॅफेत लहान मुले अश्‍लील साईट्‌स पाहत असल्याने , नवीन पिढीवर वाईट परिणाम होत आहे ." बसविण्याची सक्ती करावी संचालकांनीच मुलांच्या कारवायावर लक्ष ठेवावे दरमहा पाहणी केल्यास गैरप्रकार टाळणे होईल पाटील सांगितले,"त्यासाठी फिल्टर सॉफ्टवेअर बसविण्याची सक्ती करावी , तसेच संचालकांनीच लहान मुलांच्या कारवायावर लक्ष ठेवावे , पोलिसांनीही सायबरकॅफेची दरमहा पाहणी केल्यास गैरप्रकार टाळणे शक्‍य होईल , असे श्री . पाटील यांनी सांगितले ." आता दिवसांमध्ये जमिनींची मोजणी करून करून देण्यात येणार,भूमी अभिलेख विभागातर्फे आता दहा दिवसांमध्ये जमिनींची मोजणी करून नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . विकासाचा वेग नागरिकांची निकड लक्षात घेऊन विभागातर्फे लाइटनिंग मोजणीची सेवा येत्या मेपासून करण्यात,विकासाचा प्रचंड वेग आणि नागरिकांची निकड लक्षात घेऊन विभागातर्फे ही अतिअतिजलद ( लाइटनिंग ) मोजणीची सेवा येत्या एक मेपासून सुरू करण्यात येत आहे . शुल्क आकारण्यात येणार,अर्थात यासाठी नेहमीपेक्षा चौपट शुल्क आकारण्यात येणार आहे . राज्याचे जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख संचालक टी. सी. बेंजामिन परिषदेत माहिती दिली,राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक टी. सी. बेंजामिन यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . राज्यातील महापालिका नगरपालिकांच्या हद्दीमध्ये नगर भूमापनाचे काम झाले सेवा करण्यात,पुण्यासह राज्यातील २२ महापालिका आणि १६१ नगरपालिकांच्या हद्दीमध्ये ( ( जेथे नगर भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे ) ही सेवा सुरू करण्यात येत आहे . सध्या जमिनीच्या मोजणीसाठी मोजणी मोजणी मोजणी वर्गवारी करण्यात,"सध्या जमिनीच्या मोजणीसाठी साधी मोजणी , तातडीची मोजणी आणि अतितातडीची मोजणी अशी वर्गवारी करण्यात आली आहे ." मोजणीसाठी महिने लागतात,अतितातडीच्या मोजणीसाठी तीन महिने लागतात . आता वर्ग करण्यात,त्यामध्ये आता अतिअतिजलद हा वर्ग समाविष्ट करण्यात आला आहे . नागरिकांनी अर्ज केल्यावर लगेच दिवसांच्या मुदतीची नोटीस काढण्यात दिवशी जमिनीवर मोजणी करून दिवसांच्या आत क प्रत मिळू शकणार,त्याद्वारे नागरिकांनी अर्ज केल्यावर लगेच सात दिवसांच्या मुदतीची नोटीस काढण्यात येईल आणि आठव्या दिवशी प्रत्यक्ष जमिनीवर मोजणी करून दहा दिवसांच्या आत मोजणी नकाशा ( क प्रत ) त्यांना मिळू शकणार आहे . विकासाला गती मिळून कामे करणे होईल बेंजामिन सांगितले,"यामुळे विकासाला गती मिळून लवकर कामे सुरू करणे शक्‍य होईल , असे बेंजामिन यांनी सांगितले ." भागात मोजणीसाठी सुमारे अर्ज येतात,वर्षभरात शहरी भागात मोजणीसाठी सुमारे २२ हजार अर्ज येतात . टक्के अर्ज अतितातडीच्या मोजणीसाठी असतात,त्यापैकी ७० टक्के अर्ज हे अतितातडीच्या मोजणीसाठी असतात . नागरिकांची निकड वाढल्याचे लक्षात आले असून सेवा करण्यात,त्यावरून नागरिकांची निकड वाढल्याचे लक्षात आले असून त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात येत आहे . मोजणीचे शुल्क मोजणी तातडीची मोजणी अतितातडीची,मोजणीचे शुल्क साधी मोजणी तातडीची मोजणी अतितातडीची लागू मोजणी असलेल्या महापालिका हद्दीतील धारकांच्या मिळकतीच्या आर,"१ ) नागरी कमाल जमीनधारणा कायदा लागू मोजणी असलेल्या महापालिका हद्दीतील एका किंवा समान धारकांच्या प्रत्येक मिळकतीच्या १० आर किंवा १ , ००० . २ , ००० . ३ , ००० ." मीटर क्षेत्रापर्यंत महापालिका नगरपालिका हद्दीत धारकांच्या,एक हजार चौरस मीटर क्षेत्रापर्यंत किंवा अन्य महापालिका व नगरपालिका हद्दीत एका किंवा समान धारकांच्या प्रत्येक मिळकतीच्या आर मीटरपर्यंत,मिळकतीच्या २० आर किंवा दोन हजार चौरस मीटरपर्यंत . मिळकतीच्या क्षेत्रासाठी असलेल्या महापालिका हद्दीतील पुढील आर,२ ) त्याच मिळकतीच्या क्षेत्रासाठी नागरी कमाल जमीनधारणा कायदा लागू असलेल्या महापालिका हद्दीतील पुढील १० आर मीटर क्षेत्रापर्यंत महापालिका,"किंवा एक हजार चौरस मीटर क्षेत्रापर्यंत किंवा अन्य महापालिका , ५०० ." नगरपालिका हद्दीत पुढील आर मीटर क्षेत्रार्यंत भागास धारकांच्या,नगरपालिका हद्दीत पुढील २० आर किंवा दोन हजार चौरस मीटर क्षेत्रार्यंत किंवा त्याच्या भागास आणि त्याच एका किंवा समान धारकांच्या लगत जादा मिळकतीस . मोजणीसाठी अतितातडीच्या दराच्या दर लागू,अतिअतिजलद मोजणीसाठी अतितातडीच्या दराच्या चौपट दर लागू NULL देशात मनीऑर्डर पाठविण्याची योजना पुण्यातील कार्यालय शिवाजीनगर कार्यालयांमध्ये करण्यात,"देशात कोठेही तत्काळ मनीऑर्डर पाठविण्याची योजना पुण्यातील मुख्य टपाल कार्यालय , सिटी पोस्ट , शिवाजीनगर या तीन कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे ." रुपयांपर्यंतची रक्कम पाठविणे आहे माहिती पोस्टमास्तर जनरल जरोडिया दिली,"याद्वारे एक ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम तत्काळ पाठविणे शक्‍य आहे , अशी माहिती पोस्टमास्तर जनरल एस. सी. जरोडिया यांनी आज दिली ." पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी नागरिक व्यावसायिकांना सुविधा ठरेल सांगून म्हणाले मनीऑर्डरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दर शुल्कापेक्षा असून रुपयांसाठी रुपये कमिशन आकारण्यात येणार,"पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , तसेच व्यावसायिकांना ही सुविधा उपयोगी ठरेल , असे सांगून ते म्हणाले , "" मनीऑर्डरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दर सध्याच्या शुल्कापेक्षा कमी असून , ५० हजार रुपयांसाठी ३३० रुपये इतके कमिशन आकारण्यात येणार आहे ." मनीऑर्डरची रक्कम स्वरूपात बॅंक टपाल खात्यांमार्फत स्वीकारण्याची सोय आहे,मनीऑर्डरची रक्कम रोख स्वरूपात तसेच बॅंक व टपाल खात्यांमार्फत स्वीकारण्याची सोय यात आहे . मनीऑर्डर करण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागेल,मनीऑर्डर करण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागेल . मनीऑर्डर करणाऱ्याला आकडी क्रमांक देण्यात,मनीऑर्डर करणाऱ्याला १६ आकडी विशेष सांकेतिक क्रमांक देण्यात येईल . मनीआर्डर व्यक्तीला क्रमांक सांगावा लागेल,मनीआर्डर स्वीकारणाऱ्या व्यक्तीला हा क्रमांक सांगावा लागेल . व्यक्तीला टपाल कार्यालयातून ओळखपत्र दाखवून क्रमांक सांगून मनीऑर्डर मिळेल,"त्यानंतर त्या व्यक्तीला टपाल कार्यालयातून ओळखपत्र दाखवून व सांकेतिक क्रमांक सांगून मनीऑर्डर मिळेल . """ देशात टपाल कार्यालयांमध्ये योजना झाली,देशात २५०हून अधिक टपाल कार्यालयांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली आहे . पुणे विभागात नगर पंढरपूर श्रीरामपूर सोलापूर सातारा कऱ्हाड असल्याचे केले,"पुणे विभागात नगर , पंढरपूर , श्रीरामपूर , सोलापूर , सातारा , कऱ्हाड येथे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ." सी डॅक देशातील भाषांच्या लिपींचे प्रकारचे फॉंट करण्याचे काम हाती घेतले असून येत्या महिन्यांत फॉंट डिझायनर सिरीज होईल,""" सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग "" ने ( सी - डॅक ) देशातील २२ भाषांच्या ११ लिपींचे विविध प्रकारचे "" फॉंट "" तयार करण्याचे काम हाती घेतले असून , येत्या सहा ते आठ महिन्यांत "" फॉंट "" ची ही "" डिझायनर सिरीज "" तयार होईल ." प्रकारचे फॉंट होत टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेजेस विभाग मजकुराचे भाषांत ऑनलाइन भाषांतर करता व्हावे संशोधन करीत,"एकीकडे विविध प्रकारचे "" फॉंट "" उपलब्ध होत असताना दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा "" टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेजेस "" हा विभाग इंग्रजी मजकुराचे भारतीय भाषांत "" ऑनलाइन "" भाषांतर करता येणे शक्‍य व्हावे म्हणून संशोधन करीत आहे ." भाषांच्या संगणकावर करून दिल्यानंतर सी डॅक आता लिपी पद्धतीने मांडता येतील संशोधन केले,"भारतीय भाषांच्या लिपी संगणकावर उपलब्ध करून दिल्यानंतर "" सी - डॅक "" ने आता या विविध लिपी अधिक देखण्या पद्धतीने कशा मांडता येतील , यासाठी संशोधन सुरू केले आहे ." फॉंट होऊ शकतात,"अक्षरलेखनाद्वारे वेगवेगळे "" फॉंट "" तयार होऊ शकतात ." तंत्रज्ञानाची जोड देण्याचा सी डॅक प्रयत्न आहे,"त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा "" सी - डॅक "" चा हा प्रयत्न आहे ." हेतूने सी डॅक भाषातज्ज्ञ सॉफ्टवेअर विकसक आणण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले असून उद्‌घाटन झाले,"याच हेतूने "" सी - डॅक "" ने अक्षरलेखक , भाषातज्ज्ञ , सॉफ्टवेअर विकसक यांना एकत्र आणण्यासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले असून , त्याचे आज उद्‌घाटन झाले ." वायगाव येथील शेतकरी रवींद्र तुकाराम पाझारे वय जानेवारीला आत्महत्या केली,वायगाव ( निपाणी ) येथील शेतकरी रवींद्र तुकाराम पाझारे ( वय ४० ) यांनी ३१ जानेवारीला आत्महत्या केली . हेक्‍टर जमीन होती,त्यांच्याकडे दोन हेक्‍टर ९१ आर जमीन होती . कर्जही होते,त्यांच्यावर कर्जही होते . शिक्षकाची नोकरी होती कारणामुळे आत्महत्या केल्याचे अहवालात म्हटले,"मात्र त्यांना शिक्षकाची नोकरी होती , तसेच त्यांनी घरगुती कारणामुळे आत्महत्या केल्याचे अहवालात म्हटले आहे ." समितीने प्रकरणे नाकारताना पुढे केलेली कारणे असल्याचे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे,समितीने ही पाच प्रकरणे नाकारताना पुढे केलेली कारणे खोटी असल्याचे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे . घरातील कर्ता पुरुष गेल्याने झालेल्या कुटुंबांची फरफट आहे,घरातील कर्ता पुरुष गेल्याने एकाकी आणि निराधार झालेल्या या कुटुंबांची फरफट सुरू आहे . मदतही नाकारण्यात पुढे होईल चिंता कुटुंबांना करीत,"अशात शासकीय मदतही नाकारण्यात आल्याने पुढे काय होईल , ही चिंता या कुटुंबांना अस्वस्थ करीत आहे ." शेतकऱ्यांची मृत्यू प्रकरणे मृत्यू असल्याने कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आल्याचे समितीने अहवालात म्हटले,शेतकऱ्यांची दोन मृत्यू प्रकरणे अपघाती मृत्यू असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे . प्रकरण नाकारण्याचे कारण आहे,यातील एक प्रकरण नाकारण्याचे कारण संतापजनकच आहे . नेरी येथील शेतकरी काळबांडे वय शेतजमीन निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत करण्यात झाले,नेरी येथील शेतकरी उद्धव डोमाजी काळबांडे ( वय ३८ ) यांची शेतजमीन निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत अधिग्रहीत करण्यात आल्याने ते भूमिहीन झाले . शेतकरी नाहीत समितीचे म्हणणे आहे,"त्यामुळे ते शेतकरी नाहीत , असे या समितीचे म्हणणे आहे ." मोबदला देण्यात होता कारण प्रकरण नाकारताना जोडण्यात,"त्यांना मोबदला देण्यात आला होता , असेही कारण प्रकरण नाकारताना जोडण्यात आले आहे ." परिस्थितीची फरफट आत्महत्येला होती,त्यांची परिस्थितीची फरफट त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत होती . प्रकरणातील अनिता प्रमोद भोमले वय मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला,दुसऱ्या प्रकरणातील अनिता प्रमोद भोमले ( वय २२ ) यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे . मदत नाकारण्यात शेतकरी कुटुंबांसमोर कर्जाची परतफेड घरखर्च चालविण्याचे संकट ठाकले,शासकीय मदत नाकारण्यात आल्याने संबंधित शेतकरी कुटुंबांसमोर कर्जाची परतफेड आणि घरखर्च चालविण्याचे संकट उभे ठाकले आहे . घरखर्च चालवायलाच पैसे नसल्याने शेती कसायला पैसे आणायचे कुंटुंबातील सदस्यांचा प्रश्‍न आहे,"घरखर्च चालवायलाच पैसे नसल्याने शेती कसायला पैसे कुठून आणायचे , असा या कुंटुंबातील सदस्यांचा प्रश्‍न आहे ." प्रश्‍नाचे उत्तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता नेमलेल्या समितीजवळही,या प्रश्‍नाचे उत्तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर करण्याकरिता नेमलेल्या शासकीय समितीजवळही नाही . महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस आलेले अपयश खुर्चीला झालेला धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री देशमुख कर्नाटकातील काडू सिद्धेश्‍वर मठाला भेट देऊन केले,महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला आलेले अपयश आणि त्यामुळे खुर्चीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कर्नाटकातील काडू सिद्धेश्‍वर मठाला भेट देऊन होमहवन केले . देव आराधना केली,तेथे त्यांनी देव - देवतांची आराधना केली . वेळी राज्यपाल कृष्णा राजकारणात संधी मिळावी साकडे घातल्याचे समजते,"या वेळी त्यांच्यासोबत राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनीही , आपल्याला कर्नाटकातील सक्रिय राजकारणात संधी मिळावी , यासाठी साकडे घातल्याचे समजते ." तिप्तूर तालुक्‍यातील नोणवीनकेरे येथील काडू सिद्धेश्‍वर मठाला नेत्यांनी भेट दिली,तुमकूर जिल्ह्यातील तिप्तूर तालुक्‍यातील नोणवीनकेरे येथील काडू सिद्धेश्‍वर मठाला या दोघा बड्या नेत्यांनी भेट दिली . मठात स्वामीजी शिवयोगीश्‍वर स्वामीजी उपस्थितीत विधी केला,तेथील मठात श्री करीबसव देशीकेंद्र स्वामीजी व शिवयोगीश्‍वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत होमहवनाचा धार्मिक विधी त्यांनी केला . तास चाललेल्या होमहवनानंतर मठातर्फे कार्यक्रमातही देशमुख राज्यपाल कृष्णा भाग घेतला,चार तास चाललेल्या या होमहवनानंतर मठातर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमातही मुख्यमंत्री देशमुख आणि राज्यपाल कृष्णा यांनी भाग घेतला . नंतर दुपारी पूर्णाहुती दिल्यानंतर जेवण करून परतले,नंतर दुपारी पूर्णाहुती दिल्यानंतर जेवण करून ते परतले . राज्यपाल कृष्णा मठात येण्यापूर्वी नोणवीनकेरेजवळील बुटडेघड्ड येथील शास्त्री भेटून भविष्य जाणून घेतल्याचेही समजते,राज्यपाल कृष्णा यांनी मठात येण्यापूर्वी नोणवीनकेरेजवळील बुटडेघड्ड येथील प्रसिद्ध ज्योतिषी नागराज शास्त्री यांना भेटून आपले भविष्य जाणून घेतल्याचेही समजते . मठात जाऊन कार्यात भाग घेतला,त्यानंतर त्यांनी मठात जाऊन धार्मिक कार्यात भाग घेतला . गेल्या वर्षी सत्ताबदल होण्यापूर्वी कुमारस्वामी नागराज शास्त्री भेटून काडू सिद्धेश्‍वर मठात होमहवन केले,गेल्या वर्षी कर्नाटकात सत्ताबदल होण्यापूर्वी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही नागराज शास्त्री यांना भेटून काडू सिद्धेश्‍वर मठात होमहवन केले होते . होम केल्यानंतर आठवड्यातच मुख्यमंत्री झाले,हा होम केल्यानंतर केवळ आठवड्यातच कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले . मुख्यमंत्री राज्यपाल कृष्णा मठाला दिलेल्या भेटीबद्दल राजधानी चर्चा आहे,त्यामुळे मुख्यमंत्री देशमुख आणि राज्यपाल कृष्णा यांनी मठाला दिलेल्या भेटीबद्दल राजधानी बंगळूरमध्ये चर्चा सुरू आहे . महाराष्ट्रातील निवडणुकीत कॉंग्रेसला पक्षांनी शह दिला,महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वच पक्षांनी शह दिला . मुख्यमंत्री देशमुख कार्यशैली असल्याचा कांगावा कॉंग्रेसमधील गट करत,त्याला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची कार्यशैली कारणीभूत असल्याचा कांगावा कॉंग्रेसमधील एक गट करत आहे . देशमुख हटाओ कार्यक्रम केल्याचे समजते,"त्यांनी "" देशमुख हटाओ ' हा एककलमी छुपा कार्यक्रम सुरू केल्याचे समजते ." शिष्य मित्र विलासराव संकटात सापडल्याची माहिती कृष्णा मिळाल्यानंतर आता खुर्ची वाचविण्यासाठी हाती घेतली,त्यामुळेच आपले प्रिय शिष्य आणि मित्र ( विलासराव ) संकटात सापडल्याची माहिती राज्यपाल कृष्णा यांना मिळाल्यानंतर त्यांनी आता विलासरावांची खुर्ची वाचविण्यासाठी मोहीमच हाती घेतली आहे . कृष्णा शिष्य मंत्री आमदार डी. के. शिवकुमार पुढाकाराने देशमुख खुर्ची बचाओ होमहवन कार्यक्रमाचे आयोजन केले,"कृष्णा यांचे कर्नाटकातील आणखी एक शिष्य , माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डी. के. शिवकुमार यांच्या पुढाकाराने "" देशमुख खुर्ची बचाओ ' या होमहवन कार्यक्रमाचे आयोजन केले होते ." कार्यक्रम ठेवण्यात,हा कार्यक्रम अत्यंत गुप्त ठेवण्यात आला . माध्यमांच्या प्रतिनिधीला मठात सोडले,माध्यमांच्या कोणत्याही प्रतिनिधीला मठात सोडले नाही . होमहवन झाल्यानंतर मठातर्फे विवाह कार्यक्रमात दोघांनी भाग घेतला,होमहवन झाल्यानंतर मठातर्फे आयोजित सामूहिक विवाह कार्यक्रमात त्या दोघांनी भाग घेतला . कार्यक्रमात बोलताना कृष्णा म्हणाले संपर्क तुटून आता वर्षे झाली,"या कार्यक्रमात बोलताना कृष्णा म्हणाले , "" "" कन्नडचा संपर्क तुटून आता दोन वर्षे झाली आहेत ." बोलताना करा,त्यामुळे बोलताना चुकल्यास माफ करा . देशमुख कन्नड लोकांसमोर भाषण करून महाराष्ट्र जय कर्नाटक शेवट केला,"मुख्यमंत्री देशमुख यांनी साऱ्या कन्नड लोकांसमोर चक्क मराठीतून भाषण करून "" जय महाराष्ट्र , जय कर्नाटक ' असा शेवट केला !" महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर दिल्लीवरून आलेले मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष गुरुदास कामत राजीनामा देणार चर्चेने पदाधिकाऱ्यांनी मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर प्रमाणात गर्दी केली होती पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितलेला नसल्याने दिलेला नसल्याचे स्पष्टीकरण केल्यानंतर कार्यालयासमोर झालेली गर्दी पांगू लागली,महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर दिल्लीवरून परत आलेले मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष गुरुदास कामत राजीनामा देणार या चर्चेने पदाधिकाऱ्यांनी मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ; मात्र अद्याप पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितलेला नसल्याने तो दिलेला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केल्यानंतर कार्यालयासमोर झालेली गर्दी हळूहळू पांगू लागली . कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे अभिनंदन करण्याबरोबरच महापालिकेत कामकाजाच्या पद्धतीबाबत कामत नगरसेवकांना वेळी बैठकीत मार्गदर्शन केले,कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करण्याबरोबरच महापालिकेत कामकाजाच्या पद्धतीबाबत कामत यांनी नगरसेवकांना या वेळी बैठकीत मार्गदर्शन केले . बैठकीसाठी मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी होते,या बैठकीसाठी मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते . पालिका निवडणुकीतील पराभवानंतर कामत मार्गदर्शन करतील असल्याने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती भाषणबाजीचा प्रपंच करता कार्यकर्त्यांकडून निवेदन घेणेच केले,"पालिका निवडणुकीतील पराभवानंतर कामत मार्गदर्शन करतील , असे अपेक्षित असल्याने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती ; मात्र भाषणबाजीचा प्रपंच न करता त्यांनी कार्यकर्त्यांकडून लेखी निवेदन घेणेच पसंत केले ." कॉंग्रेसला मुंबई महापालिकेत सत्ता मिळाली नसली पेक्षा निवडणुकीत कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून आले,कॉंग्रेसला मुंबई महापालिकेत सत्ता मिळाली नसली तरी २००२ पेक्षा या निवडणुकीत कॉंग्रेसचे दहा नगरसेवक जास्त निवडून आले आहेत . नगरसेवकांसाठी पालिकेचे सभागृह होण्यापूर्वीच दिवसांचे शिबिर घेतले जाणार असल्याचेही कामत सांगितले,नवीन नगरसेवकांसाठी पालिकेचे नवीन सभागृह सुरू होण्यापूर्वीच दोन दिवसांचे शिबिर घेतले जाणार असल्याचेही कामत यांनी सांगितले . कॉंग्रेसच्या झालेल्या उमेदवारांकडून पराभवाची कारणमीमांसा मागविण्यात असल्याचेही सांगितले,तसेच कॉंग्रेसच्या पराभूत झालेल्या १५६ उमेदवारांकडून पराभवाची कारणमीमांसा मागविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले . उमेदवाराकडून कॉंग्रेसने अहवाल मागितला असल्याचेही केले,पराभूत उमेदवाराकडून यापूर्वी कॉंग्रेसने अहवाल मागितला असल्याचेही त्यांनी लगेचच स्पष्ट केले . कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट झाली नसली पुढच्या आठवड्यात भेटायला जाणार असल्याचे कामत सांगितले,कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट झाली नसली तरी पुढच्या आठवड्यात त्यांना भेटायला पुन्हा जाणार असल्याचे कामत यांनी सांगितले . मुंबईतील पालिका निवडणुकीचा अहवाल कॉंग्रेसच्या सरचिटणीस अल्वा दिला असून तास चर्चादेखील केल्याचे सांगितले,मात्र मुंबईतील पालिका निवडणुकीचा अहवाल कॉंग्रेसच्या प्रभारी सरचिटणीस मार्गारेट अल्वा यांना दिला असून त्यांच्याबरोबर याविषयी दोन तास चर्चादेखील केल्याचे त्यांनी सांगितले . महसूल मंत्री नारायण राणे बैठकीला येणार कार्यकर्त्यांमध्ये पत्रकारांमध्येही उत्सुकता होती जत्रेसाठी गेले आलेले नसल्याचे कामत सांगितले,"महसूल मंत्री नारायण राणे या बैठकीला येणार का , याविषयी कार्यकर्त्यांमध्ये आणि पत्रकारांमध्येही उत्सुकता होती ; मात्र मालवणला आंगणेवाडीच्या जत्रेसाठी गेले असल्याने ते आलेले नसल्याचे गुरुदास कामत यांनीच सांगितले ." राणे नगरसेवकांची बैठक दिवस अगोदर घ्यावी सुचवले बैठकीचा कार्यक्रम पूर्वीच ठरलेला अगोदर घेणे नव्हते कामत सांगितले,"राणे यांनी नगरसेवकांची ही बैठक एक दिवस अगोदर घ्यावी , असे सुचवले होते ; मात्र बैठकीचा कार्यक्रम पूर्वीच ठरलेला असल्याने ती अगोदर घेणे शक्‍य नव्हते , असे कामत यांनी सांगितले ." नगरसेवकांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या झाली,दोन अपक्ष नगरसेवकांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ७३ झाली आहे . क्रमांक निवडून आलेल्या नगरसेविका असलम क्रमांक नगरसेवक फारूख कॉंग्रेसला पाठिंबा दिला,प्रभाग क्रमांक १३० मधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका अंजूम फातिमा असलम आणि प्रभाग क्रमांक १३५चे नगरसेवक शेख मोहम्मद फारूख यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे . "इंग्लंडमधील ""बिग ब्रदर शो'मध्ये रुपये मिळविताना सहानुभूतीही मिळविणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी कंपनीतील कामगारांना वेठबिगारासारखे आहे","इंग्लंडमधील ""बिग ब्रदर शो'मध्ये कोट्यवधी रुपये मिळविताना भारतीयांची सहानुभूतीही मिळविणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या कंपनीतील कामगारांना चक्क वेठबिगारासारखे राबवित आहे ." इंग्लंडमधील गौरवानंतर भारतीयाला सत्कार झाल्यासारखे वाटले कंपनीतील कामगारांना आनंद झाला,इंग्लंडमधील तिच्या या गौरवानंतर प्रत्येक भारतीयाला आपलाच सत्कार झाल्यासारखे वाटले ; पण या कंपनीतील कामगारांना याचा अजिबात आनंद झाला नाही . कंपनीत महिलांना पगार दिला जात असल्याचेही उघड झाले,तिच्या कंपनीत महिलांना कमी पगार दिला जात असल्याचेही उघड झाले आहे . कंपनीत कामगारांचे शोषण आहे,तिच्या कंपनीत कामगारांचे शोषण सुरू आहे . प्रकरणी शिल्पा शेट्टी आई वडिलांच्या विरोधात आयुक्तालयाच्या वतीने उल्हासनगर न्यायालयात दावा झाला,या प्रकरणी शिल्पा शेट्टी व तिच्या आई - वडिलांच्या विरोधात ठाणे कामगार आयुक्तालयाच्या वतीने उल्हासनगर न्यायालयात दावा दाखल झाला आहे . एप्रिलला सुनावणी होणार माहिती पवार दिली,"या विषयी १७ एप्रिलला सुनावणी होणार आहे , अशी माहिती सहायक कामगार आयुक्त दिलीपकुमार पवार यांनी दिली ." आनंदनगर वसाहतीमध्ये लिमिटेड कंपनी आहे,अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये एक्‍सो क्‍लोजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे . नाट्यगृहांमुळे विकासाला चालना मिळाली,या नाट्यगृहांमुळे सांस्कृतिक विकासाला चालना मिळाली आहे . भविष्यात नाट्यगृहांचा मंडळ संस्थांनी लाभ घ्यायला हवा,"भविष्यात नाट्यगृहांचा सांस्कृतिक मंडळ , नाट्य संस्थांनी लाभ घ्यायला हवा ." वर्षांपूर्वी जिल्ह्यात संगीत नाटके प्रमाणात होती,सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी जिल्ह्यात संगीत नाटके मोठ्या प्रमाणात प्रचलित होती . मुंबई येथील कोकणात करण्यात असत,मुंबई येथील नाट्य संस्थांचे कोकणात दौरे आयोजित करण्यात येत असत . नाटकांसाठी गावांतील रसिक येऊ शकतील ठिकाण निवडून नाटक केले जात,नाटकांसाठी आजूबाजूच्या दहा गावांतील रसिक येऊ शकतील असे मध्यवर्ती ठिकाण निवडून तेथे नाटक सादर केले जात होते . काळात नाट्यगृहे जिल्ह्यात नाट्य संस्थांना तंबू ठोकून झापे लाऊन मंगल कार्यालय भाड्याने घेऊन नाटक करावे,"त्या काळात सुसज्ज नाट्यगृहे जिल्ह्यात कोठेच नसल्याने नाट्य संस्थांना तंबू ठोकून , झापे लाऊन किंवा एखादे मंगल कार्यालय भाड्याने घेऊन नाटक सादर करावे लागत होते ." नाटकांना रसिकांचा प्रतिसाद लाभत असे,नाटकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असे . दरम्यानच्या काळात नाटकांचे आगमन झाले,दरम्यानच्या काळात व्यावसायिक नाटकांचे आगमन झाले . माध्यमातून विषय समाजासमोर मांडण्यासाठी नाट्यनिर्माते राज्यभर दौरे करू लागले,याच्या माध्यमातून विविध विषय समाजासमोर मांडण्यासाठी नाट्यनिर्माते राज्यभर दौरे करू लागले . प्रतिसादही मिळाला,त्यांना सर्वत्र चांगला प्रतिसादही मिळाला . असले नाट्य संस्थांना नाट्यगृहाची भासत होती,असे असले तरी नाट्य संस्थांना बंदिस्त नाट्यगृहाची उणीव भासत होती . संगीत नाटकांबरोबरच कोकणात नाटकेही प्रमाणात केली जात असत,संगीत नाटकांबरोबरच कोकणात दशावतारी नाटकेही मोठ्या प्रमाणात सादर केली जात असत . जत्रोत्सव महापूजेनिमित्त रंगमंच उभारून केली जायची,जत्रोत्सव किंवा सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त ही दशावतारी नाटके मंदिर किंवा लाकडी रंगमंच उभारून सादर केली जायची . बाजापेटी तबला झांज संगीतसाथ होती,"यात बाजापेटी , तबला , झांज हीच त्यांची संगीतसाथ होती ." विषय मांडले जात,"दशावतारी नाटकांमधून ऐतिहासिक , पौराणिक विषय मांडले जात ." नाटक पद्धत पूर्वी होती,दशावतारी नाटक पद्धत केवळ पूर्वी कोकणापुरतीच मर्यादित होती . जत्रोत्सवाच्या निमित्ताने भातकापणीच्या हंगामानंतर जिल्ह्यात नाटके होत असत,"जत्रोत्सवाच्या निमित्ताने , देवदिवाळी , भातकापणीच्या हंगामानंतर जिल्ह्यात दशावतारी नाटके होत असत ." नाटकांमधून मांडले विषय रसिकांनाही भावत,अशा नाटकांमधून मांडले जाणारे पौराणिक विषय रसिकांनाही भावत . जिल्ह्यात नाट्य मंडळे अस्तित्वात होती,जिल्ह्यात मोठी दहा ते बारा दशावतारी नाट्य मंडळे अस्तित्वात होती . अस्तित्व निर्माण केले,यात काहींनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले . गेल्या वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीच्या आगमनानंतर रामायण महाभारत मालिकांमधून नाटकांमधून मांडले विषय लोकांपर्यंत लागल्याने रसिकांनी नाटकांकडे पाठ फिरविली,"गेल्या पंधरा - वीस वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीच्या आगमनानंतर रामायण , महाभारत या ऐतिहासिक मालिकांमधून दशावतारी नाटकांमधून मांडले जाणारे विषय लोकांपर्यंत अधिक ठळकपणे जाऊ लागल्याने रसिकांनी दशावतारी नाटकांकडे पाठ फिरविली ." दशावताराला लोकाश्रयाबरोबर राजाश्रय मिळावा लोक धडपडू लागले,"त्यामुळे दशावताराला लोकाश्रयाबरोबर राजाश्रय मिळावा , यासाठी लोक धडपडू लागले ." काळात राज्यासह नाटकांचा प्रसार होऊ,दरम्यानच्या काळात राज्यासह देशभरात दशावतारी नाटकांचा प्रसार होऊ लागला . काळात चित्रपटही भागात पोहोचत,"या काळात मराठी , हिंदी चित्रपटही ग्रामीण भागात पोहोचत होते ." असले येथील नाट्यचळवळीस रसिक साथ देत जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने रंगभूमीवरील कलाकार निर्माते कोकणच्या दिशेने वळत नव्हते,"असे असले तरी येथील नाट्यचळवळीस रसिक चांगली साथ देत होते ; परंतु जिल्ह्यात बंदिस्त नाट्यगृह नसल्याने व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकार , निर्माते कोकणच्या दिशेने वळत नव्हते ." उणीव भरून काढण्यासाठी जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्याची कामे हाती घेण्यात,ही उणीव भरून काढण्यासाठी जिल्ह्यात बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची कामे हाती घेण्यात आली . मालवणात श्रीकृष्ण लक्ष्मी नाट्यमंदिरे होती,"मालवणात पूर्वी श्रीकृष्ण , सुंदर , लक्ष्मी , जिजाई अशी नाट्यमंदिरे होती ." संगीत नाटके केली जायची,त्यामध्ये संगीत नाटके सादर केली जायची . दिवसाआड नाटक असायचे,एक - दोन दिवसाआड तेथे नाटक असायचे . कणकवली कुडाळ सावंतवाडी तालुक्‍याच्या ठिकाणी तंबू झापे उभारून नाटक केले जायचे,"कणकवली , कुडाळ , सावंतवाडी या तालुक्‍याच्या ठिकाणी तंबू , झापे उभारून नाटक सादर केले जायचे ." नाट्यगृहाअभावी सोसावा लागणाऱ्या भुर्दंडामुळे कोकणातील नाटकांचे दौरे होऊ लागले,बंदिस्त नाट्यगृहाअभावी सोसावा लागणाऱ्या आर्थिक भुर्दंडामुळे कोकणातील नाटकांचे दौरे हळूहळू कमी होऊ लागले . नाट्यगृह उभारण्यावर स्वराज्य संस्थांनी भर दिला,त्यामुळे बंदिस्त नाट्यगृह उभारण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी भर दिला . मालवण नाट्यगृह सावंतवाडी नाट्यमंदिर कणकवली मंडळ नाट्यगृहे उभारण्यात,"यात मालवण येथे मामा वरेरकर नाट्यगृह , सावंतवाडी येथे गोविंद नाट्यमंदिर , कणकवली येथे मराठा मंडळ अशी नाट्यगृहे उभारण्यात आली ." जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी नाट्यगृहांचा वापर झाला पाहिजे,जिल्ह्यातील नाट्यचळवळ वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी या नाट्यगृहांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे . माध्यमांचा प्रसार झाल्याने आता नाटकांच्या सीडीही बाजारात आहेत,इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा प्रसार झपाट्याने झाल्याने आता नाटकांच्या सीडीही बाजारात उपलब्ध आहेत . रसिक घर बसल्या नाटकांचा आनंद लुटतात,परिणामी रसिक घर बसल्या नाटकांचा मनमुराद आनंद लुटतात . नाट्यगृहामध्ये जाऊन नाटक पाहणारे होऊ लागले,नाट्यगृहामध्ये जाऊन नाटक पाहणारे कमी होऊ लागले आहेत . नाटकांना येणारा खर्च लक्षात घेता नाटकांच्या तिकिटाचे दरही घरात गेले,व्यावसायिक नाटकांना येणारा खर्च लक्षात घेता नाटकांच्या तिकिटाचे दरही शंभर ते दीडशेच्या घरात गेले आहेत . सर्वसामान्यांना दर परवडणारे नसल्याने नाट्यगृहांच्या मर्यादा येऊ लागल्या,सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नसल्याने नाट्यगृहांच्या उभारणीलाही मर्यादा येऊ लागल्या आहेत . नाटकांबरोबर बालनाट्यांच्या माध्यमातून एकदा झाली,"व्यावसायिक नाटकांबरोबर एकांकिका , बालनाट्यांच्या माध्यमातून नाट्यचळवळ पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली ." आचरेकर प्रतिष्ठान बाबा वर्दम नाट्यमंदिर योगदान आहे,"यात कणकवलीचे आचरेकर प्रतिष्ठान , कुडाळचे बाबा वर्दम नाट्यमंदिर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे ." कोकण सिंधुदुर्ग विचार करता कांबळी रंगभूमीवरील कलाकारांनी योगदान दिले,कोकण - सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्यासह मराठी रंगभूमीवरील इतर कलाकारांनी नाट्यचळवळ वाढविण्यामध्ये योगदान दिले आहे . जिल्ह्यातील विकासाला दिशा मिळाली,जिल्ह्यातील सांस्कृतिक विकासाला चांगली दिशा मिळाली आहे . काळात येथील नाट्यगृहांना दिवस पाहायला मिळतील आशा बाळगायला हरकत,"आगामी काळात येथील सुसज्ज नाट्यगृहांना सोनेरी दिवस पाहायला मिळतील , अशी आशा बाळगायला हरकत नाही ." नगरसेविकेच्या पतीसह जुगार खेळताना अटक,माजी नगरसेविकेच्या पतीसह सात जणांना जुगार खेळताना अटक कोल्हापूर ता,"कोल्हापूर , ता . २२" न्यू पॅलेस नाईक अड्ड्यांवर सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नगरसेविकेच्या पतीसह अटक केली,न्यू पॅलेस परिसरात नाईक मळ्यातील तीनपानी जुगार अड्ड्यांवर आज सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात माजी नगरसेविकेच्या पतीसह सात जणांना अटक केली . रकमेसह रुपयांचा मुद्देमाल केला,त्यांच्याकडून रोख रकमेसह ८२ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . पोलिसप्रमुख उमाप पथकाने कारवाई केली,अतिरिक्त पोलिसप्रमुख शहाजी उमाप यांच्या पथकाने ही कारवाई केली . शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला,याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला . अटक केलेल्यांची नावे पाटील वय कांबळे प्रकाश अश्‍विन मुळीक नगरसेविका शिक्षण समितीच्या उपसभापती शिंदे पती रमेश मारुती शिंदे टाकाळा चंद्रकांत नारायण पाटोळे सुभाष रघुनाथ जाधव संजय गणपतराव मुगडे परिसर,"अटक केलेल्यांची नावे अशी ः दिलीप शामराव पाटील ( वय ३६ ) , शहाजी दगडू कांबळे ( १९ ) , प्रकाश अश्‍विन मुळीक ( ४७ ) , माजी नगरसेविका आणि प्राथमिक शिक्षण समितीच्या माजी उपसभापती शारदा शिंदे यांचा पती रमेश मारुती शिंदे ( ४९ , सर्वजण टाकाळा ) , चंद्रकांत नारायण पाटोळे ( ४९ ) , सुभाष रघुनाथ जाधव ( ३५ ) , संजय गणपतराव मुगडे ( ३३ , सर्व रा . न्यू पॅलेस परिसर ) ," पोलिसांनी सांगितले न्यू पॅलेस कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या नाईक जुगार असल्याची माहिती उमाप समजली,"पोलिसांनी सांगितले , की न्यू पॅलेस कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या नाईक मळ्यात तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती श्री . उमाप यांना समजली ." पथकाला माहिती देऊन सायंकाळी सुमारास छापा टाकला,त्यांनी आपल्या खास पथकाला ही माहिती देऊन तेथे सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला . अटक केलेल्यांकडून स्कूटर मोटारसायकल मुद्देमाल करण्यात,यात अटक केलेल्यांकडून रोख दहा हजार २७० आणि स्कूटर व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला . छाप्यानंतर ठाण्यात आणले,छाप्यानंतर सर्वांनाच शाहुपुरी पोलिस ठाण्यात आणले . गुन्हा केला,तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला . कारवाईनंतर पोलिस ठाण्यात होते,या कारवाईनंतर श्री . उमाप स्वतः पोलिस ठाण्यात हजर होते . पन्हाळगडावर झिंगा,"पन्हाळगडावर आढळला वैशिष्ट्यपूर्ण "" ट्रायोप्स ' झिंगा" साळुंखे सकाळ वृत्तसेवा,प्रशांत साळुंखे - सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर ता,"कोल्हापूर , ता . २२ -" पृथ्वीवर जिवांचे अस्तित्व वर्षांपासून आहे,पृथ्वीवर काहीच जिवांचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आजही आबाधित आहे . पर्यावरणातील जिवाचे अस्तित्व आढळून,अशाच एका पर्यावरणातील महत्त्वपूर्ण जिवाचे अस्तित्व पन्हाळगडावर आढळून आले आहे . ट्रायोप्स नाव,""" ट्रायोप्स ' असे त्याचे नाव NULL ." जगाच्या नकाशावर ठिकाणीच आढळणारा जीव पन्हाळगडावर नोंद झाल्याने गडाला आता जैविकदृष्ट्या महत्त्व निर्माण झाले,जगाच्या नकाशावर काही ठिकाणीच आढळणारा हा जीव पन्हाळगडावर नोंद झाल्याने या गडाला आता जैविकदृष्ट्या वेगळे महत्त्व निर्माण झाले आहे . संधिपाद प्राण्यांच्या वर्गात झिंगा आहे,संधिपाद प्राण्यांच्या वर्गात मोडणारा ट्रायोप्स हा झिंगा वैशिष्ट्यपूर्ण आहे . वर्षांपासून जीव पृथ्वीवर शरीरात बदल होऊ तग धरून,"२२० दशलक्ष वर्षांपासून हा जीव पृथ्वीवर , शरीरात कोणतेही बदल न होऊ देता आजही तग धरून आहे ." म्हटले,म्हणून त्याला सजीव जिवाश्‍म असेही म्हटले जाते . आधीपासून अस्तित्व आहे,डायनासोरच्या आधीपासून ट्रायोप्सचे अस्तित्व आहे . महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे पाटील जिवावर संशोधन केले,वारणा महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा . एस . आर . पाटील यांनी या जिवावर संशोधन केले आहे . पन्हाळगडावरील टेलिफोन टॉवर परिसरात असणाऱ्या डबक्‍यांमध्ये जीव आढळला,पन्हाळगडावरील टेलिफोन टॉवर परिसरात असणाऱ्या डबक्‍यांमध्ये त्यांना हा जीव आढळला आहे . गेली वर्षे अभ्यास आहे,गेली पंचवीस वर्षे त्यांचा अभ्यास सुरू आहे . भारतात तमिळनाडू पठारावर आढळून आल्याची नोंद आहे,"भारतात तमिळनाडू , मालवण , कास , पाचगणी पठारावर तो यापूर्वी आढळून आल्याची नोंद आहे ." जीवनकाल दिवसांचा असतो,त्याचा जीवनकाल फक्त ४५ दिवसांचा असतो . शरीराचा आकार घोड्याच्या लांबी सेंटिमीटर आहे,"त्याच्या शरीराचा आकार घोड्याच्या नालेप्रमाणे असून , लांबी ३ . ० - ३ . ५ सेंटिमीटर आहे ." पाटील म्हणाले जपानमध्ये नियंत्रण आणले,"श्री . पाटील म्हणाले , "" "" जपानमध्ये भात पिकावरील वाढणाऱ्या बुरशीवर ट्रायोप्सने नियंत्रण आणले होते ." जीव पर्यावरणातील घटक आहे,हा जीव पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे . डेंगीसारख्या रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी उपयोग होऊ शकेल,"मलेरिया , तसेच डेंगीसारख्या रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायोप्सचा चांगलाच उपयोग होऊ शकेल ." "स्पर्धेत ""सकाळ'च्या आवृत्त्यांच्या कक्षेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला","या स्पर्धेत ""सकाळ'च्या सर्व आवृत्त्यांच्या कक्षेतील चार लाख , १२ हजार ४२ विद्यार्थी - विद्यार्थिनींनी भाग घेतला ." स्पर्धेसाठी इयत्ता अ गट चौथीचा ब गट क गट ड गट गट होते,"स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते दुसरीचा "" अ ' गट , तिसरी - चौथीचा "" ब ' गट , पाचवी ते सातवीचा "" क ' गट आणि आठवी ते दहावीचा "" ड ' गट , असे एकूण चार गट होते ." विद्यार्थ्यांसाठी विभाग बक्षिसे ठेवण्यात,"मूकबधिर , मतिमंद आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग व बक्षिसे ठेवण्यात आली आहेत ." स्पर्धेतील राज्य पातळीवरील विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभाची तारीख करण्यात येणार आहे केंद्र पातळीवरील विद्यार्थ्यांची बक्षिसे मार्च महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पोचवण्यात येतील,या स्पर्धेतील राज्य व विभागीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे ; मात्र केंद्र पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांची बक्षिसे मार्च महिन्यात संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पोचवण्यात येतील . केंद्र पातळीवरील विद्यार्थ्यांनी शाळेतून घ्यायची,केंद्र पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतून ती घ्यायची आहेत . स्पर्धेसाठी राज्य पातळीवर चित्रकार रवी परांजपे आगटे सरनाईक शिवाजी तुपे प्रा पवार झिरपे योगेश बारहाते परीक्षक काम पाहिले,"या स्पर्धेसाठी राज्य पातळीवर ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे , मालती आगटे , मोहनराव सरनाईक , शिवाजी तुपे , प्रा . सुभाष पवार , सुरेंद्र झिरपे आणि योगेश बारहाते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले ." स्पर्धकांची संख्या परीक्षकांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे पुणे सोलापूर नगर सातारा विभाग रवी परांजपे वसंत सहस्रबुद्धे अशोक साईनकर मुरली लाहोटी आगटे फडके प्रभाकर दिवाकर मुंबई पवार राजकिशोर कोलगे खाडिलकर कोल्हापूर नायकवाडी धर्माधिकारी आणवेकर सरनाईक औरंगाबाद झिरपे राजपूत नागपूर सुभाष बाभुळकर योगेश बारहाते देशमुख सोनटक्के शिरखेडकर सवई चोपडे जळगाव नाशिक शिवाजी तुपे पंडित सोनवणी सोनार मुक्ता बालिगा पणजी,"विभागनिहाय स्पर्धकांची संख्या व तेथील परीक्षकांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे - पुणे - सोलापूर - नगर - सातारा विभाग - १ , ४३ , ९५२ ः रवी परांजपे , वसंत सहस्रबुद्धे , अशोक साईनकर , मुरली लाहोटी , मालती आगटे , मिलिंद फडके , प्रभाकर दिवाकर मुंबई - ३७ , २९६ ः सुभाष पवार , राजकिशोर कोलगे , श्रीराम खाडिलकर , कोल्हापूर - ३९ , ४०० ः संपत रामराव नायकवाडी , अशोक धर्माधिकारी , शारदा आणवेकर , मोहन सरनाईक , औरंगाबाद - ७४ , ५१९ - सुरेंद्र झिरपे , रा . भा . राजपूत , नागपूर - ४९ , ५०४ - सुभाष बाभुळकर , योगेश बारहाते , नम्रता देशमुख , तिलोत्तमा सोनटक्के , प्रणाली शिरखेडकर , तुषार सवई , वीरेंद्र चोपडे , जळगाव - नाशिक - २८ , ८१५ ः शिवाजी तुपे , पंडित सोनवणी , आनंद सोनार , मुक्ता बालिगा , पणजी - ३७५९ ." दुबई लंडनमधील व्यापारी बासमती असल्याचे सांगून किमतीत विकत आरोप पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातदार व्यापाऱ्यांनी केला,"दुबई आणि लंडनमधील भारतीय व्यापारी पाकिस्तानी बासमती भारतीय असल्याचे सांगून आणि जास्त किमतीत विकत आहेत , असा आरोप पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातदार व्यापाऱ्यांनी केला आहे ." डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार उत्पादकाने सांगितले बासमती तांदळाला किमतीचा फटका बसतो नव्हे बासमती लेबल लावून पिशव्यांत माल विकला,"' डॉन ' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार , एका स्थानिक उत्पादकाने सांगितले , "" पाकिस्तानी बासमती तांदळाला केवळ कमी किमतीचा फटका बसतो आहे , असे नव्हे ; तर भारतीय बासमती म्हणून लेबल लावून पॅकबंद पिशव्यांत हा माल विकला जातो आहे ." भारतात बासमतीचा तुटवडा आहे,भारतात बासमतीचा तुटवडा आहे . व्यापाऱ्यांनी दुबई लंडनमधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला,त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी दुबई व लंडनमधील भारतीय व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आहे . दुबई लंडनमध्ये व्यापारी भारतातील व्यापाऱ्यांची मागणी करण्यासाठी बासमती भारताचा पाठवीत,दुबई व लंडनमध्ये व्यापारी भारतातील व्यापाऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानी बासमती भारताचा म्हणून पाठवीत आहेत . व्यापाऱ्यांची संघात लॉबी असल्यामुळे लंडन दुबईतील तांदळाच्या गिरण्यांचे मालक प्रकारचा बासमती खरेदी करीत,भारतीय व्यापाऱ्यांची युरोपीय संघात प्रबळ लॉबी असल्यामुळे लंडन व दुबईतील तांदळाच्या गिरण्यांचे मालक पाकिस्तानी प्रकारचा बासमती भारतीय म्हणूनच खरेदी करीत आहेत . व्यापाऱ्यांकडे बासमती तांदूळ येतो उत्तर देण्याचे उत्पादकाने टाळले,"भारतीय व्यापाऱ्यांकडे पाकिस्तानी बासमती तांदूळ कसा येतो , याचे उत्तर देण्याचे मात्र या उत्पादकाने टाळले ." पुसा बासमती नसलेली जातही युरोपात तांदळापेक्षा किंमत मिळवीत दावा उत्पादकाने केला,"याशिवाय भारतीय ' पुसा ' ही बासमती नसलेली जातही युरोपात पाकिस्तानी तांदळापेक्षा अधिक किंमत मिळवीत आहे , असा दावा या उत्पादकाने केला ." संघात पुसा ला प्रतिटन डॉलर भाव मिळाला आहे बासमती ला डॉलर भाव मिळाला,"युरोपीय संघात भारतीय ' पुसा ' ला प्रतिटन आठशे ते साडेआठशे डॉलर भाव मिळाला आहे , ' रिअल बासमती ' ला ९५० ते १००० डॉलर भाव मिळाला आहे ." बासमतीला डॉलर भाव मिळत,त्याच्यापुढे पाकिस्तानी बासमतीला पाचशे ते साडेपाचशे डॉलर एवढाच भाव मिळत आहे . संघाच्या दर्जानुसार माल पाठविला भीती बाळगूनच,"तोही युरोपीय संघाच्या दर्जानुसार माल नसेल , तर परत पाठविला जाण्याची भीती बाळगूनच ." टेक्‍समती नावाच्या कंपनीविरुद्ध बासमतीच्या पेटंटचा दावा जिंकल्यानंतर मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला बासमतीच्या पेटंटसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले पाकिस्तानने प्रतिसाद दिला नव्हता,"' टेक्‍समती ' नावाच्या अमेरिकी कंपनीविरुद्ध बासमतीच्या पेटंटचा दावा जिंकल्यानंतर भारतीय वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला बासमतीच्या पेटंटसाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते ; मात्र , पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नव्हता ." पाकिस्तान सरकारने भारताला कामी साथ द्यायला हवी पाकिस्तानातील बासमती उत्पादकांचे म्हणणे,"पाकिस्तान सरकारने भारताला या कामी साथ द्यायला हवी , असे पाकिस्तानातील बासमती उत्पादकांचे म्हणणे आहे ." मुंबईतील जीना हाऊसचा ताबा द्यावा संग्रहालयात रूपांतर करावे मागणी वर्षे होत,"मुंबईतील जीना हाऊसचा ताबा द्यावा आणि त्याचे संग्रहालयात रूपांतर करावे , अशी मागणी पाकिस्तानकडून अनेक वर्षे होत आहे ." कायदेआझम जीना लाहोरमधील निवासस्थान स्मारक ओळखले जात,मात्र कायदेआझम जीना यांचे लाहोरमधील आलिशान निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखले जात नाही . वापर अधिकाऱ्याचे घर केला,त्याचा वापर एका लष्करी अधिकाऱ्याचे राहते घर म्हणून केला जातो ! विरोधाभासाकडे न्यूज वृत्तपत्राने लक्ष वेधले,या विरोधाभासाकडे ' दी न्यूज ' या वृत्तपत्राने लक्ष वेधले आहे . जीना राजवाड्यासारखे असलेले निवासस्थान मध्ये बशीन फाळणीपूर्वी विकत,जीना यांनी एखाद्या राजवाड्यासारखे असलेले हे निवासस्थान १९४३ मध्ये मोहनलाल बशीन यांच्याकडून फाळणीपूर्वी विकत घेतले . जीना मृत्यूनंतर निवासस्थान प्रतिनिधी सैद मुर्तब अली ताब्यात देण्यात,जीना यांच्या मृत्यूनंतर हे निवासस्थान त्यांचे प्रतिनिधी सैद मुर्तब अली यांच्या ताब्यात देण्यात आले . लष्कराने रुपये भाड्याने १९४८ मध्ये अखत्यारीत घेतले,मात्र लष्कराने ते ५०० रुपये भाड्याने १९४८ मध्ये पुन्हा आपल्या अखत्यारीत घेतले . लष्कराकडेच असून लाहोरच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्याचे वास्तव्य असते,"आजतागायत ते लष्कराकडेच असून , तेथे लाहोरच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्याचे वास्तव्य असते ." निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करणे असूनही लष्कराने केले,या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणे सहज शक्‍य असूनही लष्कराने ते केले नाही . जीना फाळणीपूर्वी मालमत्ता खरेदी केल्या,कायदेआझम जीना यांनी फाळणीपूर्वी तीन मालमत्ता खरेदी केल्या होत्या . लाहोरमधील निवासस्थान होते,त्यापैकी एक लाहोरमधील निवासस्थान होते . निवासस्थाने कराची मुंबईत खरेदी केली होती,अशीच आलिशान निवासस्थाने त्यांनी कराची व मुंबईत खरेदी केली होती . कराचीतील निवासस्थान पॅलेस ओळखले जात,कराचीतील निवासस्थान मोहत्ता पॅलेस म्हणून ओळखले जात होते . जीना बहिणीकडे ताबा होता,जीना यांच्या बहिणीकडे त्याचा ताबा होता . मृत्यूनंतर प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे दुरवस्था झाली,तिच्या मृत्यूनंतर प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे त्याची दुरवस्था झाली . मोडकळीस आल्यानंतर सरकारने संग्रहालयात रूपांतर केले,ते पार मोडकळीस आल्यानंतर सरकारने त्याचे संग्रहालयात रूपांतर केले . मुंबईतील जीना हाऊसचे सार्क संघटनेच्या संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय झाला असून पावले उचलण्यात,"मुंबईतील जीना हाऊसचे ' सार्क ' संघटनेच्या संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय झाला असून , त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत ." महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान पक्षांच्या गटांतील मारामाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे आज वातावरणाला गालबोट लागले,महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान विविध पक्षांच्या गटांतील मारामाऱ्या तसेच दगडफेकीच्या काही घटनांमुळे आज शांत वातावरणाला गालबोट लागले . धक्काबुक्की करणे मारामारी धमकविणे प्रकारचे गुन्हे पोलिसांकडे झाले,"धक्काबुक्की करणे , मारामारी , धमकविणे आदी विविध प्रकारचे १५ गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले आहेत ." पुणे स्टेशनजवळ सायंकाळी झालेल्या दगडफेकीची तीव्रता होती,पुणे स्टेशनजवळ सायंकाळी झालेल्या दगडफेकीची तीव्रता जास्त होती . बाणेर बालेवाडी बालाजीनगर परिसरातही मारामारीच्या घटना घडल्या,"त्याचप्रमाणे बाणेर - बालेवाडी , बालाजीनगर परिसरातही मारामारीच्या घटना घडल्या ." पुणे स्टेशनजवळ कॉंग्रेसचे उमेदवार शिंदे शिवसेनेचे नगरसेवक भोसले कार्यकर्त्यांत सायंकाळी सुमारास धुमश्‍चक्री झाली,पुणे स्टेशनजवळ कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे व शिवसेनेचे नगरसेवक अजय भोसले यांच्या कार्यकर्त्यांत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धुमश्‍चक्री झाली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान प्रभाग क्रमांक मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार शिंदे शिवसेनेचे नगरसेवक भोसले बंधू अमर भोसले निवडणूक रिंगणात आहेत,डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान प्रभाग क्रमांक ४६ मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे व शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांचे बंधू अमर भोसले निवडणूक रिंगणात आहेत . विद्यालयातील मतदान केंद्रात श्री शिंदे नात्यातील महिलेच्या मतदानावरून शिंदे भोसले कार्यकर्त्यांत वाद झाले,शाहू जलतरण तलावाशेजारील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रात श्री . शिंदे यांच्या नात्यातील एका महिलेच्या मतदानावरून शिंदे व भोसले यांच्या कार्यकर्त्यांत वाद झाले . नंतर गटांत मारामाऱ्या झाल्या,नंतर त्यावरून दोन्ही गटांत मारामाऱ्या सुरू झाल्या . वेळी शिंदे भावाच्या मोटारीवर दगडफेक झाली,त्या वेळी शिंदे यांच्या भावाच्या मोटारीवर दगडफेक झाली भोसले कार्यकर्ते चौकात गेले,तेथून भोसले यांचे काही कार्यकर्ते क्वार्टर गेट चौकात गेले . शिंदे निवडणूक बूथवर दगडफेक केली,त्यांनी शिंदे यांच्या निवडणूक बूथवर दगडफेक केली . मोटारसायकलवरून कार्यकर्ते पुणे स्टेशनवर गेले,त्यानंतर मोटारसायकलवरून काही कार्यकर्ते पुणे स्टेशनवर गेले . श्री शिंदे रेस्टॉरंट नटेश्‍वर हॉटेल च्या दिशेने शीतपेयांच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या,"श्री . शिंदे यांच्या "" सम्राट रेस्टॉरंट "" , "" नटेश्‍वर हॉटेल "" च्या दिशेने शीतपेयांच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या ." रस्त्यावर काचांचा खच पडला होता,त्यामुळे रस्त्यावर काचांचा खच पडला होता . सुमारे मिनिटे प्रकार होता,पुणे स्टेशन पोलिस चौकीसमोरच सुमारे पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता . शिंदे कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भोसले कार्यकर्ते पांगले,शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भोसले यांचे कार्यकर्ते पांगले . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . नजीकच्या मथुरा लॉजमध्ये लपलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले,नजीकच्या मथुरा लॉजमध्ये लपलेल्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले . शिंदे निवासस्थानाजवळही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला,शिंदे यांच्या निवासस्थानाजवळही पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला . वातावरण सुविधा कंपनी घरापासून जवळ अपेक्षा उमेदवारही,"याशिवाय वातावरण चांगले हवे , सुविधा पुरेशा हव्यात , कंपनी घरापासून जवळ हवी , अशा अनेक अपेक्षा नवखे उमेदवारही करतात ." नोकरी पगाराकरिता उमेदवार कंपन्यांपुढील पेच,नोकरी निवडतानाच अधिक चांगल्या पगाराकरिता उमेदवार आग्रही असल्याने कंपन्यांपुढील पेच वाढला आहे . क्षमता उमेदवारांना नोकरी परीक्षा कंपन्यांच्या धोरणाचा नंतर फटका पुढे,"क्षमता नसतानाही अनेक उमेदवारांना नोकरी देऊन त्यांची परीक्षा पाहण्याच्या कंपन्यांच्या धोरणाचा नंतर त्यांनाच फटका बसतो , असेही पुढे आले आहे ." परीक्षेअगोदरच नोकऱ्यांमुळे अपेक्षांमध्ये वाढ,परीक्षेअगोदरच नोकऱ्यांमुळे अपेक्षांमध्ये कमालीची वाढ वर्षाची परीक्षा महाविद्यालयात कंपन्या विद्यार्थ्यांना रुपये पगाराचे पॅकेज असलेल्या नोकऱ्या उमेदवारांच्याही अपेक्षा सुरवातीपासूनच,"तृतीय वर्षाची परीक्षा देण्याअगोदरच महाविद्यालयात येऊन कंपन्या काही विद्यार्थ्यांना पावणेतीन लाख रुपये वार्षिक पगाराचे "" पॅकेज ' असलेल्या नोकऱ्या देऊ करीत असल्याने नवख्या उमेदवारांच्याही अपेक्षा सुरवातीपासूनच मोठ्या असतात ." नोकरीसाठी अर्जही कष्ट कंपनीच उमेदवाराच्या दारात बुकिंग असल्याने परिस्थितीच,"नोकरीसाठी अर्जही करण्याचे कष्ट न करता कंपनीच उमेदवाराच्या दारात येऊन त्यांचे "" बुकिंग ' करण्यासाठी आतुर असल्याने परिस्थितीच बदलली आहे ." """इन्फोसिस'पासून आयटी व्यवस्थापन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या धोरणामुळेही परिस्थितीत बदल","""इन्फोसिस'पासून आयटी , व्यवस्थापन , तसेच उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या या धोरणामुळेही परिस्थितीत आमूलाग्र बदल होत आहे ." दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम वाचन लेखन संस्कृती,दूरचित्रवाणीवरील काही कार्यक्रम वाचन व लेखन संस्कृती संपवायला निघाल्या आहेत . शिक्षण क्षेत्रात दोष,आणि त्याचवेळी शिक्षण क्षेत्रात काही दोष राहून गेले आहेत . स्थितीत युवकांच्या संस्कारांपासून विकासापर्यंत पातळ्यांवर मर्यादा,अशा स्थितीत युवकांच्या संस्कारांपासून बौद्धिक विकासापर्यंत विविध पातळ्यांवर मर्यादा आल्या आहेत . मार्ग वाचन पर्याय,यातून मार्ग काढण्यासाठी वाचन हा एकमेव प्रभावी पर्याय आहे . अंगीकार उद्याचे भविष्य मत अभिनेते सोलापूरकर आज,"त्याचा अंगीकार सर्वांनी करावा तरच उद्याचे भविष्य उज्ज्वल असेल , असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले ." येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पाहुणे,येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आमदार डॉ. वसंत पवार चिटणीस भामरे उपसभापती ऍड ठाकरे संचालक मोहन पिंगळे अशोक बच्छाव प्राचार्य डॉ. गायकवाड उपप्राचार्य डॉ. एम. एन. जाचक विद्यार्थिनी प्रतिनिधी जाधव व्यासपीठावर,"मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आमदार डॉ. वसंत पवार , चिटणीस मोठाभाऊ भामरे , उपसभापती ऍड . नितीन ठाकरे , संचालक मोहन पिंगळे , अशोक बच्छाव , प्राचार्य डॉ. व्ही . बी . गायकवाड उपप्राचार्य डॉ. एम. एन. जाचक , विद्यार्थिनी प्रतिनिधी लहानू जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते ." वर्षभरात स्पर्धांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना श्री सोलापूरकर हस्ते,गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना श्री . सोलापूरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले . श्री सोलापूरकर म्हणाले देशातील घटना प्रेरणेच्या स्रोत,"श्री . सोलापूरकर म्हणाले , की देशातील ऐतिहासिक घटना या प्रेरणेच्या स्रोत आहेत ." देशाचा इतिहास पद्धतीने जात,पण आपल्या देशाचा इतिहास योग्य पद्धतीने शिकविला जात नाही . इतिहास मर्यादांमध्ये,आपला इतिहास वेगवेगळ्या मर्यादांमध्ये अडकला आहे . इतिहास विषय अर्थाने,इतिहास हा विषय सर्व अर्थाने महत्त्वाचा आहे . इतिहासाचा विसर देशाचे भविष्य,इतिहासाचा आपल्याला विसर पडतो तेव्हा देशाचे भविष्य डगमगते . इतिहासातील प्रसंग आढावा दृष्टिकोन शकतो,"इतिहासातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत , त्याचा आढावा घेतला तरी सकारात्मक दृष्टिकोन तयार होऊ शकतो ." देशाला महासत्ता वर्गाची संख्या आहे गुणवत्ता विकास हवा,देशाला महासत्ता बनविण्यासाठी केवळ युवा वर्गाची संख्या मोठी आहे हे पुरेसे नसून गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास साधायला हवा . वाचनातून निरीक्षणातून ज्ञान संपादन,त्यासाठी वाचनातून निरीक्षणातून ज्ञान संपादन व्हायला हवे . डॉ. पवार विद्यार्थ्यांचे अभिनंदन,डॉ. पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले महाविद्यालयाच्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी इमेज अंकाचे प्रकाशन श्री सोलापूरकर हस्ते,महाविद्यालयाच्या वृत्तपत्र जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या ' इमेज ' या अंकाचे प्रकाशन श्री . सोलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले . प्रा अशोक सोनवणे प्रा अर्चना गटकळ सूत्रसंचालन,"प्रा . अशोक सोनवणे , प्रा . अर्चना गटकळ यांनी सूत्रसंचालन केले ." आर. व्ही घुले प्रा आर बी बोराडे डॉ. बी. एम. देवरे पगार प्राध्यापक विद्यार्थी,"यावेळी आर. व्ही . घुले , प्रा . आर . बी . बोराडे , डॉ. बी. एम. देवरे , बी. बी. पगार , प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते ." भारताच्या सानिया मिर्झाने क्रमवारीत क्रमांक प्रगती,भारताच्या सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत एक क्रमांक प्रगती केली आहे . वरून क्रमांक,४६ वरून तिने ४५वा क्रमांक गाठला आहे . बंगळूरमध्ये झालेल्या सोनी एरीक्‍सन स्पर्धेत सानियाला फेरीत रशियाच्या शेवदोवा पराभवाचा धक्का,बंगळूरमध्ये झालेल्या सोनी एरीक्‍सन स्पर्धेत सानियाला उपान्त्य फेरीत रशियाच्या नवोदित यारोस्लावा शेवदोवा हिने पराभवाचा धक्का दिला . दुहेरीत सानियाची क्रमांक घसरण,दुहेरीत सानियाची दोन क्रमांक घसरण झाली . इटलीच्या मारा सांतांजेलो साथीत भाग होता,तिने इटलीच्या मारा सांतांजेलो हिच्या साथीत भाग घेतला होता . फेरीत पराभव,त्यांचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाला . सानिया क्रमांकावर,सानिया सव्वीसवरून २८व्या क्रमांकावर गेली आहे . भारताच्या शिखा ओबेरॉयचा क्रमांक,भारताच्या शिखा ओबेरॉयचा २३२वा क्रमांक आहे . क्रमांक खाली,ती पाच क्रमांक खाली गेली आहे . बंगळूरमध्ये फेरीत,बंगळूरमध्ये ती पहिल्याच फेरीत पराभूत झाली . राधानगरी गावाची शताब्दी कोल्हापूरच्या दृष्टीने घटना आहे,राधानगरी या छोट्याशा गावाची शताब्दी कोल्हापूरच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे . राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेले गावाजवळील धरण कोल्हापूरचाच नव्हे महाराष्ट्राचा मानबिंदू आहे,"राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेले या गावाजवळील राधानगरी धरण केवळ कोल्हापूरचाच नव्हे , तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे ." वर्षाचे औचित्य साधून राधानगरी परिसराच्या विकासासाठी दमाने प्रयत्न होणे गरजेचे आहे,शताब्दी वर्षाचे औचित्य साधून राधानगरी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या दमाने प्रयत्न होणे गरजेचे आहे . कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला असलेला राधानगरी तालुका आहे,कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला असलेला राधानगरी तालुका नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न आहे . कोकण घाटमाथ्याला जोडणारा तालुका धरणांमुळे आहे,कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा हा तालुका तेथील दोन धरणांमुळे विशेष प्रसिद्ध आहे . राधानगरी काळम्मावाडी धरणांमुळे कोल्हापूर जिल्हा झाला,राधानगरी आणि काळम्मावाडी या धरणांमुळे अख्खा कोल्हापूर जिल्हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाला ; विरोधाभासाचा भाग जिल्ह्याच्या विकासगंगेचा पाया असणारा तालुका विकासाच्या बाबतीत राहिला,"पण विरोधाभासाचा भाग असा की , संपूर्ण जिल्ह्याच्या विकासगंगेचा पाया असणारा हा तालुका मात्र विकासाच्या बाबतीत तसा दुर्लक्षितच राहिला आहे ." विकास सुविधा नाहीत आरोग्यविषयक प्रश्‍नांकडे लक्ष दिले गेले दळणवळण संपर्काच्या दृष्टीनेही सुविधांचा साधनसामग्रीचा अभाव परिस्थितीमुळे तालुका तुलनेने राहिला आहे,"औद्योगिक विकास नाही , पुरेशा शैक्षणिक सुविधा नाहीत , आरोग्यविषयक प्रश्‍नांकडे लक्ष दिले गेले नाही , दळणवळण आणि संपर्काच्या दृष्टीनेही सुविधांचा आणि साधनसामग्रीचा अभाव अशा परिस्थितीमुळे हा तालुका तुलनेने अविकसितच राहिला आहे ." आता वर्षाचे औचित्य साधून शासनाने तालुक्‍याच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेतल्यास महाराजांच्या स्मृतीला अभिवादन ठरू शकेल,निदान आता तरी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शासनाने तालुक्‍याच्या विकासाचा धडक कार्यक्रम हाती घेतल्यास राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीला ते एक आगळेवेगळे अभिवादन ठरू शकेल . समाजसुधारक दूरदृष्टी असणारा राजा महाराजांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात झाले आहे,थोर समाजसुधारक आणि दूरदृष्टी असणारा कृतिशील राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाले आहे . महाराष्ट्राच्या शेती उद्योग शिक्षण क्षेत्रातील वाटचालीत कोल्हापूरचे योगदान मोलाचे मानले,"महाराष्ट्राच्या शेती , उद्योग , शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील वाटचालीत कोल्हापूरचे योगदान मोलाचे मानले जाते ." क्षेत्रांतील कोल्हापूरच्या प्रगतीची पायाभरणी राजर्षींच्या कारकिर्दीतच झाली होती,सर्व क्षेत्रांतील कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीची पायाभरणी राजर्षींच्या कारकिर्दीतच झाली होती . राधानगरी धरण महाराजांच्या दूरदृष्टीचाच आविष्कार आहे,राधानगरी धरण महाराजांच्या दूरदृष्टीचाच आविष्कार आहे . शाहूंनी वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून कामाला प्राधान्य दिले,राजर्षी शाहूंनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले . विहिरी तलाव बंधारे योजनांचा धडाका लावला,"विहिरी , तलाव , छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला ." राधानगरी धरण प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे,राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे . राजा स्वप्ने पाहणारा नव्हता स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा होता,"हा राजा केवळ स्वप्ने पाहणारा नव्हता , तर स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा होता ." संस्थानाच्या माध्यमातून महाराजांनी राधानगरी धरणाचा प्रकल्प केला,एका छोट्या संस्थानाच्या माध्यमातून महाराजांनी राधानगरी धरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार केला . १९०७ला धरणाची योजना पुढे आणली,१९०७ला त्यांनी धरणाची योजना पुढे आणली . फेब्रुवारी १९०८ला गाव वसवून राधानगरी नामकरण करण्यात,"१९ फेब्रुवारी १९०८ला गाव नव्याने वसवून त्याचे "" राधानगरी "" असे नामकरण करण्यात आले ." १९०९ला धरणाचे बांधकाम झाले,१९०९ला धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले . १९१८पर्यंत धरणाचे बांधकाम फुटांपर्यंत झाले,१९१८पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले . पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प होण्यास साल उजाडले,पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले ; पाणी साठवणे झाले होते महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न होईना झाले,"पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते व महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न अंशतः का होईना , साकार झाले होते ." महाराष्ट्रातील धरण राधानगरी ओळखले,"महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून "" राधानगरी "" ओळखले जाते ." वर्षांत धरणाच्या दरवाजांची डागडुजी करण्यात,पन्नास वर्षांत प्रथमच धरणाच्या दरवाजांची गतवर्षी डागडुजी करण्यात आली . भक्कमपणाच्या बाबतीत धरणाला तोड,बाकी आजही भक्कमपणाच्या बाबतीत या धरणाला तोड नाही . नंतर बांधलेल्या काळम्मावाडी धरणाच्या भिंतींना लागलेली गळती निघू शकलेली,नंतर बांधलेल्या शेजारच्या काळम्मावाडी धरणाच्या भिंतींना लागलेली गळती अजूनही निघू शकलेली नाही . राधानगरी च्या बाबतीत म्हणावे लागेल,""" राधानगरी "" च्या बाबतीत "" या सम हा "" असेच म्हणावे लागेल ." वर्षाच्या निमित्ताने राधानगरी परिसराचा कायापालट होण्यासाठी पुढाकार घेतला जायला हवा,शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राधानगरी परिसराचा कायापालट होण्यासाठी पुढाकार घेतला जायला हवा . पर्यटनासाठी परिसर आहे,पर्यटनासाठी आदर्श असा हा परिसर आहे . पर्यटनाच्या माध्यमातून विकासगंगा परिसरात पोहोचू शकते,पर्यटनाच्या माध्यमातून आनुषंगिक विकासगंगा या परिसरात पोहोचू शकते . शासन लोकप्रतिनिधींना भूमिका बजावता येऊ शकते,शासन आणि लोकप्रतिनिधींना यात महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकते . मनांचा मिलाफ उत्साह प्रेमाच्या नावाखालील विकृतींचा निषेध पुतळ्याचे दहन कार्यक्रमांनी शहरासह जिल्ह्यात आज व्हॅलेंटाईन डे झाला,"एकीकडे प्रेमी मनांचा मिलाफ , उत्साह तर दुसरीकडे प्रेमाच्या नावाखालील विकृतींचा निषेध , प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन अशा परस्परविरोधी कार्यक्रमांनी शहरासह जिल्ह्यात आज व्हॅलेंटाईन डे झाला ." संघटनांकडून होणारा विरोध लक्षात घेत प्रेमीजणांनी आज शहरातील उद्यानांत जाण्यापेक्षा कॉलेज कॅम्पस सिनेमागृहात जाणेच केले,संघटनांकडून होणारा विरोध लक्षात घेत प्रेमीजणांनी आज शहरातील उद्यानांत जाण्यापेक्षा कॉलेज कॅम्पस किंवा सिनेमागृहात जाणेच पसंत केले . तरुणांनी आज फुलांचे स्टॉल गाठले,तरुणांनी प्रथम आज गुलाब फुलांचे स्टॉल गाठले . कंपन्यांनी वस्तूंचे वजन किंमत ठेवून माल बाजारात आणण्याचा प्रयत्न केला आहे,काही कंपन्यांनी वस्तूंचे वजन कमी व किंमत पूर्वीप्रमाणेच ठेवून माल बाजारात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . ग्राहकांना पैसे मोजावे लागत आहेत,त्यामुळे ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत . बिलात वजन लिहिल्यास कारवाई होऊ शकते वैधमापनशास्त्र विभागाने म्हटले आहे,"बिलात वाढीव वजन लिहिल्यास कारवाई होऊ शकते , असे वैधमापनशास्त्र विभागाने म्हटले आहे ." सध्या बाजारात स्पर्धा आहे,सध्या बाजारात प्रचंड स्पर्धा आहे . उत्पादन खर्च उत्पन्न मेळ घालण्यासाठी कंपन्यांनी मालाचे वजन केले आहे,उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा मेळ घालण्यासाठी काही कंपन्यांनी मालाचे वजन कमी केले आहे . पूर्वी ग्रॅम बिस्किटांचे पाकीट रुपयांत मिळत असे,पूर्वी २५ ग्रॅम बिस्किटांचे पाकीट पाच रुपयांत मिळत असे ; आता रुपयांत ग्रॅम बिस्किटे दिली जात आहेत,तर आता पाच रुपयांत अवघी १८ ग्रॅम बिस्किटे दिली जात आहेत . पॅकिंग असते ग्रॅम प्रिंटही केले जाते ग्राहकांच्या कधी लक्षात येत नाही,"पॅकिंग तसेच असते , त्यावर अठरा ग्रॅम असे प्रिंटही केले जाते , मात्र तरीही ग्राहकांच्या ते कधी लक्षात येत नाही ." गेल्या महिन्यात ग्राहक पंचायतीने कंपनीच्या बिस्किटातील गैरव्यवहार शोधला होता,गेल्या महिन्यात ग्राहक पंचायतीने एका चांगल्या कंपनीच्या बिस्किटातील गैरव्यवहार शोधला होता . ग्रॅम बिस्कीट लिहिले असताना ग्रॅम बिस्किटे दिली जात होती,शंभर ग्रॅम बिस्कीट लिहिले असताना सर्रास ९० ग्रॅम बिस्किटे दिली जात होती . आरोपात तथ्य आढळल्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे महानियंत्रक अंकुश धनविजय कंपनीस रुपये दंड ठोठावला होता,या आरोपात तथ्य आढळल्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे महानियंत्रक अंकुश धनविजय यांनी त्या कंपनीस आठ हजार रुपये दंड ठोठावला होता . बटाटा वेफर्समध्ये सध्या स्पर्धा आहे,बटाटा वेफर्समध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे . रुपये किलोचे बटाटे वेफर्सरूपाने पिशवीतून ग्राहकांमसोर येताच रुपये किलोने विकले जात आहेत,आठ रुपये किलोचे बटाटे वेफर्सरूपाने बंद पिशवीतून ग्राहकांमसोर येताच दोनशे रुपये किलोने विकले जात आहेत . पातळीवर बनविल्या जाणाऱ्या वजन किंमतही लिहिलेली नसते,स्थानिक पातळीवर बनविल्या जाणाऱ्या काही वेफर्सवर तर वजन व किंमतही लिहिलेली नसते . रुपये पाकीटप्रमाणे विकले जातात,तरीही ते सर्रास पाच रुपये पाकीटप्रमाणे विकले जातात . निर्बंध नाहीत,त्यांच्यावर कोणाचेही निर्बंध नाहीत . तेलाच्या डब्यातही फसवणूक होत आहे,तेलाच्या डब्यातही अशी फसवणूक होत आहे . किलो तेलाचे पैसे किलो ग्रॅम तेल दिले जाते,पंधरा किलो तेलाचे पैसे घेऊन प्रत्यक्षात १४ किलो ६०० ग्रॅम तेल दिले जाते . शंकाच विचारली डब्याचे वजन ग्रॅम सांगितले जाते,कोणी शंकाच विचारली तर त्याला डब्याचे वजन चारशे ग्रॅम असे सांगितले जाते . ग्राहकांची मानसिकताच पिळवणुकीस होत आहे,ग्राहकांची ही मानसिकताच त्यांच्या पिळवणुकीस कारणीभूत होत आहे . वैधमापनशास्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले गेल्या वर्षात कारवाई झाली आहे,"याबाबत वैधमापनशास्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले , की गेल्या वर्षात अनेकांवर कारवाई झाली आहे ." रुपयांच्या वस्तू केल्या आहेत,चार कोटी रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत . अनेकांवर खटले भरले आहेत,अनेकांवर खटले भरले आहेत . ग्राहकांनी तक्रारीसाठी पुढे आल्यास गैरव्यवहारांना आळा बसू शकेल,ग्राहकांनी जागरूक होऊन तक्रारीसाठी पुढे आल्यास या गैरव्यवहारांना निश्‍चित आळा बसू शकेल . ग्राहक पंचायतीचे विलास देवळे म्हणाले ग्राहकांमध्ये म्हणावी जागरूकता नाही,"ग्राहक पंचायतीचे विलास देवळे म्हणाले , की अजूनही ग्राहकांमध्ये म्हणावी तशी जागरूकता नाही ." भागात कारवाई होताना दिसत नाही,ग्रामीण भागात फारशी कारवाई होताना दिसत नाही . आता विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृती केली जात आहे,आता शालेय विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृती केली जात आहे . फायदे दिवसांनी दिसू लागतील ग्राहकांनाच गैरपद्धतींवर पडण्याची गरज आहे,"त्याचे फायदे काही दिवसांनी निश्‍चित दिसू लागतील , मात्र तोपर्यंत ग्राहकांनाच अशा गैरपद्धतींवर तुटून पडण्याची गरज आहे ." सबुरीचे धोरण स्वीकारत गेल्यास फसवणूक वाढत जाते म्हणाले,"सबुरीचे धोरण स्वीकारत गेल्यास फसवणूक वाढत जाते , असे ते म्हणाले ." ऊस नेता ऊस हाक सीमाभागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी दिली आहे,""" कुणी ऊस नेता का ऊस ' अशी हाक सीमाभागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी दिली आहे ." सीमाभागात शेतात टन ऊस आहे,सीमाभागात अद्याप शेतात दीड लाख टन ऊस शिल्लक आहे . मार्च मध्यावर आला उसाचे गाळप झालेले नाही,मार्च मध्यावर आला तरी या उसाचे गाळप झालेले नाही . होणार विवंचनेत शेतकरी आहे,ते कधी होणार ? या विवंचनेत तेथील शेतकरी आहे . ऊस गाळपासाठी नेण्याचे साकडे भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाला घातले आहे,हा ऊस गाळपासाठी नेण्याचे साकडे त्या भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाला घातले आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागाला असलेल्या कारखान्यांनी ऊस उचलण्यासाठी प्रयत्न झाले आहेत,त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागाला जोडून असलेल्या कारखान्यांनी तेथील ऊस उचलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत . बेळगाव जिल्ह्यातील खानापूर बेळगाव तालुक्‍यातील गावांत ऊस आहे,बेळगाव जिल्ह्यातील खानापूर आणि बेळगाव तालुक्‍यातील ६२ गावांत प्रामुख्याने हा ऊस शिल्लक आहे . परिसरात साखर कारखानदारी आहे,या परिसरात खासगी साखर कारखानदारी आहे . यंदा मुळात उसाचे उत्पादन आहे,यंदा मुळात उसाचे मुबलक उत्पादन आहे ; साखरेचे घसरलेले दर शेतकऱ्यांना द्यावा लागणारा दर मेळ बसत नसल्याने कारखानदारही गाळप करायला नाहीत सीमाभागातील आमदारांनी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील ऊस उचलण्यास राज्यातील कारखान्यांना आदेश देण्याची विनंती केली होती,"शिवाय साखरेचे घसरलेले दर आणि शेतकऱ्यांना द्यावा लागणारा दर , यांचा मेळ बसत नसल्याने खासगी कारखानदारही जादा गाळप करायला तयार नाहीत म्हणून सीमाभागातील आमदारांनी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना भेटून हा ऊस उचलण्यास राज्यातील कारखान्यांना आदेश देण्याची विनंती केली होती ." नेते प्रा एन डी पाटील नेतृत्वाखाली सीमाभागातील आमदारांचे शिष्टमंडळ साखर सहसंचालक एस. बी. झरे मंगळवारी भेटले,त्याला अनुसरून ज्येष्ठ नेते प्रा . एन . डी . पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील आमदारांचे शिष्टमंडळ प्रादेशिक साखर सहसंचालक एस. बी. झरे यांना मंगळवारी भेटले . शिष्टमंडळात आमदार मनोहर किणेकर दिगंबर पाटील आमदार वसंतराव पाटील शेतकरी सभेचे अध्यक्ष राजाभाऊ पाटील मालोजीराव अष्टेकर निगोजी हुद्दार समावेश होता,"शिष्टमंडळात आमदार मनोहर किणेकर , दिगंबर पाटील , माजी आमदार वसंतराव पाटील , शेतकरी सभेचे अध्यक्ष राजाभाऊ पाटील , मालोजीराव अष्टेकर , निगोजी हुद्दार यांचा समावेश होता ." बैठकीला दौलत चंदगड गडहिंग्लज आजरा सदाशिवराव मंडलिक शाहू जवाहर पंचगंगा दत्त शिरोळ बिद्री इंदिरा तांबाळे गुरुदत्त शिरोळ भोगावती कारखान्यांचे प्रतिनिधी होते,"बैठकीला दौलत ( चंदगड ) , गडहिंग्लज , आजरा , सदाशिवराव मंडलिक , शाहू , जवाहर , पंचगंगा , दत्त ( शिरोळ ) , बिद्री , इंदिरा ( तांबाळे ) , गुरुदत्त ( शिरोळ ) , भोगावती कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते ." तालुक्‍यात ऊस आहे परिसर कारखान्यांपासून सुमारे किलोमीटर अंतरावर आहे,"ज्या तालुक्‍यात ऊस शिल्लक आहे , तो परिसर कारखान्यांपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर आहे ." किलोमीटरवरून ऊस आणण्याची कारखान्यांची क्षमता आहे,जास्तीत जास्त पन्नास किलोमीटरवरून ऊस आणण्याची कारखान्यांची क्षमता आहे . अंतराचा वाहतूक खर्च पेलणार नाही शिरोळ तालुक्‍यातील कारखान्यांनी केले,"वाढीव अंतराचा वाहतूक खर्च पेलणार नाही , असे शिरोळ तालुक्‍यातील कारखान्यांनी स्पष्ट केले ." दौलत गडहिंग्लज आजरा हमीदवाडा शाहू कागल बिद्री इंदिरा तांबाळे कारखान्यांनी ऊस आणावा श्री झरे सुचविले,"दौलत , गडहिंग्लज , आजरा , हमीदवाडा , शाहू ( कागल ) , बिद्री आणि इंदिरा ( तांबाळे ) या कारखान्यांनी तेथील काही ऊस आणावा , असे श्री . झरे यांनी सुचविले ." संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय कळवितो कारखाना प्रतिनिधींनी सांगितले,"संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन कळवितो , असे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले ." कोल्हापूर सांगली जिल्ह्यांत टन ऊस आहे,"कोल्हापूर , सांगली जिल्ह्यांत अद्याप सुमारे २० लाख टन ऊस शिल्लक आहे ." कोल्हापुरात टन गाळप कोटी लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे,कोल्हापुरात ८६ लाख ५० हजार टन गाळप होऊन एक कोटी पाच लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे . सांगलीत टन गाळपातून क्विंटल साखर उत्पादन झाले आहे,सांगलीत ५८ लाख १४ हजार टन गाळपातून ६५ लाख ८५ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे . बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे ओरड होत असतानाच बारामती परिसरातील कंपन्या शहरातील व्यापाऱ्यांना उमेदवारच मिळत नाहीत तक्रार आहे,"बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे , अशी ओरड एकीकडे होत असतानाच बारामती परिसरातील काही नामांकित कंपन्या व शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांना मात्र चांगले उमेदवारच मिळत नाहीत , अशी तक्रार आहे ." नोकरीच्या उमेदवार हेलपाटे मारतात जागेसाठी जाहिरात दिली अर्ज येतात परिस्थिती आता बदलली आहे,"नोकरीच्या शोधार्थ उमेदवार हेलपाटे मारतात व एखाद्या जागेसाठी जाहिरात दिली , तर शेकडो अर्ज येतात , अशी परिस्थिती आता बदलली आहे ." कंपनीचा अपवाद वगळला उमेदवारच मिळत नाहीत परिस्थिती असल्याचे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,"नामांकित कंपनीचा अपवाद वगळला , तर इतरत्र उमेदवारच मिळत नाहीत , अशी परिस्थिती असल्याचे काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले ." व्यवस्थापन उत्पादन क्षेत्रांत ऑफर देऊनही उमेदवार असतात अनेकांनी सांगितले,"व्यवस्थापन व उत्पादन अशा दोन्ही क्षेत्रांत बऱ्यापैकी "" ऑफर ' देऊनही उमेदवार नाखूष असतात , असे अनेकांनी सांगितले ." उमेदवारांच्या अपेक्षा अव्वाच्या सव्वा असतात उमेदवार कामात पगाराची अपेक्षा करतात म्हणाले,"अनुभवी उमेदवारांच्या अपेक्षा अव्वाच्या सव्वा असतात ; तर नवखे उमेदवार कमी कामात अधिक पगाराची अपेक्षा करतात , असे ते म्हणाले ." उमेदवारांना प्राधान्य देण्याचे कंपन्यांचे धोरण आहे कारण देता दांड्या मारण्याचे उमेदवारांचे प्रमाण आहे,स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे काही कंपन्यांचे धोरण आहे ; मात्र कोणतेही कारण न देता दांड्या मारण्याचे या उमेदवारांचे प्रमाण मोठे आहे . काम करता पगारात सतत वाढीची अपेक्षा असल्याने उमेदवार कंपन्यांत काळ टिकत नाहीत सांगण्यात आले,"काम प्रभावीपणे न करता पगारात सतत वाढीची अपेक्षा असल्याने असे उमेदवार कंपन्यांत फार काळ टिकत नाहीत , असे सांगण्यात आले ." येथील वसाहतीतील कंपन्यांना गेले महिने कामगार हवे आहेत,येथील औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांना तर गेले दोन महिने कामगार हवे आहेत . पातळीवर कामगारच मिळत नाहीत अवस्था आहे,"तरी स्थानिक पातळीवर कामगारच मिळत नाहीत , अशी त्यांची अवस्था आहे ." ठिकाणी कामाच्या ठिकाणचे वातावरण नसल्याने कामगार टिकत नाहीत सांगण्यात आले ठिकाणी पगार नसल्याचे कामगारांनी सांगितले,"काही ठिकाणी कामाच्या ठिकाणचे वातावरण नीट नसल्याने कामगार टिकत नाहीत , असे सांगण्यात आले , तर काही ठिकाणी पगार चांगले नसल्याचे कामगारांनी सांगितले ." बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच कर्मचारी मिळत नाहीत स्थिती बारामतीत दिसून येते,"एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे चांगले कर्मचारी मिळत नाहीत , अशी स्थिती बारामतीत दिसून येते ." टिकणारे कर्मचारी कंपन्यांच्या दृष्टीने बाब बनत चालली आहे,चांगले व कायमस्वरूपी टिकणारे कर्मचारी ही कंपन्यांच्या दृष्टीने एक दुर्मिळ बाब बनत चालली आहे . अनुभव मिळाल्यानंतर कंपनीत पगाराची नोकरी मिळत असल्याने फायदा घेण्यासाठी लोक कंपन्या बदलत असल्याने कर्मचारी मिळणे टिकणे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले,थोडा अनुभव मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या कंपनीत अधिक पगाराची नोकरी मिळत असल्याने स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी लोक धडाधड कंपन्या बदलत असल्याने चांगले कर्मचारी मिळणे व टिकणे अवघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . पर्यायासाठी आग्रही नोकरी निवडताना उमेदवारांच्याही अपेक्षा असतात,चांगल्या पर्यायासाठी आग्रही हल्ली नोकरी निवडताना नवख्या उमेदवारांच्याही अपेक्षा मोठ्या असतात . तास काम तारखेला पगार बोनस काळानंतर पगारात वाढीची अपेक्षा असते,"ठराविक तास काम , एक तारखेला पगार , बोनस व ठराविक काळानंतर पगारात वाढीची अपेक्षा असते ." पुण्यात राहणाऱ्या कामानिमित्त आलेल्या शिकण्यासाठी पुणे निवडलेल्या पिढीची पार्ट्यांबाबतची प्रतिक्रिया असली पालकांना वाटत सर्वेक्षणातून झाले,"पुण्यात राहणाऱ्या , कामानिमित्त येथे आलेल्या किंवा शिकण्यासाठी पुणे निवडलेल्या युवा पिढीची अशा पार्ट्यांबाबतची प्रतिक्रिया "" त्यात काय मोठे ? ' अशी काहीशी असली , तरीही बहुसंख्य पालकांना मात्र तसे वाटत नाही , असेच या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे ." पाल्यांना पदार्थांच्या दुष्परिणामांची कल्पना आहे सर्वेक्षणात झालेले पाल्यांचे वडील मातांपेक्षा असल्याचे आकडेवारीवरून दिसते,"आपल्या पाल्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची कल्पना आहे , याबाबत सर्वेक्षणात सहभागी झालेले पाल्यांचे वडील मातांपेक्षा अधिक ठाम असल्याचे आकडेवारीवरून दिसते ." समाजातल्या गैरप्रकाराबाबत मुले आहेत माहिती घेण्यात पालक प्रमाणात होईना पडतात सर्वेक्षणाची टक्केवारी सांगून,"समाजातल्या गैरप्रकाराबाबत आपली मुले जागरूक आहेत किंवा नाही याची माहिती घेण्यात पालक काही प्रमाणात का होईना कमी पडतात , असेही सर्वेक्षणाची टक्केवारी सांगून जाते ." पार्टीवरील छाप्याच्या पार्श्‍वभूमीवर कन्सल्टन्सी ने सकाळ साठी सर्वेक्षण केले,"या रेव्ह पार्टीवरील छाप्याच्या पार्श्‍वभूमीवर "" मेट्रिक कन्सल्टन्सी ' ने "" सकाळ ' साठी सर्वेक्षण केले ." युवकांच्या पालकांची निवड सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती,महाविद्यालयीन युवकांच्या दोनशे पालकांची निवड या सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती . समूहातील पालक होते,प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय समूहातील हे पालक होते . पार्ट्या केल्या माहिती प्रमाणावर पोलिसांच्या छाप्यानंतरच पुढे आली,"प्रामुख्याने "" रेव्ह पार्ट्या ' कशा आणि कशासाठी आयोजित केल्या जातात , याबाबतची माहिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण पोलिसांच्या छाप्यानंतरच पुढे आली ." दुष्परिणामाबाबत जागृती करावी लागणार आई वर्गाला सामावून घ्यावे लागेल सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात,"त्यामुळे दुष्परिणामाबाबत नव्याने जागृती करावी लागणार आहे आणि प्रामुख्याने "" आई ' या वर्गाला त्यात अधिक सामावून घ्यावे लागेल , असेही सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात ." पाकिस्तानचे प्रशिक्षक वूल्मर हत्या झाली आता जमैका पोलिसांची खात्री झाली,पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक बॉब वूल्मर यांची हत्या झाली याबाबत आता जमैका पोलिसांची खात्री झाली आहे . मानेचे हाड मोडले असल्यामुळे मृत्यू झाला असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे समजते,मानेचे हाड मोडले असल्यामुळे मृत्यू झाला असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे समजते . दरम्यान बॉब वूल्मर पत्नीनेही पतीची हत्या झाली असल्याचा संशय ब्रिटनमधील दूरचित्रवाणी वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत केला,दरम्यान बॉब वूल्मर यांच्या पत्नीनेही आपल्या पतीची हत्या झाली असल्याचा संशय ब्रिटनमधील दूरचित्रवाणी वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे . आता वूल्मर मानेवर ओरखडल्याच्या खुणा आहेत,आता वूल्मर यांच्या मानेवर ओरखडल्याच्या खुणा आहेत . मानेतील ग्रंथीजवळील हाड तुटले असल्याचे अहवालात करण्यात,मानेतील ग्रंथीजवळील हाड तुटले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे . दाब दिला असल्यामुळेच घडले जमैकातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले,"त्याच्यावरती कोणीतरी दाब दिला असल्यामुळेच हे घडले असावे , असे जमैकातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले ." अधिकाऱ्यांनी वूल्मर गळा दाबून हत्या झाली असल्याचा संशय केला,त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांनी वूल्मर यांची गळा दाबून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला . दरम्यान ग्लीनर वृत्तपत्रानुसार वूल्मर हॉटेलमध्ये सकाळी मृतावस्थेत आढळले,"दरम्यान "" जमैका ग्लीनर ' या वृत्तपत्रानुसार वूल्मर त्यांच्या हॉटेलमध्ये सकाळी ८ वाजता मृतावस्थेत आढळले ." व्यवस्थापकांनी वेळ सकाळी असल्याचे सांगितले,पाक व्यवस्थापकांनी हीच वेळ सकाळी १०.४५ असल्याचे सांगितले होते . जमैका पोलिसच अहवालातील संदिग्धतेमुळे गोंधळात पडले,जमैका पोलिसच वैद्यकीय अहवालातील काहीशा संदिग्धतेमुळे गोंधळात पडले आहेत . परिषद पोलिसांची बुधवारी वेळेनुसार मध्यरात्रीनंतर होणारी पत्रकार परिषदही ऐनवेळी करण्यात आली असल्याचे सांगितले जात,त्याचमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ; तसेच जमैका पोलिसांची बुधवारी ( भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर ) होणारी पत्रकार परिषदही ऐनवेळी रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे . आता अमेरिकेतून पॅथॉलॉजी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले,आता अमेरिकेतून पॅथॉलॉजी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे . ब्रिटनमधील अधिकारीही तपासात सहकार्य करण्यासाठी जाणार,त्याचबरोबर ब्रिटनमधील दोन गुप्तचर अधिकारीही तपासात सहकार्य करण्यासाठी जाणार आहेत . दरम्यान पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली,"दरम्यान , पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे ." "संघाच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलमध्ये असलेल्या ""सीसीटीव्ही'च्या चित्रफितीही पाहण्यास सुरुवात केली","त्याचबरोबर संघाच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलमध्ये असलेल्या ""सीसीटीव्ही'च्या चित्रफितीही पाहण्यास सुरुवात केली आहे ." पाक संघ शनिवारी लंडनमार्गे पाकला प्रयाण करणार,पाक संघ शनिवारी लंडनमार्गे पाकला प्रयाण करणार आहे . पार्श्‍वभूमीवर जमैकातील मुक्काम लांबण्याची शक्‍यता दिसत,मात्र या पार्श्‍वभूमीवर त्यांचा जमैकातील मुक्काम अधिक लांबण्याची शक्‍यता दिसत आहे . डोंबिवली दर्जाचे सायकलपटू पुनामिया आज पुणे डोंबिवली अंतर तास मिनिटे सेकंदात करून विक्रम केला,डोंबिवली येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू विनोद पुनामिया यांनी आज पुणे ते डोंबिवली हे १४० कि . मी. अंतर सायकलवरून दोन तास १४ मिनिटे आणि ४९ सेकंदात पार करून एक अनोखा विक्रम स्थापित केला . पुणे मुंबईदरम्यान वेगाने धावणाऱ्या डेक्कन क्वीनशी स्पर्धा होती,पुणे - मुंबईदरम्यान ताशी ८० ते १०० कि.मी. वेगाने धावणाऱ्या डेक्कन क्वीनशी त्यांची स्पर्धा होती . सकाळी वाजून मिनिटांनी पुनामिया डोंबिवली स्थानकात प्रवेश करून विक्रम केला,सकाळी नऊ वाजून २५ मिनिटांनी पुनामिया यांनी डोंबिवली स्थानकात प्रवेश करून हा विक्रम स्थापित केला . असोसिएशनचे अध्यक्ष झेंडे प्रेरणेने सायकलपटू बोर्डे मार्गदर्शनाखाली पुनामिया पुणे डोंबिवली अंतर वेळेत केले,"पुणे जिल्हा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर झेंडे यांच्या प्रेरणेने , तसेच माजी सायकलपटू संजय बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पुनामिया यांनी पुणे ते डोंबिवली हे अंतर विक्रमी वेळेत पार केले ." विक्रमाबद्दल पुनामिया स्तरांतून कौतुक होत,या अनोख्या विक्रमाबद्दल पुनामिया यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे . यशाचे श्रेय लोकांना असून प्रेरणेशिवाय लक्ष्य करणे होते शब्दांत पुनामिया प्रतिक्रिया केली,"आपल्या यशाचे श्रेय लोकांना असून त्यांच्या प्रेरणेशिवाय आपल्याला हे लक्ष्य पार करणे कठीण होते , अशा शब्दांत पुनामिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ." डेक्कन क्वीनच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या पुनामिया सकाळी वाजून मिनिटांनी बालेवाडी सायकलिंगला सुरुवात केली,डेक्कन क्वीनच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या पुनामिया यांनी सकाळी सात वाजून १० मिनिटांनी बालेवाडी येथून आपल्या सायकलिंगला सुरुवात केली . वेळी डेक्कन क्वीननेही पुणे स्टेशन सोडले,त्याच वेळी डेक्कन क्वीननेही पुणे स्टेशन सोडले होते . डेक्कन क्वीनच्या आधी डोंबिवली पोहोचण्याचा पुनामिया संकल्प होता,डेक्कन क्वीनच्या आधी डोंबिवली येथे पोहोचण्याचा पुनामिया यांचा संकल्प होता . आत डोंबिवली स्थानकात पोहोचून केला,तो त्यांनी साडेनऊच्या आत डोंबिवली स्थानकात पोहोचून पूर्ण केला . डोंबिवली स्थानकात स्वागत करण्यात उपस्थितांनी सत्कारही केला,"डोंबिवली स्थानकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले , तसेच उपस्थितांनी त्यांचा सत्कारही केला ." पेंढरकर महाविद्यालयात पुनामिया ठाण्याचे पोलिस आयुक्त शिवानंदन हस्ते सत्कार करण्यात,पेंढरकर महाविद्यालयात पुनामिया यांचा ठाण्याचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . आमदार पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी पुनामिया बंधू पत्नी मुलगा होते,"त्यावेळी आमदार हरिश्‍चंद्र पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी , पुनामिया यांचे बंधू , पत्नी आणि मुलगा उपस्थित होते ." प्रायोजक मसालेवाले पुनामिया रुपयांचा धनादेश देण्यात क्‍लिनिकतर्फे रुपयांचे धनादेश देण्यात,"प्रायोजक प्रवीण मसालेवाले यांच्याकडून पुनामिया यांना दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला , तर हेल्थ ऍन्ड ब्युटी क्‍लिनिकतर्फे ५० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आला ." शिवानंदन पुनामिया रुपयांचे पारितोषिक करीत शुभेच्छा दिल्या,डी. शिवानंदन यांनी पुनामिया यांना तीन हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करीत शुभेच्छा दिल्या . योजनेची घोषणा करता मद्यांवर पदार्थांवर कोटींची करवाढ सुचविणारा २००७ अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री पाटील आज विधानसभेत केला,"कोणत्याही नव्या योजनेची घोषणा न करता , देशी - विदेशी मद्यांवर व तंबाखूजन्य पदार्थांवर ३३० कोटींची करवाढ सुचविणारा राज्याचा २००७ - ०८चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सादर केला ." जयंत पाटील अर्थसंकल्प केला,जयंत पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा शिलकी अर्थसंकल्प सादर केला . अर्थसंकल्पात रुपये महसुली शिल्लक धरण्यात आली,या अर्थसंकल्पात ५१० कोटी ६८ लाख रुपये इतकी महसुली शिल्लक अपेक्षित धरण्यात आली आहे . अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठी वीजनिर्मिती कार्यक्रमासाठी जलविद्युत प्रकल्पांसाठी रुपयांची तरतूद करण्यात आली,"अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठी १२८२ कोटी , वीजनिर्मिती कार्यक्रमासाठी ६९२ कोटी व जलविद्युत प्रकल्पांसाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ." सिंचन रस्ते पाणीपुरवठा विकास क्षेत्रांबरोबरच जाती जमातीच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली,"सिंचन , रस्ते , पाणीपुरवठा , नागरी विकास आदी क्षेत्रांबरोबरच अनुसूचित जाती - जमातीच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे ." मुंबईच्या विकासाच्या सध्या असलेल्या नागरी परिवहन प्रकल्प प्रकल्प योजनांचा आढावा घेण्यात आला,"मुंबईच्या विकासाच्या सध्या सुरू असलेल्या नागरी परिवहन प्रकल्प , पायाभूत सुविधा प्रकल्प व अन्य योजनांचा आढावा घेण्यात आला आहे ." मुंबईत उड्डाणपुलांसाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली,मुंबईत नव्या १६ उड्डाणपुलांसाठी ४२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीबाबत जकात कर करण्याबाबत अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेला,सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीबाबत ; तसेच जकात कर रद्द करण्याबाबत अर्थसंकल्पात कसलाही उल्लेख करण्यात आलेला नाही . कर्मचारी वर्गाची निराशा झाली,त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि व्यापारी वर्गाची निराशा झाली आहे . प्रकारच्या आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्‍वासन अर्थसंकल्पात देण्यात आले,विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्‍वासन अर्थसंकल्पात देण्यात आले आहे . हेक्‍टरी रुपये अनुदान देण्यासाठी रुपयांची तरतूद करण्यात आली भाषणात म्हटले,"हेक्‍टरी दीड हजार रुपये अनुदान देण्यासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे , असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे ." बालेवाडी पुणे पुढील वर्षी स्पर्धा होणार,"बालेवाडी , पुणे येथे पुढील वर्षी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा होणार आहे ." महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून स्पर्धेसाठी गेल्या वर्षी रुपये देण्यात आले,"महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून , या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत ." वर्षी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली,या वर्षी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . वर्षात योजनेसाठी रुपये खर्च करण्याचे केले,आगामी आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेसाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचे त्यांनी जाहीर केले . योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील लोकांना हृदयविकार मूत्रपिंड मेंदू मज्जासंस्थांच्या आजारावर उपचार करण्यासाठी रुपये अर्थसाह्य देण्यात,"जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील लोकांना हृदयविकार , मूत्रपिंड , मेंदू व मज्जासंस्थांच्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी ७० हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येते ." आता कर्करोगाचाही समावेश करण्यात आला असून अर्थसाह्याच्या रकमेत दुपटीने वाढ करून रुपये करण्यात आल्याची घोषणा केली,"त्यात आता कर्करोगाचाही समावेश करण्यात आला असून , अर्थसाह्याच्या रकमेत दुपटीने वाढ करून ती दीड लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली ." राज्य सरकारच्या अधिकार कक्षेत घडणाऱ्या घटनांची सरकारच्या मान्यतेशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार न्यायालयांना आहेत मुद्दा न्यायालयाने आज घटनापीठासमोर केला,"राज्य सरकारच्या अधिकार कक्षेत घडणाऱ्या घटनांची संबंधित सरकारच्या मान्यतेशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत ( सीबीआय ) चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार न्यायालयांना आहेत का , हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने आज पाच सदस्यीय घटनापीठासमोर विचारार्थ सादर केला ." आता चर्चा झाली असून मार्ग सापडेल विश्‍वास आहे,"आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असून , त्यातून योग्य मार्ग सापडेल असा विश्‍वास आहे ." महापालिकेच्या सत्तेवर दावा सांगण्यासाठी गेले महिने असलेल्या महायुद्धाचा शुक्रवार रोजी दुपारी निकाल लागणार,महापालिकेच्या सत्तेवर दावा सांगण्यासाठी गेले दोन महिने सुरू असलेल्या महायुद्धाचा उद्या शुक्रवार रोजी दुपारी बारापर्यंत निकाल लागणार आहे . मतदानाच्या टक्केवारीवरून हातात सूत्रे येणार अवस्था होणार उत्सुकता झाली,"विशेषतः मतदानाच्या टक्केवारीवरून कोणा एकाच्या हातात सूत्रे येणार , की त्रिशंकू अवस्था निर्माण होणार , याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे ." महापालिकेच्या जागांसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात झाले,महापालिकेच्या १४४ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ११३४ उमेदवारांचे भविष्य आज मतदान यंत्रात बंद झाले . मतदारांपैकी टक्के मतदारांनी मतदान केले,१८ लाख ५१ हजार मतदारांपैकी सुमारे ५३ टक्के मतदारांनी मतदान केले . सकाळी मतमोजणीला शिवाजीनगर येथील गोदामात सुरवात होणार,उद्या सकाळी नऊ वाजता मतमोजणीला शिवाजीनगर येथील गोदामात सुरवात होणार आहे . मतदान यंत्राद्वारे मतदान झाल्यामुळे दुपारपर्यंत निकाल हाती येतील,मतदान यंत्राद्वारे मतदान झाल्यामुळे दुपारपर्यंत निकाल हाती येतील . गेल्या वर्षांत शहरातील मतदारांची संख्या टक्‍क्‍यांनी वाढली,गेल्या बारा वर्षांत शहरातील मतदारांची संख्या ३५ टक्‍क्‍यांनी वाढली . वाढलेल्या मतदारांमध्ये तरुणांची संख्या आहे,वाढलेल्या मतदारांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे . मतदानाच्या दिवशी वर्गात उत्साह दिसला,"मात्र , मतदानाच्या दिवशी या वर्गात विशेष उत्साह दिसला नाही ." झोपडपट्टीतील मतदारांचा उत्साह दिसला मतदारांनीही मतदान केले,झोपडपट्टीतील मतदारांचा उत्साह दिसला ; तसेच मध्यमवर्गीय मतदारांनीही मतदान केले . उच्चभ्रूवर्ग होता,"मात्र , उच्चभ्रूवर्ग याबद्दल निरुत्साही होता ." मतदानाच्या टक्केवारीचा निकालावर परिणाम होणार फायदा होणार फटका बसणार तर्क लढविण्यात,"मतदानाच्या या टक्केवारीचा निकालावर काय परिणाम होणार , याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार , याबाबत परस्परविरोधी तर्क लढविण्यात येत आहेत ." शहराच्या पूर्वेकडील भाग झालेल्या गावांमधील भागांमध्ये सकाळी प्रमाणावर मतदान झाले,शहराच्या पूर्वेकडील भाग तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील काही भागांमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणावर मतदान झाले . प्रमाण राहिले मतदानाची टक्केवारी वाढणार अंदाज करण्यात होता,"त्यामुळे हे प्रमाण कायम राहिले , तर मतदानाची टक्केवारी वाढणार , असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता ." मतदानाची मुदत संपल्यानंतर आशा ठरली,प्रत्यक्षात मतदानाची मुदत संपल्यानंतर मात्र ही आशा फोल ठरली . मतदार याद्यांमधील घोळ मतदान केंद्रांबद्दल मतदारांना असलेली माहिती कारण असल्याचे सांगितले जात,"मतदार याद्यांमधील घोळ , मतदान केंद्रांबद्दल मतदारांना असलेली अपुरी माहिती हे देखील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे ." गेल्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात पक्षांचे उमेदवार होते,गेल्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात तीनच प्रमुख पक्षांचे उमेदवार होते . प्रभाग पद्धतीमुळे संख्या झाली होती,त्यातही बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अपक्षांची संख्या कमी झाली होती . यंदा वॉर्डनिहाय निवडणूक झाली,मात्र यंदा पुन्हा वॉर्डनिहाय निवडणूक झाली . सुनीता आता अंतराळात वेळा चालण्याचा विक्रम करणारी महिला होण्याचा मान मिळविणार,भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आता अंतराळात सर्वाधिक वेळा चालण्याचा विक्रम करणारी महिला होण्याचा मान मिळविणार आहे . मायकेल लोपेझ अलेग्रिया स्पेसवॉक केला,"सुनीताने तिचा सहकारी मायकेल लोपेझ - अलेग्रिया याच्यासह काल "" स्पेसवॉक "" केला ." रहिवासाच्या ठिकाणापासून रहिवासाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी दोघांना चालणे करावे लागले,तात्पुरत्या रहिवासाच्या ठिकाणापासून कायमस्वरूपी रहिवासाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी दोघांना हे चालणे करावे लागले . पुढील दिवसांत वेळा स्पेसवॉक करावा लागणार,"पुढील नऊ दिवसांत एकूण तीन वेळा सुनीताला असा "" स्पेसवॉक "" करावा लागणार आहे ." जुलैमध्ये पृथ्वीवर काळ अंतराळात राहण्याचा विक्रम नावावर होणार,"जुलैमध्ये पृथ्वीवर परतल्यानंतर "" नासा "" तर्फे सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम सुनीताच्या नावावर जमा होणार आहे ." अंतराळात स्पेसवॉक करणारी महिला बहुमानही नावे असणार,"याशिवाय अंतराळात सर्वाधिक "" स्पेसवॉक "" करणारी महिला , हा बहुमानही फेब्रुवारीअखेर तिच्याच नावे असणार आहे ." केलेल्या स्पेसवॉक अवकाश स्थानकाच्या बाहेरील यंत्रणेच्या काम केले,"काल सुरू केलेल्या पहिल्या "" स्पेसवॉक "" मध्ये सुनीता आणि मायकेलने अवकाश स्थानकाच्या बाहेरील "" लूपए "" या वातानुकूलित यंत्रणेच्या बदलाचे काम केले ." नावाच्या यंत्रणेच्या काम फेब्रुवारी वेळी केले जाणार,""" लूपबी "" नावाच्या दुसऱ्या यंत्रणेच्या बदलाचे काम चार फेब्रुवारी रोजी दुसऱ्या "" स्पेसवॉक "" च्या वेळी केले जाणार आहे ." कालच्या स्पेसवॉक अंतराळवीरांना वेळ पडल्यामुळे अहेड्‌स नावाने ओळखली जाणारी कामे थांबवावी लागली,"कालच्या ' स्पेसवॉक ' दरम्यान अंतराळवीरांना वेळ कमी पडल्यामुळे "" गेट अहेड्‌स "" नावाने ओळखली जाणारी अवांतर कामे थांबवावी लागली ." अमोनिया कूलंट गळतीची शक्‍यता अंतराळवीरांपुढे आव्हान होते,"याशिवाय ' अमोनिया कूलंट ' च्या गळतीची संभाव्य शक्‍यता , हेही या अंतराळवीरांपुढे आव्हान होते ." सुदैवाने गळती झाली नसल्याचे नियंत्रण कक्षाला कळविले,"सुदैवाने अशी गळती झाली नसल्याचे सुनीताने "" नासा "" च्या नियंत्रण कक्षाला कळविले ." जीवनगौरव पुरस्कार अभिनेते संगीतकार दत्ता डावजेकर झाला असून शनिवारी ता. प्रदान करण्यात येणार,"यंदाचा ' झी जीवनगौरव ' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांना जाहीर झाला असून , शनिवारी ( ता. ३ ) तो प्रदान करण्यात येणार आहे ." बायकोची माकडाच्या हाती शॅम्पेन नाटकांत चुरस असून यंदाचा पुरस्कार माकडाच्या हाती शॅम्पेन नाटकास मिळेल जाणकारांचा आहे,"' दिली सुपारी बायकोची ' आणि ' माकडाच्या हाती शॅम्पेन ' या नाटकांत चुरस असून यंदाचा झी गौरव पुरस्कार ' माकडाच्या हाती शॅम्पेन ' या नाटकास मिळेल , असा जाणकारांचा होरा आहे ." संतोष पवारांना दिग्दर्शक झी गौरव पुरस्कार मिळेल वृत्त आहे,"संतोष पवारांना दिग्दर्शक म्हणून झी गौरव पुरस्कार नक्कीच मिळेल , असे खात्रीलायक वृत्त आहे ." मुक्ता बर्वे अभिनेत्री पारितोषिक मिळण्याची शक्‍यता आहे,मुक्ता बर्वे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पारितोषिक मिळण्याची शक्‍यता अधिक आहे . स्पर्धेमुळे पारितोषिक सोहळ्याकडे लक्ष वेधू घेतले,या स्पर्धेमुळे यंदाच्या पारितोषिक सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे . रजनीत गेल्या वर्षी वाचवा प्रहसन गाजले,झी गौरव रजनीत गेल्या वर्षी ' काका मला वाचवा ' हे प्रहसन गाजले . पडसाद मुंबईत उमटले,त्याचे पडसाद मुंबईत उमटले होते . झळ झी वाहिनीच्या वरळी कार्यालयास पोचली होती,त्याची झळ झी वाहिनीच्या वरळी कार्यालयास पोचली होती . सध्या पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर प्रहसन होईल अंदाज आहे,"यंदाच्या रजनीत सध्या नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आधारित प्रहसन सादर होईल , असा अंदाज आहे ." सत्ता मिळणार झीच्या कार्यक्रम प्रमुखांचे लक्ष लागले,त्यामुळे कुणाला सत्ता मिळणार याकडे झीच्या कार्यक्रम प्रमुखांचे लक्ष लागले आहे . शनिवारी ता. सायंकाळी रजनी असल्यामुळे प्रहसनात आयत्यावेळी बदल होण्याची शक्‍यता आहे,शनिवारी ( ता. ३ ) सायंकाळी ७ वाजता रजनी असल्यामुळे त्या प्रहसनात आयत्यावेळी बदल होण्याची शक्‍यता आहे . शुक्रवारी दुपारपर्यंत महानगरपालिकेतील सत्तेचे भवितव्य समजणार असल्यामुळे लेखकमहाशय जागरूकतेने पाहाताना दिसत,शुक्रवारी दुपारपर्यंत महानगरपालिकेतील सत्तेचे भवितव्य समजणार असल्यामुळे लेखकमहाशय त्याकडे जागरूकतेने पाहाताना दिसत आहेत . झीच्या कार्यक्रमास नेते हजेरी लावणार असल्यामुळे वातावरण यंदाच्या रजनीत रसिकांना पाहावयास,झीच्या या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते हजेरी लावणार असल्यामुळे वेगळेच वातावरण यंदाच्या रजनीत रसिकांना पाहावयास मिळेल . रजनीचे पासेस संपले असून झीच्या कार्यालयात प्रवेशिकांसाठी रसिकांचे दूरध्वनी येत झी प्रमुखाने सकाळ सांगितले,"रजनीचे पासेस संपले असून झीच्या कार्यालयात प्रवेशिकांसाठी रसिकांचे दूरध्वनी येत आहेत , असे ' झी ' च्या प्रसिद्धी प्रमुखाने ' सकाळ ' ला सांगितले ." भारतातील मोबाईल चोरीमुळे विसरल्याने दरवर्षी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती टेलेकम्युनिकेशन्सचे संचालक रुय दिली,भारतातील मोबाईल फोनधारकांचे हॅण्डसेट चोरीमुळे किंवा ते विसरल्याने दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती सॅमसंग टेलेकम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक एच. सी. रुय यांनी दिली आहे . सरकारने नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले,सरकारने हे नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे . भारतात मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढत प्रमाणही वाढत चालले,भारतात मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढत असताना हॅण्डसेट चोरण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे . ग्राहकांना दरवर्षाला रुपयांचा फटका बसत चालला,त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दरवर्षाला पाचशे कोटी रुपयांचा फटका बसत चालला आहे . मोबाईलचे क्‍लोनिंग टाळण्यासाठी भारतात कायदे नसल्याने मुद्दा कंपनी गृहमंत्रालयाकडे करणार,मोबाईलचे क्‍लोनिंग टाळण्यासाठी भारतात पुरसे सक्षम कायदे नसल्याने हा मुद्दा कंपनी तसेच इंडियन सेल्युलर असोसिएशन केंद्रीय गृहमंत्रालयाकडे उपस्थित करणार आहे . चोरीस गेलेला मोबाईल आहे शोधून काढता,"इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेन्टी क्रमांकाद्वारे चोरीस गेलेला मोबाईल कोठे कार्यरत आहे , हे शोधून काढता येते ." क्रमांकाच्या क्‍लोनिंगमुळे पोलिसांना हॅण्डसेट शोधून जात असल्याचे निर्दशनास आणले,मात्र या क्रमांकाच्या क्‍लोनिंगमुळे पोलिसांना हॅण्डसेट शोधून काढणे अवघड जात असल्याचे त्यांनी निर्दशनास आणले . खैरलांजी हत्याकांडप्रकरणी राजीनामा मागण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागावा मंत्री सरकारमधून बाहेर पडतील उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील केलेली सूचना मूर्खपणाची आहे भडिमार करीत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कामत आबांविरुद्ध तोंडाचा पट्टा ठेवला,"खैरलांजी हत्याकांडप्रकरणी माझा राजीनामा मागण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागावा म्हणजे सगळेच मंत्री सरकारमधून बाहेर पडतील , अशी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेली सूचना ' मूर्खपणाची ' आहे , असा भडिमार करीत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष गुरुदास कामत यांनी आबांविरुद्ध तोंडाचा पट्टा सुरूच ठेवला आहे ." गैरकाम सांगितले भांडाफोड आबा करत मौन बाळगले प्रश्‍नांची सरबत्ती करतानाच आबांनी बदनामी करणारे आरोप केले बसणार,"मी त्यांना कोणते गैरकाम सांगितले त्याचा भांडाफोड आबा का करत नाहीत , त्यांनी मौन का बाळगले आहे , अशी प्रश्‍नांची सरबत्ती करतानाच , आबांनी माझी बदनामी करणारे वाकडेतिकडे आरोप केले , तर मी स्वस्थ बसणार नाही ." न्यायालयात मानहानीचा खटला करीन इशाराही कामत दिला,"न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करीन , असा इशाराही कामत यांनी दिला ." महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत कामत आर. आर. पाटील सामना रंगला,महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत गुरुदास कामत विरुद्ध आर. आर. पाटील असा सामना रंगला आहे . कामत आव्हान दिल्यानंतरही आबांनी कामाचा गौप्यस्फोट केल्याने कामत बळ झाले,कामत यांनी आव्हान दिल्यानंतरही आबांनी त्या कामाचा अद्याप ' गौप्यस्फोट ' न केल्याने कामत यांना आणखी बळ प्राप्त झाले आहे . सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी छेडले म्हणाले आजवर कॉंग्रेसच्या मंत्र्याकडे काम घेऊन गेलो,"यासंदर्भात आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले , की मी आजवर कुठल्याही कॉंग्रेसच्या मंत्र्याकडे कसले काम घेऊन गेलो नाही ." राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाण्याचा प्रश्‍नच,राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाण्याचा तर प्रश्‍नच नाही . वर्षांच्या आयुष्यात गैरकाम घेऊन गेलो,आजवरच्या ३४ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात आपण कुणाकडे कसलेही गैरकाम घेऊन गेलो नाही . चरित्र असून आजवर विरोधकांनी शिवसेनेनेही अंगुलीनिर्देश केलेला,"माझे चरित्र स्वच्छ असून , आजवर विरोधकांनी , अगदी शिवसेनेनेही कधी माझ्यावर अंगुलीनिर्देश केलेला नाही ." आबांसारख्या राष्ट्रवादीतील नेत्याने आरोप केले झालो,"त्यामुळेच आबांसारख्या राष्ट्रवादीतील एका सन्मान्य नेत्याने माझ्यावर आरोप केले , तेव्हा मी चकित झालो ." हिट चित्रपटाने अमिताभला मॅन ची इमेज दिली,"१९७३ मधील या "" ऑल टाईम हिट ' चित्रपटाने अमिताभला "" अँग्री यंग मॅन ' ची इमेज दिली ." """जंजीर'च्या निर्मितीच्या वेळी झालं होतं दंतकथा होत्या","पण ""जंजीर'च्या निर्मितीच्या वेळी खरंच असं झालं होतं की या दंतकथा होत्या ?" """जादूगर'च्या निमित्ताने मेहरा मुलाखतीचा योग आला आठवणीने दंतकथा नाहीत खात्री करून प्रकाश मेहरांनी माहितीला दुजोरा दिला","""जादूगर'च्या निमित्ताने प्रकाश मेहरा यांच्या दीर्घ मुलाखतीचा योग आला असता अगदी आठवणीने या दंतकथा तर नाहीत ना , याची खात्री करून घेतली , तेव्हा प्रकाश मेहरांनी या माहितीला दुजोरा दिला ." गोष्टीदेखील सांगितल्या,"एवढंच नाही , त्यांनी काही नवीन गोष्टीदेखील सांगितल्या ..." आनंदसोबत काम करण्याची इच्छा होती,देव आनंदसोबत त्यांना काम करण्याची इच्छा होती . ऑफर दिली,म्हणूनच त्यांनी त्याला ऑफर दिली . राजकुमारसोबत मोहब्बत के दुश्‍मन फैसला चित्रपट केले समाधी रेंगाळला जंजीर बनवावा वाटलं बनला,"राजकुमारसोबत त्यानंतर "" मोहब्बत के दुश्‍मन ' आणि "" मुकद्दर का फैसला ' असे दोन चित्रपट केले , तर धर्मेंद्रबरोबरचा "" समाधी ' रेंगाळला म्हणून "" जंजीर ' बनवावा , असं वाटलं , म्हणून तो बनला ." बॉम्बे टू गोवा पाहत अमिताभचा विचार करायला हरकत आहे वाटलं,"अशातच तेव्हा "" बॉम्बे टू गोवा ' पाहत असताना अमिताभचा आपण विचार करायला काय हरकत आहे , असं त्यांना वाटलं ." """जंजीर'चे पटकथाकार सलीम जावेद निवडीला पसंती दिली चित्रपट आला","त्यातच ""जंजीर'चे पटकथाकार सलीम जावेद यांनीही त्याच्या निवडीला पसंती दिली आणि चित्रपट आकाराला आला ." मेहरा कारकिर्दीतील जंजीर टप्पा आहे,"प्रकाश मेहरा यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीतील "" जंजीर ' खूप महत्त्वाचा टप्पा आहे ." यशाने गोष्टी झाल्या,या यशाने आणखीही बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या . यशाची गंमत असते,तीच यशाची खरी गंमत असते . चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात अमिताभ जया जवळ आले,या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात अमिताभ आणि जया आणखीन जवळ आले . लग्न झालं,( त्यांचं लग्न त्यानंतर झालं . ) चित्रपटाच्या यशाने प्राणच्या चरित्र भूमिकेला प्रतिष्ठा मिळाली भूमिकांच्या ऑफर्स वाढल्या,याच चित्रपटाच्या यशाने प्राणच्या चरित्र भूमिकेला अधिक प्रतिष्ठा मिळाली आणि त्याच्याकडच्या तशा भूमिकांच्या ऑफर्स वाढल्या . """उपकार'च्या वेळी प्राण खलनायकाकडून चरित्र भूमिकांकडे वळला होता","( तत्पूर्वी ""उपकार'च्या वेळी प्राण खलनायकाकडून चरित्र भूमिकांकडे वळला होता . )" चित्रपटामुळे खलनायक बस्तान बसलं,या चित्रपटामुळे अजितचं खलनायक म्हणून जबरदस्त बस्तान बसलं . "नायक ""सूरज'पासून खलनायकाच्या भूमिकेकडे वळला","( एकेकाळचा हा नायक तत्पूर्वी ""सूरज'पासून खलनायकाच्या भूमिकेकडे वळला . )" जंजीर झळकताना रेकॉर्ड ब्रेक ठरेल वाटलं नव्हतं,""" जंजीर ' झळकताना तो रेकॉर्ड ब्रेक ठरेल , असं कोणालाही वाटलं नव्हतं ." सूडकथांना पसंती नव्हती,कारण तेव्हा अशा सूडकथांना फारशी पसंती नव्हती . झालं सर्वज्ञात आहे,"प्रत्यक्षात काय झालं , ते सर्वज्ञात आहे ." पोलिस स्टेशनमध्ये स्वागत करताना अमिताभने खुर्चीवर लाथ मारून म्हटलेल्या पुलिस स्टेशन हैं बाप घर नहीं संवादाला टाळ्या पडल्या यश झालं,"विशेषतः प्राणचं पोलिस स्टेशनमध्ये स्वागत करताना अमिताभने खुर्चीवर लाथ मारून म्हटलेल्या "" यह पुलिस स्टेशन हैं ... तुम्हारे बाप का घर नहीं ' या संवादाला भरपूर टाळ्या पडल्या , तिथेच यश निश्‍चित झालं ." चित्रपटाचं चित्रपटगृह होतं तिकीट दर स्टॉल रुपये पैसे स्टॉल बाल्कनी रुपये पैसे होते,"चित्रपटाचं प्रमुख चित्रपटगृह इंपिरियल होतं नि तेव्हाचे तिकीट दर स्टॉल २ रुपये २० पैसे , अप्पर स्टॉल पावणेतीन , तर बाल्कनी ३ रुपये ३० पैसे असे होते ." वाटतात दर,आज खूप स्वस्त वाटतात ना हे दर ? वर्षांनी एमएममधला चित्रपट खालचा वरचा भाग कापून अवतारात थाटात झळकला करामत ठरता वाटली,"त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी हाच पस्तीस एमएममधला चित्रपट , त्यातील खालचा आणि वरचा भाग कापून सिनेमास्कोप अवतारात पुन्हा थाटात झळकला ; पण ही तांत्रिक करामत प्रभावी न ठरता विचित्र वाटली ." अमिताभ वाटला,उंच अमिताभ त्यात कोंबल्यासारखा वाटला . चित्रीकरण बिघडवायचं,( मूळ चित्रीकरण बिघडवायचं कशाला ? ) असो,असो . जंजीर धमक आहे धग आहे,""" जंजीर ' एक धमक आहे , धग आहे ." चित्रपट काळाच्या पडद्याआड जात,असे चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत . रचनांवर मंगेशाचे कार्यक्रम सायंकाळी कला अकादमीच्या दीनानाथ कला मंदिरात आस्वादताना रसिक झाले,"त्यांच्या रचनांवर आधारित "" देणे मंगेशाचे ' हा आगळा कार्यक्रम आज सायंकाळी कला अकादमीच्या मा . दीनानाथ कला मंदिरात आस्वादताना रसिक गुंग झाले ." कार्यक्रम अकादमी गोवा स्वरनिनाद फाउंडेशन मुंबई करण्यात होता,"हा कार्यक्रम कला अकादमी , गोवा व स्वरनिनाद फाउंडेशन ( मुंबई ) तर्फे आयोजित करण्यात आला होता ." कार्यक्रमाची संकल्पना दमाचे गायक बलवळ्ळी होती,कार्यक्रमाची संकल्पना नव्या दमाचे तरुण गायक भरत बलवळ्ळी यांची होती . शंकरा शंकर भंडार बंदिशीने भरत कार्यक्रमाला प्रारंभ केला चरण वंदिले पदे भरत केली,"शंकरा रागातील शंकर भंडार बोले या बंदिशीने भरत यांनी कार्यक्रमाला प्रारंभ केला त्यानंतर रवी मी , प्रेम सेवा चरण , शूरा मी वंदिले अशी दीनानाथांची पदे भरत यांनी पेश केली ." गळ्यातील फिरत तालवरची पकड रंग भरला,गळ्यातील फिरत व तालवरची पकड यामुळे त्यांनी रंग भरला . जोशी अभिषेकी वुवांची भाची धरिला परदेस माझे अभिषेकी वुवांची पदे शैलीत केली,"स्वराली जोशी ( पं. अभिषेकी वुवांची भाची ) यांनी कां धरिला परदेस , घाई नको बाई अशी , तुझ्या अंग रंगाने का जळले अंग माझे ही अभिषेकी वुवांची पदे भावपूर्ण शैलीत पेश केली ." भरत तराणाही म्हटला,भरत यांनी एक दमदार तराणाही म्हटला . कार्यक्रमाचे कान्हेरे केलेले निवेदन वातावरण निर्मिती करणारे,या कार्यक्रमाचे मोहन कान्हेरे यांनी केलेले निवेदन वातावरण निर्मिती करणारे होते . वादक विश्‍वनाथ कान्हेरे ऑर्गन होती,ज्येष्ठ वादक पं. विश्‍वनाथ कान्हेरे यांची ऑर्गन अत्यंत पोषक होती . मारुती कुर्डीकर तबला सुभाष वनगे व्हायोलिन साथ दिली,पं. मारुती कुर्डीकर ( तबला ) व सुभाष वनगे ( व्हायोलिन ) यांनीही अनुरूप साथ दिली . अकादमीचे सदस्य सचिव फळदेसाई कलाकारांना पुष्पगुच्छ देवून केले,अकादमीचे सदस्य सचिव पांडुरंग फळदेसाई यांनी कलाकारांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले . कार्यक्रम अधिकारी दत्तगुरू आमोणकर स्वागत केले,कार्यक्रम अधिकारी दत्तगुरू आमोणकर यांनी स्वागत केले . टिळकांनंतरचे महात्मा गांधींचे नेतृत्व पचनी पडण्यात महाराष्ट्राला काळ लागला,टिळकांनंतरचे महात्मा गांधींचे नेतृत्व पचनी पडण्यात महाराष्ट्राला बराच काळ लागला . बाल पाल समीकरण मानलेल्या लोकांना गांधींचे नेतृत्व करावे लागले लोकमान्य टिळक महात्मा गांधी संक्रमणावस्थेचे पडसाद महाराष्ट्रात क्षेत्रात उमटले उद्‌गार साहित्यिक सदानंद मोरे काढले,"कारण लाल , बाल , पाल असे समीकरण मानलेल्या लोकांना अचानकपणे गांधींचे नेतृत्व मान्य करावे लागले , म्हणूनच लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी अशा संक्रमणावस्थेचे पडसाद महाराष्ट्रात त्याकाळी सर्वच क्षेत्रात उमटले , असे उद्‌गार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले ." फोंड्यातील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात फोंडा तालुका ग्रंथालय वाचक वाचक सल्लागार समितीतर्फे व्याख्यानमालेतील पुष्प गुंफताना मोरे टिपणी केली,फोंड्यातील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात फोंडा तालुका ग्रंथालय वाचक वाचक सल्लागार समितीतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गुंफताना श्री . मोरे यांनी ही टिपणी केली . महात्मा विषयासंबंधी मोरे बोलत,""" लोकमान्य ते महात्मा ' या विषयासंबंधी डॉ. मोरे बोलत होते ." गांधीवादी लढा उद्‌भवला नसता महाराष्ट्रात चित्र पाहायला मिळाले म्हणाले,"टिळकवादी आणि गांधीवादी यांच्यातील लढा जर त्याकाळी उद्‌भवला नसता , तर महाराष्ट्रात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते , असे ते म्हणाले ." टिळक महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला वळण दिले काळात जाती धर्मातील नेते लढ्यात भाग घेऊ शकले,"लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळे वळण दिले , म्हणूनच त्या काळात सर्व जाती धर्मातील नेते या लढ्यात भाग घेऊ शकले ." इंग्रजांनी हिंदू मुसलमान भेद करून राज्य करा नीती अवलंबिली,इंग्रजांनी मात्र हिंदू - मुसलमान असा भेद करून तोडा व राज्य करा ही नीती अवलंबिली . तेढीमुळे इंग्रज प्रवाह लोकांच्या मनात घर करून राहिला इंग्रजांना होईना भारत करता,"हिंदू व मुसलमान यांच्यातील तेढीमुळे इंग्रज बरा , असा काहीसा प्रवाह त्याकाळी बऱ्याच लोकांच्या मनात घर करून राहिला , त्यामुळे इंग्रजांना ते मूठभर का होईना भारत काबीज करता आले ." नंतरच्या काळात मुसलमानांमधील दरी मिटविण्यात नेत्यांना सायास पडले,नंतरच्या काळात हिंदू - मुसलमानांमधील दरी मिटविण्यात मोठमोठ्या नेत्यांना बरेच सायास पडले . प्रयत्नांमुळे स्वातंत्र्याची मशाल झाली,पण या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्याची मशाल अधिक प्रज्वलित झाली . टिळकांना मंडालेला तुरुंगवास भोगावा काळात मध्ये राजकारणाला कलाटणी मिळाली,खरे म्हणजे लोकमान्य टिळकांना मंडालेला तुरुंगवास भोगावा लागला त्याच काळात १९०८ मध्ये राजकारणाला कलाटणी मिळाली . उल्लेख करण्यासारखी बाब गोखलेंच्या अनुयायींना गांधींचा प्रवेश आवडला गांधींनी साबरमतीची वाट धरली आश्रमाची स्थापना केली मोरे उदाहरणे देऊन केले,"उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे गोखलेंच्या काही अनुयायींना गांधींचा त्यांच्यातील प्रवेश आवडला नाही , त्यामुळे गांधींनी सरळ साबरमतीची वाट धरली आणि तेथेच आश्रमाची स्थापना केली , असेही डॉ. मोरे यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले ." महात्मा गांधी राष्ट्रभावना भावली स्वातंत्र्याचा लढा झाला,महात्मा गांधी यांच्यातील प्रखर राष्ट्रभावना टिळकांना भावली आणि स्वातंत्र्याचा हा लढा तीव्र झाला . कॉंग्रेसच्या सभांचा उल्लेख करून मोरे स्वातंत्र्यलढ्याचे चित्र नेत्यांची मानसिकता चित्र उपस्थितांसमोर केले,कॉंग्रेसच्या त्याकाळच्या विविध सभांचा उल्लेख करून डॉ. मोरे यांनी स्वातंत्र्यलढ्याचे चित्र आणि त्याकाळची नेत्यांची मानसिकता याचे चित्र उपस्थितांसमोर उभे केले . व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन पाटील केले,व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन सुमेधा पाटील यांनी केले . येत्या ऑगस्टपासून राज्यातील युवकांच्या नाव नोंदणीला सुरवात होईल ऑक्‍टोबरपासून रुपये बेरोजगारांना देण्यात येतील,येत्या १५ ऑगस्टपासून राज्यातील बेरोजगार युवकांच्या नाव नोंदणीला सुरवात होईल व २ ऑक्‍टोबरपासून दोन ते साडेतीन हजार रुपये बेरोजगारांना देण्यात येतील . जनतेचे पैसे कॉंग्रेसवाले लुटत पैसे भाजप सत्तेवर आल्यावर युवकांना देण्यात येतील पक्षनेते मनोहर पर्रीकर केले,"जनतेचे जे पैसे कॉंग्रेसवाले लुटत होते तेच पैसे भाजप सत्तेवर आल्यावर बेरोजगार युवकांना देण्यात येतील , असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी येथे जाहीर केले ." संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजी शेळके सरचिटणीस मस्कले समस्या मांडल्या,"संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजी शेळके , सरचिटणीस सं. स. मस्कले यांनी कर्मचार्‍यांच्या समस्या मांडल्या ." देशमुख स्वागताध्यक्ष विसपुते गावंडे मनोगत केले,"यावेळी अरविंद देशमुख , स्वागताध्यक्ष विजय विसपुते , साहेबराव गावंडे यांनीही मनोगत व्यक्‍त केले ." रत्ना आडे जयश्री पोटे रामटेके सत्कार करण्यात,"रत्ना आडे , जयश्री पोटे , नरेंद्र रामटेके यांचा सत्कार करण्यात आला ." पुरके म्हणाले नालायकांना अक्‍कल,"पुरके म्हणाले "" या नालायकांना अक्‍कल कशी नाही" गुणवत्ता वाढवा,- स्वतःची गुणवत्ता स्वतःच वाढवा संस्थाचालकांचा उद्दामपणा चालणार,- संस्थाचालकांचा उद्दामपणा चालणार नाही संस्थाचालकांना नोटीस बजावली,- १०८ संस्थाचालकांना नोटीस बजावली शनिवारी शाळा करण्यासंबंधी बैठक,"- शनिवारी शाळा सुरू करण्यासंबंधी बैठक NULL """ पेळू घरे,पेळू येथे चार घरे भस्मसात दिग्रस यवतमाळ ता,"दिग्रस ( जि . यवतमाळ ) , ता . २२ -" तालुक्‍यातील पेळू येथील घरे ता सायंकाळी सुमारास झाली,तालुक्‍यातील पेळू येथील चार घरे आज ( ता . २२ ) सायंकाळी चारच्या सुमारास भस्मसात झाली . आगीत रुपयांचे नुकसान झाले,या आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले . असलेल्या उकंड्यावरील आगीने घरांना वेढले,शेजारी असलेल्या उकंड्यावरील आगीने घरांना वेढले . वारा वेगात असल्याने घरे झाली,वारा वेगात असल्याने चारही घरे भस्मसात झाली . आगीत कुडवे महादेव कळंबे ढोकळ कळंबे घरातील साहित्य ज्वारी गहू धान्य झाले,"आगीत लक्ष्मण बळीराम कुडवे , महादेव कळंबे , किसन ढोकळ , रघुनाथ कळंबे यांच्या घरातील साहित्य , ज्वारी , गहू , इतर धान्य भस्मसात झाले ." नागरिकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केल्याने पुढील अनर्थ टळला,नागरिकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केल्याने पुढील अनर्थ टळला . पक्षनेतेपदाच्या तोडग्यासाठी कॉंग्रेसची समिती,पक्षनेतेपदाच्या तोडग्यासाठी कॉंग्रेसची समिती नागपूर ता,"नागपूर , ता . २२ -" महापालिकेतील पक्षनेतेपदावरुन असलेल्या कॉंग्रेसमधील वादावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसने समिती स्थापन केली,महापालिकेतील पक्षनेतेपदावरुन सुरू असलेल्या कॉंग्रेसमधील वादावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसने समिती स्थापन केली आहे . कृषीमंत्री थोरात भास्करराव खतगावकर समावेश असून लवकरच नागपुरात होत,"कृषीमंत्री बाळासाहेब थोरात , भास्करराव खतगावकर यांचा त्यात समावेश असून ते लवकरच नागपुरात दाखल होत आहेत ." महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पक्षाने नगरसेवक पक्षनेता नोंदणी आयुक्तालयात करावी निर्देश निवडणूक आयोगाने दिले,महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षाने आपले नगरसेवक आणि पक्षनेता यांची नोंदणी आयुक्तालयात करावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते . मुदत ठरवून होती,त्यासाठी मुदत ठरवून दिली होती . कॉंग्रेसने आत आघाडी केली,कॉंग्रेसने मुदतीच्या आत आघाडी तयार केली नाही . समितीवर कॉंग्रेसला सदस्य पाठविता,त्यामुळे स्थायी समितीवर कॉंग्रेसला आपले सदस्य पाठविता आले नाही . अखेरीस संदीप सहारे पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविली,अखेरीस पक्षाने संदीप सहारे यांना पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविली . नगरसेवकांच्या सहीचा ठराव होता,त्यासाठी त्यांना सगळ्या नगरसेवकांच्या सहीचा ठराव आवश्‍यक होता . कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेण्यात अपयश आले,कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेण्यात त्यांना अपयश आले . पक्षनेतेपदाची प्रक्रिया होऊ शकली,त्यामुळे त्यांच्या पक्षनेतेपदाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही . दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता,त्यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता . शहरातील राज्यमंत्री मुत्तेमवार पशुसंवर्धन मंत्री अहमद गटावर ठपका ठेवला होता,शहरातील केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार आणि पशुसंवर्धन मंत्री अनिस अहमद यांच्या गटावर असहकार्याचा ठपका त्यांनी ठेवला होता . कॉंग्रेसमध्ये मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचे म्हणाले,कॉंग्रेसमध्ये दलित मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले होते . प्रदेशाध्यक्ष राव भेटून पद्धतीची कहाणी सांगितली होती,प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांना भेटून त्यांनी याच पद्धतीची कहाणी सांगितली होती . दरम्यान शहरातील नगरसेवकांनी सहारे आरोप केले,दरम्यान शहरातील इतर दलित नगरसेवकांनी सहारे यांच्यावर आरोप केले . सत्तापक्षनेते असताना मागासवर्गीयांसाठी केले जाब विचारला,"सत्तापक्षनेते असताना त्यांनी दलित मागासवर्गीयांसाठी काय केले , याचा जाब त्यांनी विचारला ." कॉंग्रेसमधील भांडणामुळे पालिकेतील विरोधीपक्षनेता ठरविता,कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणामुळे पालिकेतील विरोधीपक्षनेता ठरविता आला नाही . कॉंग्रेसला समितीवर सदस्य पाठविता,कॉंग्रेसला स्थायी समितीवर चार सदस्य पाठविता आले नाही . कॉंग्रेसचे समिती पुराण,कॉंग्रेसचे समिती पुराण गेल्या वर्षात कॉंग्रेसमध्ये वेळा वादविवादाचे प्रसंग आले,गेल्या पाच वर्षात कॉंग्रेसमध्ये अनेक वेळा वादविवादाचे प्रसंग आले . वाद,वाद टोकाला गेले . चौकशी करण्यात,त्याची चौकशी करण्यात आली . चौकशीचे अहवालच आले,त्यापैकी काही चौकशीचे अहवालच आले नाही . काहींचे आले शिफारशीवर अंमलबजावणी झाली,"काहींचे आले , त्यातील शिफारशीवर अंमलबजावणी झाली नाही ." साली झालेल्या समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली होती,तसरे समिती - २००३ साली झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसची ११ मते फुटली होती . येथील उमेदवाराला संख्या गाठता,येथील अन्य कोणत्याही उमेदवाराला चार आकडी संख्या गाठता आली नाही . क्रमांक जणांची लढत झाली,वॉर्ड क्रमांक ५५ मध्ये सात जणांची लढत झाली . समाजातील मतदारांची संख्या आहे,उंट छाप विडी कारखाना परिसरात मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या जास्त आहे . हेडक्वॉर्टर दवाखाना भगवाननगर झोपडपट्टी भाषकांची संख्या असलेला भाग आहे,"पोलिस हेडक्वॉर्टर , भावनाऋषी दवाखाना , भगवाननगर झोपडपट्टी प्रामुख्याने तेलुगु भाषकांची मोठी संख्या असलेला भाग आहे ." मतदार असलेल्या वॉर्डात टक्के मतदान झाले,सहा हजार ८०९ मतदार असलेल्या या वॉर्डात ५९ . ५३ टक्के मतदान झाले . भाषक मतदारांची संख्या असल्याने कॉंग्रेसकडील डॉ. गोवर्धन सुंचू भाजपकडील श्रीनिवास रिकमल्ले चुरस असल्याचे सांगितले जात,तेलुगु भाषक मतदारांची संख्या जास्त असल्याने कॉंग्रेसकडील डॉ. गोवर्धन सुंचू तर भाजपकडील श्रीनिवास रिकमल्ले यांच्यात चुरस असल्याचे सांगितले जात होते . राष्ट्रवादीकडून असलेले सय्यद क्रमांकावर आले,"मात्र , राष्ट्रवादीकडून उभे असलेले जावेद सय्यद हे दुसऱ्या क्रमांकावर आले ." मते मिळालेले रिकमल्ले स्थानावर आले,तर ७०७ मते मिळालेले रिकमल्ले तिसऱ्या स्थानावर आले . डॉ. सुंचू मतांसह स्थानावर फेकले,डॉ. सुंचू ५२७ मतांसह धक्कादायकरित्या चौथ्या स्थानावर फेकले गेले . "असलेल्या ""जनसुराज्य'ला प्रतिसाद मिळाला","नव्या असलेल्या ""जनसुराज्य'ला तितका प्रतिसाद मिळाला नाही ." चौगुले मतांवर समाधान मानावे लागले,चौगुले यांना अवघ्या ५९ मतांवर समाधान मानावे लागले . मते उमेदवारांना मिळाली,त्यांच्यापेक्षा जास्त मते अपक्ष उमेदवारांना मिळाली . यनगंटी लक्ष्मण लिंबोळे मते मिळाली,यनगंटी यांनी २२९ तर लक्ष्मण यांना लिंबोळे यांना ६७ मते मिळाली . मुख्याध्यापक असलेल्या चौगुले सरांनी मते मिळविली राष्ट्रवादी सय्यद मतांनी पराभव करत सेट'मध्ये विजय मिळविला,"मुख्याध्यापक असलेल्या चौगुले सरांनी एक हजार ५४७ मते मिळविली आणि "" राष्ट्रवादी ' च्या सय्यद यांचा ६२९ मतांनी पराभव करत "" सरळ ' सेट'मध्ये विजय मिळविला ." येथील चंडिपूर तळावरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात,"येथील चंडिपूर तळावरून "" ब्राह्मोस ' या स्वनातीत क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली ." जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र धावत्या दुपारी वाजून मिनिटांनी आकाशात झेपावले किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरातील लक्ष्याचा वेध घेतला,जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र एका धावत्या वाहनावरून आज दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी आकाशात झेपावले आणि २९० किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरातील लक्ष्याचा त्याने वेध घेतला . """ब्राह्मोस'च्या लक्ष्यांचा वेध घेणे असल्याचे आजच्या चाचणीवरून झाले","""ब्राह्मोस'च्या साहाय्याने जमिनीवरील आणि सागरी लक्ष्यांचा वेध घेणे शक्‍य असल्याचे आजच्या चाचणीवरून सिद्ध झाले आहे ." संघटना इंटिग्रेटेड टेस्ट रेंज आयटीआर रशियातील शास्त्रज्ञ वेळी होते,"संरक्षण संशोधन विकास संघटना , इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ( आयटीआर ) यांचे आणि रशियातील शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते" ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन टन असून पल्ला किलोमीटर आहे,""" ब्राह्मोस ' क्षेपणास्त्राचे वजन सुमारे तीन टन असून , त्याचा पल्ला सुमारे २९० किलोमीटर आहे ." मीटर क्षेपणास्त्रावरून किलो वजनाची स्फोटके वाहून शकतात,आठ मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्रावरून दोनशे किलो वजनाची स्फोटके वाहून नेता येऊ शकतात . रॅमजेट तंत्रज्ञानावर भारताचे क्षेपणास्त्र आहे,""" रॅमजेट ' तंत्रज्ञानावर आधारित हे भारताचे पहिले व एकमेव स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र आहे ." ब्राह्मोस वेगाने ध्वनीपेक्षाही वेगाने प्रवास करते,""" ब्राह्मोस ' सुमारे २ . ८ ते ३ मॅक वेगाने ( ध्वनीपेक्षाही जास्त वेगाने ) प्रवास करते ." जून चंडिपूर येथील चाचणी स्थळी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात होती,१२ जून २००१ला चंडिपूर येथील एकात्मिक चाचणी स्थळी या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली होती . ब्रह्मपुत्रा रशियातील मॉस्कोव्हा नद्यांच्या नावांच्या क्षेपणास्त्र ओळखले,ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्कोव्हा या नद्यांच्या नावांच्या संयोगावरून हे क्षेपणास्त्र ओळखले जाते . रसिकांची सेवा करण्याची संधी आजवर मिळाली आता शरीर साथ देत,""" "" रसिकांची सेवा करण्याची संधी आजवर मिळाली ; पण आता शरीर साथ देत नाही ." इच्छा आहे,मलाही लवकरात लवकर गाण्याची इच्छा आहे . डॉक्‍टरांनी म्हटले रसिकांची सेवा करीन,"डॉक्‍टरांनी "" हो ' म्हटले की रसिकांची सेवा पुन्हा सुरू करीन , ' "" ' ." गायकीची मोहिनी रसिकांवर आहे पंडित भीमसेन जोशी सांगत,ज्यांच्या बुलंद गायकीची मोहिनी रसिकांवर आजही आहे ते स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी सांगत होते . पंडितजींनी वर्षात पदार्पण केले,पंडितजींनी आज ८६व्या वर्षात पदार्पण केले . सकाळपासून शुभेच्छा देणारे दूरध्वनी होते,सकाळपासून त्यांना शुभेच्छा देणारे दूरध्वनी खणखणत होते . काठांची किनार असणारी लुंगी शर्ट शाल पोशाखात पंडितजी मुद्रेने प्रत्येकाचे स्वागत करत,"हिरव्या काठांची किनार असणारी लुंगी , रेशमी शर्ट आणि शाल अशा पोशाखात पंडितजी अतिशय प्रसन्न मुद्रेने प्रत्येकाचे स्वागत करत होते ." संदर्भ सांगत,जुने संदर्भ सांगत होते . गायिका मंजूषा कुलकर्णी सांगलीची काणेबुवांची शिष्या तपशीलही आठवत होता,"युवा गायिका मंजूषा कुलकर्णी मूळची सांगलीची आणि काणेबुवांची शिष्या , हा तपशीलही त्यांना आठवत होता ." माध्यमांच्या प्रतिनिधींचेही स्वागत पत्रकार म्हणत करत,"माध्यमांच्या प्रतिनिधींचेही स्वागत ते "" या पत्रकार ' असे म्हणत करत होते ." संगीत ऐकून झोपायचो संगीत ऐकून झोप उडते टिप्पणी करत म्हणाले सुधारणा दिसतात गडबडी वाढत चालल्या,""" चांगले संगीत ऐकून मी झोपायचो ; पण अलीकडचे संगीत ऐकून झोप उडते , ' अशी मिस्कील टिप्पणी करत ते म्हणाले , "" "" हल्ली सुधारणा दिसतात ; पण त्यामुळे "" गडबडी ' वाढत चालल्या आहेत ." रसिकांना करण्याची मनापासून इच्छा आहे,रसिकांना तृप्त करण्याची माझी आजही मनापासून इच्छा आहे . ईश्‍वराने संधी द्यावी,ईश्‍वराने मला ती संधी द्यावी . मंडळाचे सहसचिव गायक श्रीकांत देशपांडे खजिनदार बेडेकर उपेंद्र भट मुकुंद गद्रे दरेकर कंदलगावकर पणशीकर हेमा उपासनी मंजूषा कुलकर्णी पाटील तबलावादक कामत वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले,"आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सहसचिव आणि प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे , खजिनदार गोविंद बेडेकर , उपेंद्र भट , मुकुंद गद्रे , मोहन दरेकर , राजेंद्र कंदलगावकर , रघुनंदन पणशीकर , हेमा उपासनी , मंजूषा कुलकर्णी - पाटील , तबलावादक भरत कामत अशा अनेकांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले ." कल्याण डोंबिवली प्रकारचे पाण्याचे जलमापक असावेत सल्ला जलमापकांमध्ये फेरफार करणारा चोर देत,"कल्याण - डोंबिवली पालिकेत कोणत्या प्रकारचे पाण्याचे जलमापक असावेत , याचा सल्ला जलमापकांमध्ये फेरफार करणारा एक भुरटा चोर देत आहे ." नगरसेवकाचा भुरट्यावर वरदहस्त आहे,एका नगरसेवकाचा या भुरट्यावर वरदहस्त आहे . पालिकेतील अधिकारी झाले,त्यामुळे पालिकेतील अधिकारी हतबल झाले आहेत . भुरट्याच्या सल्ल्यानुसार पालिकेत जलमापक बसविण्याचे प्रयत्न झाले पाण्याच्या चोऱ्या होतील,या भुरट्याच्या सल्ल्यानुसार पालिकेत जलमापक बसविण्याचे प्रयत्न झाले तर येथे पुन्हा पाण्याच्या चोऱ्या सुरू होतील . जलमापकांमध्ये फेरफारही होतील भीती अधिकाऱ्यांना वाटत,"जलमापकांमध्ये फेरफारही सुरू होतील , याची भीती काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना वाटत आहे ." जलमापकांमध्ये फेरफार करणारा चोर डोंबिवली अंबरनाथ भागातील क्षेत्रामधील कंपन्यांच्या सोसायट्यांच्या जलमापकांमध्ये फेरफार करण्याचे काम करतो,"जलमापकांमध्ये फेरफार करणारा हा भुरटा चोर डोंबिवली , बदलापूर व अंबरनाथ भागातील औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांच्या व सोसायट्यांच्या जलमापकांमध्ये फेरफार करण्याचे काम करतो ." महिन्यांपासून पालिकेत जलमापकांचा विषय गाजत,तीन महिन्यांपासून पालिकेत जलमापकांचा विषय गाजत आहे . नागरिकांवर जलमापके घेण्याची सक्ती करू,नागरिकांवर जलमापके घेण्याची सक्ती करू नये . जलमापके बाजारातून आयएसआय ग्रेडची दरातील घेण्यास मुभा द्यावी पालिकेतील नगरसेवकांचा प्रयत्न आहे,"जलमापके खुल्या बाजारातून "" आयएसआय ' ग्रेडची व रास्त दरातील घेण्यास मुभा द्यावी , असा पालिकेतील काही नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे ." नगरसेवक जलमापक कंपन्या जलमापकांत फेरफार करणाऱ्या व्यक्तीशी साटेलोटे ठेवून,एक नगरसेवक मात्र काही जलमापक उत्पादक कंपन्या आणि जलमापकांत फेरफार करणाऱ्या व्यक्तीशी साटेलोटे ठेवून आहे . वर्षांपासून पालिकेच्या हद्दीत जलमापके बसविण्याचे काम करीत,चार वर्षांपासून पालिकेच्या हद्दीत चेतस कंपनी ईईसी ट्रेड मार्कसची जलमापके बसविण्याचे काम करीत आहे . जलमापके बसविण्यात,१८ हजार जलमापके बसविण्यात आली आहेत . जलमापकांमुळे वर्षांत पालिकेचे लिटर पाणी वाचले,या जलमापकांमुळे चार वर्षांत पालिकेचे सुमारे १६ दशलक्ष लिटर पाणी वाचले आहे . पाणी पाणीटंचाई असलेल्या भागांत झाले,हे पाणी तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागांत पुरविणे पालिकेला शक्‍य झाले आहे . वर्षांत हद्दीत होणारी पाणीटंचाईची ओरडही झाली,चार वर्षांत पालिका हद्दीत होणारी पाणीटंचाईची ओरडही कमी झाली आहे . जलमापकामध्ये फेरफार करणाऱ्या भुरट्याचे नाव आहे,जलमापकामध्ये फेरफार करणाऱ्या भुरट्याचे नाव सर्वांनाच माहीत आहे . भुरट्याला नगरसेवक पाठिंबा देत असल्यामुळे अधिकारी नगरसेवक संभ्रमात पडले,या भुरट्याला एक नगरसेवक पाठिंबा देत असल्यामुळे अधिकारी व काही नगरसेवक संभ्रमात पडले आहेत . शह देण्यासाठी खेळी चर्चा आहे,चेतस कंपनीला शह देण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा पालिकेत आहे . नागरिकांना जलमापके खरेदी करण्याची सक्ती करू नका बाजारातील भावातील जलमापके खरेदी करण्याची मुभा द्या मागणी पालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी केली,"नागरिकांना खर्चिक जलमापके खरेदी करण्याची सक्ती करू नका , खुल्या बाजारातील रास्त भावातील जलमापके खरेदी करण्याची मुभा द्या , अशी मागणी पालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी केली ." ठराव करण्यात,यासंदर्भात ठराव करण्यात आला आहे . ठरावामुळे गोंधळ उडेल,परंतु या ठरावामुळे गोंधळ उडेल . नागरिकांनी बाजारातील जलमापके खरेदी केली क्वालिटीची जलमापके मिळणार,नागरिकांनी खुल्या बाजारातील जलमापके खरेदी केली तर क्वालिटीची जलमापके मिळणार नाहीत . पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढेल भीती अधिकाऱ्यांना आहे,"त्यामुळे पुन्हा पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढेल , अशी भीती अधिकाऱ्यांना आहे ." प्रशासन दर्जा असलेली जलमापके खरेदी करण्याची मागणी प्रस्तावाद्वारे महासभेत करणार,त्यामुळे प्रशासन दर्जा असलेली जलमापके खरेदी करण्याची मागणी एका प्रस्तावाद्वारे महासभेत करणार आहे . महाराष्ट्रात गेल्या वर्षांत मोबाईल दूरध्वनी हरवले चोरीस गेल्याचे दिसून,महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत किमान एक लाख मोबाईल दूरध्वनी हरवले किंवा चोरीस गेल्याचे दिसून आले आहे . मोबाईलचा तपास करायचा धोरण ठरविण्यासाठी विभागाने सीआयडी पुढाकार घेतला,"त्यामुळे या मोबाईलचा तपास कसा करायचा , याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी राज्य अन्वेषण विभागाने ( सीआयडी ) पुढाकार घेतला आहे ." येत्या दिवसांत धोरण झाल्यावर राज्यातील पोलिस ठाण्यातून अंमलबजावणी होणार,येत्या काही दिवसांत धोरण निश्‍चित झाल्यावर राज्यातील सर्व पोलिस ठाण्यातून त्याची अंमलबजावणी होणार आहे . चोरीस जाणारे तपास पोलिसांची डोकेदुखी झाली,हरविणारे किंवा चोरीस जाणारे मोबाईल दूरध्वनी यांचा तपास ही पोलिसांची डोकेदुखी झाली आहे . "राज्यात सध्या गुन्ह्यांतील वापरल्या जाणाऱ्या ""मोबाईल'चा तपास होतो","राज्यात सध्या फक्त गंभीर गुन्ह्यांतील वापरल्या जाणाऱ्या ""मोबाईल'चा तपास होतो ." प्रकारच्या मर्यांदामुळे चोरीच्या तपास होत,"अनेक प्रकारच्या मर्यांदामुळे चोरीच्या किंवा किरकोळ गुन्ह्यांतील ""मोबाईल'चा तपास होत नाही ." तपास करायचा धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतला,"त्यांचा तपास कसा करायचा , त्याचे विशिष्ट धोरण ठरविण्यासाठी ""सीआयडी'ने पुढाकार घेतला आहे ." "जिल्ह्यात गेल्या वर्षांत चोरी घरफोडीमध्ये झालेले मोबाईल दूरध्वनी माहिती संकलन करण्याचे काम ""सीआयडी'चे उमराणीकर मार्गदर्शनाखाली अधीक्षक भुजबळ पथक करीत","प्रत्येक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत चोरी , घरफोडीमध्ये लंपास झालेले मोबाईल दूरध्वनी , हरविलेले मोबाईल यांची माहिती संकलन करण्याचे काम ""सीआयडी'चे प्रमुख जयंत उमराणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक दिलीप भुजबळ यांचे पथक करीत आहे ." असताना ताई भाऊंकडे आजी आजोबांकडे ठेवून वर्षे कोर्ससाठी गेली होतीस,"मला आठवतंय , मी लहान असताना मला ताई - भाऊंकडे ( आजी - आजोबांकडे ) रहायला ठेवून तू दोन वर्षे कोसबाडला कोर्ससाठी गेली होतीस ." वर्षांपूर्वी स्त्रीने पाऊल उचलणे गोष्ट असणार,२५ - ३० वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे पाऊल उचलणे ही गोष्ट नक्कीच दुर्मिळ असणार . ओढ संसाररथाला चाके जोडण्याची गरज वेळेस बाबांनी केलेला जिद्दीचा अभिमान आहे,"एकीकडे मुलाबद्दलचे प्रेम , ममता तर दुसरीकडे नवीन काही तरी शिकण्याची ओढ , संसाररथाला आर्थिक चाके जोडण्याची गरज ! त्या वेळेस तू आणि बाबांनी केलेला त्याग आणि दाखवलेल्या जिद्दीचा मला सार्थ अभिमान आहे ." नोकरी करत असल्यामुळे घरकामाची सवय वेळेचे व्यवस्थापन संभाषणकौशल्य प्रसंगावधानता गुण अंगी रुजवले,"तुम्ही दोघे नोकरी करत असल्यामुळे घरकामाची सवय , वेळेचे व्यवस्थापन , संभाषणकौशल्य , प्रसंगावधानता असे अनेक चांगले गुण नकळतच आमच्या अंगी रुजवले गेले ." लहानपणापासून बघितलेली बाबांची घरकामातली मदत स्त्री पुरुष समानतेचे प्रात्यक्षिकच देऊन,लहानपणापासून बघितलेली बाबांची तुझ्या घरकामातली मदत अप्रत्यक्षपणे मला स्त्री - पुरुष समानतेचे प्रात्यक्षिकच देऊन गेली . मुलगा असूनसुद्धा समीर स्वयंपाक करतो म्हटले हसू,"त्यामुळेच आज मला "" मुलगा असूनसुद्धा समीर स्वयंपाक खूप चांगला करतो , ' असे कोणी म्हटले की खूप हसू येते ." गाजावाजा करता वागण्यातून समानता समाजातील घटकांबद्दल प्रेम दाखवले आहेस,"उगीचच गाजावाजा न करता तू तुझ्या वागण्यातून नेहमीच समानता , अन्यायाबद्दल चीड आणि समाजातील दुर्बल घटकांबद्दल प्रेम दाखवले आहेस ." कॉर्पोरेट अमेरिकेत मनुष्यबळ विकास अधिकारी काम करताना कंपनीची धोरणे ठरविताना विचार प्रेरणा असते,"आज कॉर्पोरेट अमेरिकेत मनुष्यबळ विकास ( Human Resource ) अधिकारी म्हणून काम करताना आणि माझ्या बहुराष्ट्रीय कंपनीची धोरणे ठरविताना तुझे विचार , तुझे करिअर हीच माझी प्रेरणा असते ." गेली वर्षे मंदिर मुलांना काम करत आहेस,गेली २४ वर्षे कामायनी विद्या मंदिर येथे तू मतिमंद मुलांना शिकविण्याचे काम करत आहेस . शाळेने येथील शीतल गोष्ट शिकवली परिस्थितीत राहण्याची,"तुझ्या शाळेने आणि येथील नोकरीने शीतल आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने शिकवली आणि ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आनंदी , समाधानी राहण्याची कला ." मुले प्रश्‍नांचा विचार करतो समाजात प्रतिक्रिया उमटतात,"मतिमंद मुले आणि त्यांच्याशी निगडित प्रश्‍नांचा आपण जेव्हा विचार करतो , तेव्हा समाजात फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात ." मुलांचे प्रश्‍न पालकांच्या समस्या समाजाचा दृष्टिकोन पैलू,"मतिमंद मुलांचे प्रश्‍न , त्यांच्या पालकांच्या समस्या , समाजाचा दृष्टिकोन - एक ना अनेक पैलू ." सगळ्यातून लक्षात आले मुलांचा मुलांना समाजाचा घटक बनविणारे शिक्षक,"परंतु , या सगळ्यातून आमच्या लक्षात आले , तो इथल्या मुलांचा हसरा चेहरा आणि या मुलांना समाजाचा एक घटक बनविणारे तुझ्यासारखे अनेक शिक्षक ." मुलांनी हातमागावर बनवलेला चित्रे ग्रीटिंग कार्ड हाताने बनवलेल्या मेणबत्त्या मेणबत्त्यांनी घरे,"या मुलांनी हातमागावर बनवलेला टॉवेल , सुबक आणि रेखीव चित्रे आणि ग्रीटिंग कार्ड , स्वतःच्या हाताने बनवलेल्या मेणबत्त्या आणि त्या मेणबत्त्यांनी उजळलेली हजारो घरे NULL ." उपक्रम वेळी मिळालेले समाधान आनंद,असे एक ना अनेक कौतुकास्पद उपक्रम आणि प्रत्येक वेळी तुला मिळालेले समाधान आणि आनंद . भावंडांच्या होण्यात जीवनाबद्दलची मुलांनी शाळेने प्रकारे हातभार लावला आहेस,आम्हा भावंडांच्या मोठ्या होण्यात आणि जीवनाबद्दलची सजगता येण्यात या मुलांनी या शाळेने आणि तू खूप चांगल्या प्रकारे हातभार लावला आहेस . पाय जमिनीवर ठेवायला शिकलो,कदाचित म्हणूनच सर्व काही मिळूनही पाय जमिनीवर ठेवायला आम्ही शिकलो असू . मावशी सिंधूताई जोशी धारवाडकर नेतृत्व लाभले शाळेचे भाग्य आहे,"आदरणीय मोठ्या मावशी ( सिंधूताई जोशी ) आणि धारवाडकर मावशी यांच्यासारखे नेतृत्व कामायनी शाळेला लाभले , हे खरोखरच शाळेचे भाग्य आहे ." राजा चित्रपटाचे शाळेत झालेले शूटिंग जोशी अझरुद्दीन नामवंतांच्या शाळेला झालेल्या भेटी गोष्टी भावंडांच्या स्मृतीत गेल्या,""" चौकट राजा ' चित्रपटाचे शाळेत झालेले शूटिंग , मदर तेरेसा , भीमसेन जोशी , अझरुद्दीन यांसारख्या नामवंतांच्या शाळेला झालेल्या भेटी यासारख्या अनेक गोष्टी आम्हा भावंडांच्या स्मृतीत कायमच्या कोरल्या गेल्या आहेत ." माहिती आहे दिवस संस्थेच्या दृष्टीने दिवस आहे कृतज्ञता करतो,"मला माहिती आहे , आजचा दिवस हा तुझ्या आणि संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणूनच आम्ही दोहोंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो ." स्वभावाची माणसे समाज घडवणाऱ्या संस्था आहेत प्रेम आनंद पसरला,"आज तुझ्यासारखी प्रेमळ स्वभावाची माणसे आणि कामायनीसारख्या समाज घडवणाऱ्या संस्था आहेत , म्हणूनच अनेक कुटुंबांत प्रेम आणि आनंद पसरला आहे ." निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात समाधानात आवडीच्या गोष्टी करण्यात जावो सदिच्छा,"तुझे निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप आनंदात , समाधानात आणि तुझ्या आवडीच्या गोष्टी करण्यात जावो , हीच शीतल आणि माझी सदिच्छा ! !" समीर समुद्र शीतल समुद्र देशमुख,"- समीर द . समुद्र , - शीतल समुद्र - देशमुख" टीव्ही आहे,टीव्ही अटळ आहे ? सरोदे,( ऍड . असीम सरोदे ) लहानपणी आजूबाजूला नातेवाइकांचा गोतावळा असायचा,आमच्या लहानपणी आजूबाजूला नातेवाइकांचा गोतावळा असायचा . कुटुंबात वाढल्याने एकटेपणाची जाणीवच झाली,एकत्र कुटुंबात वाढल्याने एकटेपणाची कधी जाणीवच झाली नाही . सतत बोलायला खेळायला,सतत कुणी ना कुणी सोबत बोलायला किंवा खेळायला असायचे . भावंडे खेळायचो,माझी सर्व चुलत भावंडे आम्ही एकत्र खेळायचो . आजीसोबत जेवताना मजा यायची,आजीसोबत जेवताना मजा यायची . गोष्टी माणसांचे निरीक्षण करता यायचे,अनेक गोष्टी शिकण्याच्या बालवयात अवतीभवती अनेक माणसांचे निरीक्षण करता यायचे . जडणघडण होत राहिली,त्यामुळे आपोआप जडणघडण होत राहिली . मुलगा गोष्टी शिकतो,आज माझा मुलगा रिशान विविध गोष्टी कशा शिकतो आहे ? विचार करताना गोष्टी देण्यात पडतो आहोत जाणीव होते,"याचा विचार करताना त्याला आम्ही आवश्‍यक त्या सर्व गोष्टी देण्यात कमी पडतो आहोत , अशी जाणीव होते ." ,मी विदर्भातील यवतमाळचा NULL . रमा बेळगावची,माझी बायको रमा बेळगावची NULL . आई शाळेत मुख्याध्यापिका वडील कार्याच्या व्यापामुळे वाट्याला अपवादानेच येतात,"माझी आई तिकडे शाळेत मुख्याध्यापिका , तर वडील त्यांच्या सामाजिक कार्याच्या व्यापामुळे कुणाच्या वाट्याला अपवादानेच येतात ." रमाची बेळगावला असते गोष्टींमध्ये घेतले,रमाची आई बेळगावला एकटीच असते ; पण त्यांनी स्वतःला अनेक गोष्टींमध्ये गुंतवून घेतले आहे . असताना सकाळ स्पर्धेत टीव्ही नजरेतून विषयावर निबंध लिहिला,"मी कॉलेजमध्ये असताना "" सकाळ ' च्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत "" टीव्ही आमच्या नजरेतून ' या विषयावर निबंध लिहिला ." बक्षीस मिळाले,मला त्यासाठी पहिले बक्षीस मिळाले . थांबायचे कल्पना जगून बघायच्या प्रयत्न राहिला,"तेवढ्यावरच थांबायचे नाही , आपल्या आदर्श कल्पना आपण जगून बघायच्या असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे ." रमाने ठरविले टीव्ही घ्यायचा,"त्यामुळे मी आणि रमाने ठरविले , की आपण टीव्ही घ्यायचा नाही ." मागील वर्षांपासून ठरविल्याप्रमाणे करतो आहोत करेल,"मागील ५ - ६ वर्षांपासून आम्ही ठरविल्याप्रमाणे करतो आहोत , पण आज रिशानला सोबत कोण करेल ?" वर्षाच्या मुलाला गोष्टी सांगेल,या दीड वर्षाच्या मुलाला गोष्टी कोण सांगेल ? प्रश्‍नांची उत्तरे डबक्‍याजवळच जाऊन पोचतात होतो,"अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे "" टीव्ही ' या निर्जीव डबक्‍याजवळच जाऊन पोचतात तेव्हा आम्ही हताश होतो ." घरी येणारे जाणारे जण टीव्ही आश्‍चर्य करतात वेळी टीव्ही आहे दुष्परिणाम आहे बोलतात,"घरी येणारे - जाणारे अनेक जण आमच्याकडे टीव्ही नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांच्याकडे टीव्ही आहे , त्याचे दुष्परिणाम काय , किती कटकट आहे वगैरेही बोलतात ." चळवळीचे काम करीत टीव्ही बघणे आहे अनेकजण सांगतात,"मी सामाजिक - कायदेविषयक चळवळीचे काम करीत असल्याने टीव्ही बघणे आवश्‍यक आहे , असेही अनेकजण सांगतात ." वेळ,कारण आमच्या कुणाजवळच वेळ नाही . टीव्ही घ्यावा विचार घरी डोके वर काढायला,"आपणही टीव्ही घ्यावा , असा विचार आजकाल आमच्या घरी प्रभावीपणे डोके वर काढायला लागला आहे ." टीव्हीपासून वाचवून ठेवूच शकणार,आपण स्वतःला टीव्हीपासून वाचवून ठेवूच शकणार नाही का ? प्रश्‍न मनात येतो वाटा असल्याचे जाणवते,हा प्रश्‍न मनात येतो तेव्हा यातून निघण्याच्या खूपच कमी वाटा असल्याचे जाणवते . मनात टीव्हीवर मात करण्याची आकांक्षा असली प्रश्‍नांनी कोंडाळे केल्याने चक्रव्यूहात अभिमन्यू होणार वाटायला लागले,"मनात टीव्हीवर मात करण्याची कितीही आकांक्षा असली तरीही विविध अनुत्तरित प्रश्‍नांनी आपल्याभोवती कोंडाळे केल्याने या चक्रव्यूहात आपला "" अभिमन्यू ' होणार असे वाटायला लागले आहे ." मीडिया सेंटरमध्ये गेलो,परवा साधना प्रकाशनच्या मीडिया सेंटरमध्ये गेलो होतो . पुस्तके आलीत बघावे उद्देश होता व्हीसीडी घेतल्या,काय काय नवीन पुस्तके आलीत ते बघावे हाच उद्देश होता ; पण अचानक रिशानसाठी जिंगल टून्सच्या बालगीते असणाऱ्या आणि मोगलीच्या व्हीसीडी घेतल्या . घरी येऊन व्हीसीडी कॉम्प्युटरवर लावून,घरी येऊन त्याला त्या व्हीसीडी कॉम्प्युटरवर लावून दाखविल्या . चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान वाटले,त्या निरागस चेहऱ्यावरील आनंद बघून खूपच समाधान वाटले . आता दररोज सकाळी उठला बोलामध्ये मागणी करतो,"आता दररोज सकाळी उठला की रिशान त्याच्या बोबड्या बोलामध्ये "" सीडी लाव ' अशी मागणी करतो ." टीव्हीच्या दिशेने प्रवास झालाय,टीव्हीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झालाय का ? सरोदे,- ऍड . असीम सरोदे जन्म,तिसरा जन्म चव्हाण,( तनुजा नितीन चव्हाण ) महिना होता,मला नववा महिना होता . होते,त्यामुळे मी माहेरीच होते . दुपारी दूरध्वनी खणाणला,दुपारी अचानक दूरध्वनी खणाणला . आवाज आला मिस्टरांना अपघात झालाय,"पलीकडून आवाज आला , "" तुमच्या मिस्टरांना मोठा अपघात झालाय ." डोक्‍याला मार बसला डॉक्‍टरांनी तासाचीच मुदत दिली,डोक्‍याला मार बसला आहे व डॉक्‍टरांनी फक्त तासाचीच मुदत दिली आहे . गेले,हे ऐकल्यावर माझे अवसानच गेले . ससूनच्या दिशेने धावत सुटले,मी वेड्यासारखी ससूनच्या दिशेने धावत सुटले . जिना पायऱ्या घसरून पडले,जिना उतरताना चार - पाच पायऱ्या घसरून पडले . ससूनमध्ये पतीचा शोध घेतला सापडले,"ससूनमध्ये पतीचा शोध घेतला , पण ते सापडले नाहीत ." नंतर कळलं चेष्टा केली होती,"नंतर कळलं , कोणीतरी माझी जिवघेणी चेष्टा केली होती ." झालेल्या प्रकाराने घाबरले,झालेल्या प्रकाराने मी खूपच घाबरले होते . वीजपुरवठ्याविरोधात खारेगावमध्ये रास्ता रोको,"खंडित वीजपुरवठ्याविरोधात खारेगावमध्ये "" रास्ता रोको NULL '" ठाणे ता,"ठाणे , ता . २२ -" भारनियमनानंतर तासातच वीज पुरवठा झाल्याने झालेल्या खारेगाववासीयांनी शनिवारी ता रात्री रास्ता रोको आंदोलन केले,"भारनियमनानंतर अर्ध्या तासातच वीज पुरवठा खंडित झाल्याने संतप्त झालेल्या खारेगाववासीयांनी शनिवारी ( ता . २१ ) रात्री उत्स्फूर्त "" रास्ता रोको ' आंदोलन केले ." नागरिकांनी रस्त्यावर उतरून गाड्यांवर दगडफेक करून वाहतूक केली,शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून काही गाड्यांवर दगडफेक करून वाहतूक ठप्प केली . अखेर मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात,अखेर वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले . ठाणे शहरात तास कळव्यात तास खारेगावमध्ये तासांचे भारनियमन आहे,"ठाणे शहरात साडेचार तास , कळव्यात पाच तास , तर खारेगावमध्ये तब्बल सहा तासांचे भारनियमन सुरू आहे ." शहरालगत असूनही वीज मंडळाकडून भागाप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची नागरिकांनी भावना केली,शहरालगत असूनही वीज मंडळाकडून ग्रामीण भागाप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची नागरिकांनी भावना व्यक्त केली . गेल्या दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा होत असल्याने व्यापारी नागरिकांमध्ये खदखदत होता,"त्यातच गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होत असल्याने , व्यापारी व नागरिकांमध्ये असंतोष खदखदत होता ." सायंकाळी भारनियमन होते,काल सायंकाळी साडेपाचपर्यंत भारनियमन होते . सायंकाळी सुमारास वीजपुरवठा झाला,त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला . रात्री वीज आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले,रात्री साडेआठपर्यंत वीज न आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले . रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला,"त्यांनी खारेगावच्या मुख्य रस्त्यावर येऊन "" रास्ता रोको ' सुरू केला ." वाहतूक पाडण्यासाठी गाड्यांवर दगडफेकही केली,वाहतूक बंद पाडण्यासाठी काही गाड्यांवर किरकोळ दगडफेकही केली . मंडळाच्या निषेधाच्या घोषणा देत नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या धरला होता,वीज मंडळाच्या निषेधाच्या घोषणा देत नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या धरला होता . आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक पाटील नेते पाटील झाले,"या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील , स्थानिक नेते दशरथ पाटील हेही सामील झाले ." खारेगाव परिसरातील झोपड्यांमध्ये प्रमाणावर वीजचोरी होत असून रुपयांची थकबाकी आहे,"खारेगाव परिसरातील झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असून , तेथे लाखो रुपयांची थकबाकी आहे ." नागरिकांबरोबर खारेगाववासीयांची तुलना करू इशारा पाटील दिला,"या नागरिकांबरोबर खारेगाववासीयांची तुलना करू नये , असा इशारा श्री . पाटील यांनी दिला ." कंपनीचे अधिकारी राणे चर्चा झाल्यानंतर अधीक्षक अभियंता नझीर खान सोमवारी भेट घेण्याचा निर्णय घेण्यात,"वीज वितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी राणे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर , अधीक्षक अभियंता नझीर खान यांची सोमवारी भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला ." रात्री सुमारास वीजपुरवठा झाला,रात्री सव्वादहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला . दादर येथील महापौरांच्या हस्ते,दादर येथील गळका तरणतलाव महापौरांच्या हस्ते पुन्हा खुला दिनेश दुखंडे सकाळ वृत्तसेवा,दिनेश दुखंडे / सकाळ वृत्तसेवा मुंबई ता,"मुंबई , ता . २२ -" गेल्या वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली असलेला पार्क येथील महात्मा गांधी तरणतलाव महापौर शुभा राऊळ हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सभासदांसाठी करण्यात,गेल्या दीड वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला दादर शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी तरणतलाव महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सभासदांसाठी पुन्हा खुला करण्यात आला . भेडसावणारी पाण्याच्या गळतीची समस्या घाईगडबडीत राहिल्याने दररोज लिटर पाणी जात,मात्र याला भेडसावणारी पाण्याच्या गळतीची समस्या घाईगडबडीत जैसे थे राहिल्याने येथून दररोज अडीच लाख लिटर पाणी वाया जात आहे . उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन तरणतलाव करण्यात,उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन हा तरणतलाव सुरू करण्यात आला आहे . पार्क येथील महापौर निवासाच्या असलेला महापालिकेच्या अखत्यारीतील तरणतलाव नोव्हेंबर दुरुस्तीच्या नावाखाली होता,शिवाजी पार्क येथील महापौर निवासाच्या बाजूला असलेला महापालिकेच्या अखत्यारीतील महात्मा गांधी तरणतलाव हा ११ नोव्हेंबर २००५ पासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद होता . येथील रहिवाशांची प्रमाणावर गैरसोय होत होती,त्यामुळे येथील रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती . गेल्या वर्षात महापालिकेने तलावाच्या दुरुस्तीसाठी रुपये रक्‍कम खर्च केल्यानंतरही तलावातील पाण्याची गळतीची समस्या आहे,गेल्या दीड वर्षात महापालिकेने या तलावाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख ७३ हजार रुपये इतकी रक्‍कम खर्च केल्यानंतरही तलावातील पाण्याची गळतीची समस्या तशीच आहे . नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष धानुरकर शिवसेना भाजप प्रशासानाविरोधात निषेध करण्यासाठी पाण्याचे पोहायला शिका आंदोलन घेऊन झोप उडविली होती,नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष गिरीश धानुरकर यांनी सत्ताधारी शिवसेना भाजप व प्रशासानाविरोधात निषेध व्यक्‍त करण्यासाठी विना पाण्याचे पोहायला शिका हे आंदोलन घेऊन त्यांची झोप उडविली होती . तलावाच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षात खर्च झालेले तलावाच्या नूतनीकरणासाठी अर्थसंकल्पात करण्यात तरतूद तलावाच्या दुरुस्तीचे प्रकरण पेटले,तलावाच्या दुरुस्तीसाठी गेल्या दीड वर्षात खर्च झालेले पंचवीस लाख व पुन्हा या संपूर्ण तलावाच्या नूतनीकरणासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली ५ कोटीची तरतूद यामुळे तलावाच्या दुरुस्तीचे प्रकरण चांगलेच पेटले होते . निवडणुकीच्या काळात तलावात पाणी सोडून गळती शोधण्याचा प्रयत्न झाला,महापालिका निवडणुकीच्या काळात तलावात पाणी सोडून गळती शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला . तरणतलावाच्या व्यवस्थापकांनी अहवालातून तलावात असलेली गळतीची समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून,तरणतलावाच्या व्यवस्थापकांनी वारंवार आपल्या लेखी अहवालातून तलावात असलेली गळतीची समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिली . गळतीमुळे तलाव पाण्याने भरल्यानंतर इंच लिटर पाणी जात असल्याची बाब अहवालात मांडली,गळतीमुळे तलाव पाण्याने भरल्यानंतर त्यातील आठ इंच म्हणजे अडीच लाख लिटर पाणी वाया जात असल्याची बाब त्यांनी आपल्या अहवालात मांडली . महापालिकेचे सिटीइंजिनिअर दुरुस्तीच्या कामासाठी नेमलेल्या सल्लागारांनी व्यवस्थापकांना ठरवीत सुरुवातीला गळती नसल्याचे निरीक्षण महापालिका आयुक्‍तांपुढे नोंदविले,पण महापालिकेचे सिटीइंजिनिअर तसेच दुरुस्तीच्या कामासाठी नेमलेल्या सल्लागारांनी व्यवस्थापकांना खोटे ठरवीत सुरुवातीला गळती नसल्याचे आपले निरीक्षण महापालिका आयुक्‍तांपुढे नोंदविले . मतपरिवर्तन झालेल्या अधिकाऱ्यांनी तलावामध्ये इंच लिकेज असल्याचे प्रशासनाला सांगितले व्यवस्थापकांवरही दुरुस्तीचे काम झाल्याचे करण्यासाठी प्रकारे दबाव आणणे झाले,"त्यानंतर मतपरिवर्तन झालेल्या या अधिकाऱ्यांनी तलावामध्ये फक्‍त दीड इंच लिकेज असल्याचे प्रशासनाला सांगितले , व्यवस्थापकांवरही दुरुस्तीचे काम व्यवस्थित झाल्याचे मान्य करण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणणे सुरू झाले ." बधत नसल्याने शेवटी तलावातून पाणी चोरी होत असल्याचा ठपका ठेवत बदली करण्याचा डावही आखण्यात होता,मात्र ते बधत नसल्याने शेवटी तलावातून पाणी चोरी होत असल्याचा ठपका ठेवत त्यांची येथून बदली करण्याचा डावही आखण्यात आला होता . गळतीची समस्या लक्षात घेऊन गरज पडल्यास तलावात टॅंकरव्दारे पाणी ओतण्याची प्रशासनाची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते,गळतीची समस्या लक्षात घेऊन गरज पडल्यास तलावात खाजगी टॅंकरव्दारे पाणी ओतण्याची प्रशासनाची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते . अवस्थेत स्वीमिंगपूल करायचा होता करता रहिवाशांचे आहे,जर याच अवस्थेत स्वीमिंगपूल सुरू करायचा होता तर तो यापूर्वीही सुरू करता आला असता असे रहिवाशांचे म्हणणे आहे . महापौरांशी संपर्क साधला अधिकऱ्यांकडून माहिती मागविण्याचे आश्‍वासन दिले,याप्रकरणी महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित अधिकऱ्यांकडून माहिती मागविण्याचे आश्‍वासन दिले . भावनेला महत्त्व परिवर्तन चळवळीला,भावनेला अतिरेकी महत्त्व परिवर्तन चळवळीला मारक - डोळस,प्रा . अविनाश डोळस मुंबई ता,"मुंबई , ता . २२ -" भावनेला महत्त्व विचारांना स्थान मानसिकता चळवळीसमोरील समस्या बनली,भावनेला महत्त्व व विचारांना दुय्यम स्थान ही मानसिकता परिवर्तनवादी चळवळीसमोरील मोठी समस्या बनली आहे . परिवर्तनाचा विचार करायचा भावनेतून बाहेर पडून विचारांचे मॉडेल उभारावे लागेल मत चळवळींचे अभ्यासक प्राध्यापक डोळस केले,"परिवर्तनाचा विचार करायचा असेल तर भावनेतून बाहेर पडून विचारांचे मॉडेल उभारावे लागेल , असे मत परिवर्तनवादी चळवळींचे अभ्यासक व प्राध्यापक अविनाश डोळस यांनी व्यक्‍त केले ." मंचाने केलेल्या परिवर्तनवादी चळवळींसमोरील आव्हाने परिसंवादात बोलत,"चेतना विचार मंचाने आयोजित केलेल्या "" परिवर्तनवादी चळवळींसमोरील आव्हाने ' या परिसंवादात ते बोलत होते ." चेतना विचार मंचाने वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या सभागृहात केलेल्या परिसंवादात डोळस प्राध्यापिका अश्‍विनी तोरणे दत्ता बाळसराफ परिसंवादाचे अध्यक्ष रुपवते मते मांडली,"चेतना विचार मंचाने काल वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या परिसंवादात डोळस यांच्यासह प्राध्यापिका अश्‍विनी तोरणे , दत्ता बाळसराफ व परिसंवादाचे अध्यक्ष प्रेमानंद रुपवते यांनीही आपली मते मांडली ." डोळस वेळी म्हणाले फुले आंबेडकरी चळवळींचे मॉडेल स्वीकारले व्यवस्थापनाची व्यवस्था उभारली आंबेडकरी चळवळीवर बोलणे टाळले पाहिजे,"डोळस या वेळी म्हणाले , की फुले - आंबेडकरी चळवळींचे मॉडेल आपण स्वीकारले ; पण त्याच्या व्यवस्थापनाची व्यवस्था आपण उभारली का ? उठसूट आंबेडकरी चळवळीवर नकारात्मक बोलणे आपण टाळले पाहिजे ." कॉंग्रेसने सत्तेतून कारखान्यांसारखी व्यवस्था केली,कॉंग्रेसने सत्तेतून सहकारी कारखान्यांसारखी व्यवस्था उभी केली . प्रकारची व्यवस्था आंबेडकरी चळवळीतून समाजासाठी उभारता,अशा प्रकारची कोणती व्यवस्था फुले - आंबेडकरी चळवळीतून समाजासाठी उभारता आली का ? कर्तृत्वावर विश्‍वास नसणे आंबेडकरीची चळवळीतील शोकांतिका आहे,"स्वत : च्या कर्तृत्वावर विश्‍वास नसणे , ही आंबेडकरीची चळवळीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे ." नवनिर्मिती करू शकत परिवर्तनाचा नेता असू शकत,नवनिर्मिती करू शकत नाही तो परिवर्तनाचा नेता असू शकत नाही . चळवळींपुढील प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहणे आव्हान असून भल्यापेक्षा मिळते प्राधान्य दिले जात,परिवर्तनवादी चळवळींपुढील प्रश्‍नाकडे गांभीर्याने न पाहणे हेही आव्हान असून सामूहिक भल्यापेक्षा आपल्याला काय मिळते याला प्राधान्य दिले जात आहे . ' यापुढे स्त्रियांना काम करावे लागेल,परिवर्तनवादी चळवळींमध्ये यापुढे स्त्रियांना काम करावे लागेल . स्त्री पुरुष समानतेचा व्यापकतेने विचार करावा लागेल मत अश्‍विनी तोरणे केले,"स्त्री - पुरुष समानतेचा व्यापकतेने विचार करावा लागेल , असे मत प्रा . अश्‍विनी तोरणे यांनी व्यक्‍त केले ." ऑर्थर रोड तुरुंगाला एड्‌सचा विळखा,ऑर्थर रोड तुरुंगाला एड्‌सचा विळखा शर्मिला कलगुटकर सकाळ वृत्तसेवा,शर्मिला कलगुटकर / सकाळ वृत्तसेवा मुंबई ता,"मुंबई , ता . २२ -" अन्न वस्त्र निवारा गरजाही प्रमाणात मिळत नसल्याची वरचेवर ओरड होत असणाऱ्या गेल्या महिन्यांत दगावलेल्या कैद्यांपैकी कैदी एचआयव्हीमुळे गेल्याची माहिती हाती आली,"अन्न , वस्त्र व निवारा या मूलभूत गरजाही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची वरचेवर ओरड होत असणाऱ्या ऑर्थर रोड कारागृहात गेल्या चार महिन्यांत दगावलेल्या ४८ मृत कैद्यांपैकी ३२ कैदी हे एचआयव्हीमुळे गेल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे ." "जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील डॉक्‍टरांनी नाव सांगण्याच्या अटीवर ""सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीपेक्षा महिन्यात दिसून आलेले प्रमाण आहे","जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील वरिष्ठ डॉक्‍टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ""सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीपेक्षा अवघ्या चार महिन्यात दिसून आलेले प्रमाण आठपट आहे ." डॉक्‍टरांनी अहवालातून दिलेल्या माहितीनुसार कैद्यांच्या शवविच्छेदनानंतर जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती झाली,डॉक्‍टरांनी अहवालातून दिलेल्या माहितीनुसार मृत कैद्यांच्या शवविच्छेदनानंतर ४८ पैकी ३२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे . कारागृहातील एचआयव्हीबाधितांची संख्या असण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी केली,मात्र कारागृहातील एचआयव्हीबाधितांची संख्या मोठी असण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे . एचआयव्हीची लागण संसर्गामुळे होत,एचआयव्हीची लागण ही संसर्गामुळे होत नाही . कारागृहात एचआयव्हीची लागण प्रमाणात होण्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे मत तज्ज्ञांनी केले,"मात्र कारागृहात एचआयव्हीची लागण इतक्‍या मोठ्या प्रमाणात होण्याच्या कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे , असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे ." ऑर्थर रोडच्या तुरुंग अधीक्षिका साठे संपर्क साधला एचआयव्हीची बाधा झालेले कैदी तुरुंगात असल्याचे सांगितले,"याबाबत ऑर्थर रोडच्या तुरुंग अधीक्षिका स्वाती साठे यांच्याशी संपर्क साधला असता , त्यांनी एचआयव्हीची बाधा झालेले आठ कैदी तुरुंगात असल्याचे सांगितले ." कैद्यांसाठी कक्षाची स्थापना करण्यात,या कैद्यांसाठी एका वेगळ्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे . मित्र'चे संघ धनंजय मदन नेतृत्वाखाली सायकल यात्रेमध्ये घाटे प्रसाद कर्वे चव्हाण कर्वे श्रद्धा तिसगावकर रुपाली मेहेते युवक युवती झाले,"""निसर्ग मित्र'चे संघ प्रमुख धनंजय मदन यांच्या नेतृत्वाखाली या सायकल यात्रेमध्ये निरंजन घाटे , प्रसाद कर्वे , विकास चव्हाण , मंदार कर्वे , श्रद्धा तिसगावकर , रुपाली मेहेते हे युवक - युवती सहभागी झाले होते ." मार्च रोजी पनवेलहून सायकल यात्रेला प्रारंभ झाला,१ मार्च रोजी पनवेलहून या सायकल यात्रेला प्रारंभ झाला . महाराष्ट्र प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा दिल्ली पंजाब राज्यांतून किलो मीटरचा प्रवास करीत मार्च रोजी यात्रा वाघा सीमेपर्यंत पोहोचली,"महाराष्ट्र , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , राजस्थान , हरियाणा , दिल्ली , पंजाब अशा सात राज्यांतून दोन हजार किलो मीटरचा प्रवास पूर्ण करीत २९ मार्च रोजी यात्रा वाघा सीमेपर्यंत पोहोचली ." सुरक्षिततेचा मुद्दा करून सरकारने सायकल यात्रेकरिता व्हिसा नाकारला,मात्र सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तान सरकारने या सायकल यात्रेकरिता व्हिसा नाकारला . परतावे लागले,त्यामुळे त्यांना परतावे लागले . रामशेठ ठाकूर मदत केल्यामुळे यात्रेचे आयोजन करू शकलो,रामशेठ ठाकूर यांनी आर्थिक मदत केल्यामुळे आम्ही या यात्रेचे आयोजन करू शकलो आहे . वाटेत ठिकठिकाणी भेटलेल्या प्रांतातील नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले,वाटेत ठिकठिकाणी भेटलेल्या विविध प्रांतातील नागरिकांनी आमचे उत्साहाने स्वागत केले . विद्यार्थ्यांनीही मैत्रीचा संदेश देणारी ग्रीटिंग कार्डही दिली होती,विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनीही मैत्रीचा संदेश देणारी सुंदर अशी ग्रीटिंग कार्डही आमच्याकडे दिली होती . दुर्दैवाने मैत्रीचा संदेश पाकिस्तानमधील नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो खंत केली,"परंतु दुर्दैवाने आम्ही त्यांचा हा मैत्रीचा संदेश पाकिस्तानमधील नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो नाही , अशी खंत त्यांनी व्यक्त केली ." जिद्द सोडलेली,परंतु आम्ही अजूनही जिद्द सोडलेली नाही . सायकली अमृतसर ठेवून पनवेलला परतलो,आम्ही आमच्या सायकली अमृतसर येथे ठेवून पनवेलला परतलो . पाकिस्तानमध्ये पोहोचू शकलो नसलो पाकिस्तानमधील डॉन जंग वृत्तपत्रात सायकल यात्रेचे वृत्त छापून आल्यामुळे संदेश पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचे समाधान केले,"आम्ही जरी पाकिस्तानमध्ये पोहोचू शकलो नसलो तरीही पाकिस्तानमधील "" डॉन ' व "" जंग ' या वृत्तपत्रात आमच्या सायकल यात्रेचे वृत्त छापून आल्यामुळे आमचा संदेश पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले ." सांताक्रूझ चेंबूर लिंकरोडच्या कामामुळे होणारे नेताजीनगर वसाहतीतील रहिवासी गेली वर्षे पुनर्वसनासाठी लढत,सांताक्रूझ - चेंबूर लिंकरोडच्या कामामुळे विस्थापित होणारे नेताजीनगर वसाहतीतील रहिवासी गेली तीन वर्षे पुनर्वसनासाठी एमएमआरडीएशी लढत आहेत . असताना अडचणी वाढविण्याचे काम सध्या येथील पोलिसांकडून होत असून नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला,"असे असताना त्यांच्या अडचणी आणखी वाढविण्याचे काम सध्या येथील पोलिसांकडून होत असून , स्थानिक राजकीय नेत्यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे ." रहिवाशांनी जागी पुनर्वसन करण्याची मागणी केली पोलिसांनी सध्या पोलिस चौकी उभारली असून जागा मालकीची असल्याचा दावाही केला असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे,"रहिवाशांनी एमएमआरडीएकडे ज्या जागी आपले पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे , तेथेच पोलिसांनी सध्या एक पोलिस चौकी उभारली असून , ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावाही त्यांनी केला असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे ." सोसायटीने आता न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला,यासंबंधी सोसायटीने आता न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे . नेताजीनगर को सोसायटीतील इमारतींपैकी इमारतींचे सांताक्रूझ चेंबूर लिंकरोडच्या कामात विस्थापन होणार कल्पना मिळाल्याने पुनर्वसन योजना आखण्यात आल्याने रहिवाशांनी नाराजी करीत सोसायटीच्या जागेतच पुनर्वसन करण्याची मागणी केली,नेताजीनगर को - हौसिंग सोसायटीतील पाच इमारतींपैकी तीन इमारतींचे सांताक्रूझ - चेंबूर लिंकरोडच्या कामात विस्थापन होणार आहे . मात्र याची उशिरा कल्पना मिळाल्याने आणि योग्य पुनर्वसन योजना आखण्यात न आल्याने या रहिवाशांनी एमएमआरडीएकडे नाराजी व्यक्त करीत सोसायटीच्या मोकळ्या जागेतच आपले पुनर्वसन करण्याची मागणी केली . मागणी सध्या असून होण्याची चिन्हेही आहेत,"ही मागणी सध्या एमएमआरडीएच्या विचाराधीन असून , ती पूर्ण होण्याची चिन्हेही आहेत ." आता स्वार्थ साधण्यासाठी नेते अडचणी वाढविण्याचा प्रयत्न करीत असून पोलिसांना सहकार्य करण्यास सुरुवात केली,"मात्र आता स्वार्थ साधण्यासाठी स्थानिक नेते अडचणी वाढविण्याचा प्रयत्न करीत असून , त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे ." जागी पोलिसांनी पत्र्याचे बांधकाम करीत पोलिस चौकी उभारली असून दिवसात मजली चौकी उभारली जाणार,"या जागी पोलिसांनी पत्र्याचे बांधकाम करीत एक पोलिस चौकी उभारली असून , थोड्याच दिवसात तेथे चार मजली चौकी उभारली जाणार आहे ." दरम्यान कुर्ला पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पवार संपर्क साधला भाग असल्याने दिवसांपासून पोलिस चौकीची मागणी होती,"दरम्यान , यासंदर्भात कुर्ला पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पवार यांच्याशी संपर्क साधला असता , हा भाग संवेदनशील असल्याने येथे बऱ्याच दिवसांपासून आमची पोलिस चौकीची मागणी होती ." म्हाडाकडून परवानगी घेऊन चौकी बांधली,म्हाडाकडून कायदेशीर परवानगी घेऊन ही चौकी आम्ही बांधली आहे . चौकी बांधलेली जागा मालकीची असल्याचा पुनरुच्चारही केला,तसेच चौकी बांधलेली जागा आपल्याच मालकीची असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला . रहिवाशांच्या म्हणण्यात तथ्य नसून जागा मालकीची आहे म्हाडाला भाडे देत आहोत,"रहिवाशांच्या म्हणण्यात तथ्य नसून , ही जागा आमच्या मालकीची आहे आणि आम्ही रीतसर म्हाडाला भाडे देत आहोत ." महत्त्वाचे बांधकाम केले सोसायटीच्या कंपाऊंडच्या आत असून परवानगीही,"महत्त्वाचे म्हणजे , त्यांनी जेथे बांधकाम केले आहे ते सोसायटीच्या कंपाऊंडच्या आत असून , त्यासाठी म्हाडाची परवानगीही नाही ." अरेरावी करीत धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत,ते आमच्याशी अरेरावी करीत पोलिसी धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत . प्रयत्न होऊ देणार थेट न्यायालयातही जाण्याच्या तयारीत आहोत,"पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही , यासाठी आम्ही थेट न्यायालयातही जाण्याच्या तयारीत आहोत ." महसूल मंत्री राणे आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या समर्थकांच्या पदरी मंगळवारी ता निराशाच पडली,महसूल मंत्री नारायण राणे यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या समर्थकांच्या पदरी मंगळवारी ( ता . ३ ) निराशाच पडली . राणे येणार मुंबईला झेंड्यांनी बॅनरने राणेसमर्थकांनी सजविले,नारायण राणे येणार म्हणून अवघ्या नवी मुंबईला तिरंग्या झेंड्यांनी आणि मोठ - मोठ्या बॅनरने राणेसमर्थकांनी सजविले होते . शहराच्या नाक्‍या नाक्‍यांवर स्वागताचे फलक लागले,शहराच्या नाक्‍या - नाक्‍यांवर त्यांच्या स्वागताचे फलक लागले होते . राणे आलेच आशेने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जमलेले समर्थक मनाने माघारी परतले,राणे मात्र आलेच नाहीत आणि मोठ्या आशेने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जमलेले त्यांचे समर्थक निराश मनाने माघारी परतले . मुंबईतील राणे गटाने राणेंचे आगमन प्रतिष्ठेचे केले,विशेष म्हणजे नवी मुंबईतील चंदू राणे यांच्या विरोधी गटाने राणेंचे आगमन प्रतिष्ठेचे केले होते . राणेंना कार्यक्रमात सहभागीही करून घेण्यात नव्हते,चंदू राणेंना या कार्यक्रमात सहभागीही करून घेण्यात आले नव्हते . पार्श्‍वभूमीवर नारायण राणेंच्या अनुपस्थितीमुळे चंदू राणेंचे वजन वाढल्याची चर्चा येथील वर्तुळात होती,या पार्श्‍वभूमीवर नारायण राणेंच्या अनुपस्थितीमुळे चंदू राणेंचे वजन वाढल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होती . नारायण राणेंनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उगारला मुंबईतूनही बंडास साथ मिळाली,नारायण राणेंनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उगारला आणि नवी मुंबईतूनही त्यांच्या बंडास मोठी साथ मिळाली . नवी मुंबईचे महापौर राणे समर्थक चंदू राणे बंडात नवी मुंबईतून राहिले,नवी मुंबईचे माजी महापौर आणि राणे यांचे कट्टर समर्थक चंदू राणे या बंडात नवी मुंबईतून अग्रभागी राहिले . राणे खांद्याला खांदा लावत शिवसेनेतून शाखाप्रमुखांनी राणेंच्या मागे ताकद केली,चंदू राणे यांच्या खांद्याला खांदा लावत शिवसेनेतून तब्बल १४ शाखाप्रमुखांनी नारायण राणेंच्या मागे आपली ताकद उभी केली . शाखाप्रमुखांच्या सोबतीला शिवसैनिकांचे पाठबळही होते,या शाखाप्रमुखांच्या सोबतीला शेकडो शिवसैनिकांचे पाठबळही होते . नवी मुंबईतून बंडाची धुरा खांद्यावर घेणारे राणे समर्थकांशी पुढे जमेनासे,नवी मुंबईतून बंडाची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे चंदू राणे यांचे आपल्याच समर्थकांशी पुढे जमेनासे झाले . नारायण राणेंना मानणारे शाखाप्रमुख राणे खटके उडू लागले,नारायण राणेंना मानणारे काही शाखाप्रमुख आणि चंदू राणे यांचे खटके उडू लागले . राणे महामंडळाचा दिवा मिळाला,त्यानंतर चंदू राणे यांना राज्य पेट्रोकेमिकल महामंडळाचा लाल दिवा मिळाला . नवी मुंबईत दिवा आल्याने चंदू राणे कार्यकर्त्यांची फळी होईल अंदाज बांधण्यात होता प्रत्यक्षात चंदू राणेंच्या जीवाला जीव देऊन राहणाऱ्या समर्थकांनी बंड पुकारून संस्था स्थापन केली संसार मांडला,"नवी मुंबईत हा लाल दिवा आल्याने चंदू राणे यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार होईल , असा अंदाज बांधण्यात येत होता . प्रत्यक्षात मात्र चंदू राणेंच्या जीवाला जीव देऊन राहणाऱ्या त्यांच्याच समर्थकांनी बंड पुकारून स्वतःची "" स्वाभीमान सेवा संस्था ' स्थापन केली आणि वेगळा संसार मांडला ." राणेंच्या विरोधात बंड होत मंडळी राणेंशी होती,चंदू राणेंच्या विरोधात हे बंड होत असताना ही मंडळी नारायण राणेंशी मात्र एकनिष्ठ होती . वर्धापन दिन मंगळवारी ता होत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणेंना करण्यात,या स्वाभीमान संस्थेचा वर्धापन दिन मंगळवारी ( ता . ३ ) साजरा होत असल्याने या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण राणेंना आमंत्रित करण्यात आले होते . कार्यक्रमातून चंदू राणेंना बाहेर ठेवण्यात आले,या कार्यक्रमातून चंदू राणेंना पूर्णपणे बाहेर ठेवण्यात आले होते . राणेसमर्थकांनी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत नेतृत्वाखाली नवी मुंबईभर राणेंच्या स्वागताचे बॅनर होर्डिंग्ज संख्येने लावले,"राणेसमर्थकांनी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईभर राणेंच्या स्वागताचे बॅनर , होर्डिंग्ज मोठ्या संख्येने लावले होते ." चंदू राणेंना वगळून होणाऱ्या कार्यक्रमात राणे उपस्थिती लावतात लक्ष लागले,त्यामुळे चंदू राणेंना वगळून होणाऱ्या या कार्यक्रमात राणे उपस्थिती लावतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते . चंदू राणे विरोधकांनीही कार्यक्रम प्रतिष्ठेचा केला होता,चंदू राणे विरोधकांनीही हा कार्यक्रम प्रतिष्ठेचा केला होता . वाशीतील भावे नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमास राणे आलेच संख्येने जमलेल्या समर्थकांच्या उत्साहावर पाणी फिरले,वाशीतील भावे नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमास राणे आलेच नाहीत आणि मोठ्या संख्येने जमलेल्या त्यांच्या समर्थकांच्या उत्साहावर पाणी फिरले . राणेंच्या अनुपस्थितीमुळे राणे वजनही वाढले,राणेंच्या अनुपस्थितीमुळे चंदू राणे यांचे वजनही आपसुक वाढले . दरम्यान सोनिया गांधींच्या आदेशामुळे राणे ऐनवेळेस रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी जावे लागल्याने राहू शकले माहिती अध्यक्ष दुखंडे सांगितली,"दरम्यान , सोनिया गांधींच्या आदेशामुळे राणे यांना ऐनवेळेस रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी जावे लागल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत , अशी माहिती स्वाभीमान संस्थेचे अध्यक्ष एकनाथ दुखंडे यांनी सांगितली ." कान भरले समर्थकांच्या कार्यक्रमास जायचे विचार करणारे दादा राणे नाहीत दुखंडे म्हणाले,"कुणीतरी कान भरले म्हणून आपल्या समर्थकांच्या कार्यक्रमास जायचे नाही , असा विचार करणारे आमचे दादा ( नारायण राणे ) नाहीत , असेही दुखंडे म्हणाले ." नगर कुरार मार्चपासून अश्‍विनी महाडिक वय मुलीच्या होण्याप्रकरणी पोलिसांनी काकाला मावशीचा नवरा अटक केली अश्‍विनी गेली प्रश्‍नचिन्ह असून रहिवासी आहेत,"नवशक्ती नगर , कुरार येथून ११ मार्चपासून हरविलेल्या अश्‍विनी महाडिक ( वय १४ ) या मुलीच्या बेपत्ता होण्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या काकाला ( सावत्र मावशीचा नवरा ) अटक केली असली तरी अश्‍विनी गेली कुठे , याबाबत प्रश्‍नचिन्ह असून , तेथील रहिवासी चिंताक्रांत आहेत ." अश्‍विनी हरवल्याचे समजताच नागरिकांनी तक्रार नोंदविली,अश्‍विनी हरवल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार नोंदविली . पोलिसांनी संशयिताचे नावसुद्धा नोंदवून घेतले नव्हते,पण पोलिसांनी संशयिताचे नावसुद्धा नोंदवून घेतले नव्हते . आता घटनेला महिना होत आल्यावरही पोलिस होते,आता या घटनेला महिना होत आल्यावरही पोलिस थंडच होते . ग्रामस्थ प्रतिकार करतील अंदाज सरकारला आला नसल्याची कबुलीही दिली,"ग्रामस्थ सामूहिकरीत्या एवढा कडवा प्रतिकार करतील , याचा अंदाज सरकारला आला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली ." पोलिसांच्या गोळीबारात जण झाल्याची माहिती दिली,पोलिसांच्या गोळीबारात १४ जण ठार झाल्याची माहिती त्यांनी दिली . ग्रामस्थांनी हल्ला केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे सांगून राय म्हणाले झालेल्या जणांपैकी जण पोलिसांच्या गोळीबारात मारले बॉंम्बस्फोट दगडफेकीत झाले,"ग्रामस्थांनी हल्ला केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे सांगून राय म्हणाले , की ठार झालेल्या १४ जणांपैकी दहा जण पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले आणि बॉंम्बस्फोट व दगडफेकीत चौघे ठार झाले ." धुमश्‍चक्रीत ग्रामस्थ पोलिस जण झाले,"या धुमश्‍चक्रीत ७३ ग्रामस्थ आणि ४२ पोलिस , असे ११५ जण जखमी झाले आहेत ." सकाळी ग्रामस्थांनी मंडळ विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला करून नुकसान केले माहिती दिली,"आज सकाळी ग्रामस्थांनी मंडळ विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला करून त्याचे नुकसान केले , अशी माहिती त्यांनी दिली ." क्रिकेट संघ उतरलेल्या हॉटेलमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे पत्रकाराला प्राण गमवावे लागले असून जणांना विषबाधेमुळे रुग्णालयात करावे लागले,भारतीय क्रिकेट संघ उतरलेल्या हॉटेलमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका परदेशी पत्रकाराला प्राण गमवावे लागले असून इतर सोळा जणांना विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे . संघासह संघ हिल्टन हॉटेलमध्ये उतरले असून हॉटेलमध्ये अन्नातून विषबाधा होण्याची घटना घडली,"भारतीय क्रिकेट संघासह एकूण तीन संघ "" त्रिनिदाद हिल्टन ' हॉटेलमध्ये उतरले असून , त्याच हॉटेलमध्ये अन्नातून विषबाधा होण्याची घटना घडली आहे ." आयर्लंड कॅनडा संघही हॉटेलमध्ये उतरले,आयर्लंड आणि कॅनडा यांचे संघही याच हॉटेलमध्ये उतरले आहेत . """त्रिनिदाद हिल्टन'मध्ये गॅस गळती होऊन आग लागण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती","""त्रिनिदाद हिल्टन'मध्ये गॅस गळती होऊन आग लागण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती ." विषबाधेची घटना घडली,त्या पाठोपाठ विषबाधेची गंभीर घटना घडली आहे . वेतनवाढ मिळावी मागणीसाठी त्रिनिदाद हिल्टन कर्मचारी आंदोलनाच्या मूड असून हॉटेलसमोर निदर्शनेही केली,"वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी "" त्रिनिदाद हिल्टन ' मधील कर्मचारी आंदोलनाच्या "" मूड ' मध्ये असून त्यांनी हॉटेलसमोर वारंवार निदर्शनेही केली आहेत ." पार्श्‍वभूमीवर हॉटेल कामगारांचा घटनांमागे हात आहे शक्‍यता लक्षात घेऊन तपासणी आहे माहिती त्रिनिदाद अँड टोबॅगोचे गृहमंत्री जोसेफ पत्रकारांना दिली,"या पार्श्‍वभूमीवर हॉटेल कामगारांचा या घटनांमागे हात आहे का , ही शक्‍यता लक्षात घेऊन तपासणी सुरू आहे , ' ' अशी माहिती त्रिनिदाद अँड टोबॅगोचे गृहमंत्री मार्टिन जोसेफ यांनी पत्रकारांना दिली ." "विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान संघाला दलाच्या ""ब्लॅक कॅट कमांडो'चे संरक्षण मिळणार","विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या ""ब्लॅक कॅट कमांडो'चे संरक्षण मिळणार आहे ." गेले दिवस हिमवृष्टीने पावसाने झालेले राज्यातील जनजीवन आता पूर्वपदावर येत,गेले दोन दिवस हिमवृष्टीने आणि पावसाने विस्कळित झालेले राज्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे . जम्मू भागात गेल्या तासांत घटनांत मुलींसह जणांचा मृत्यू झाला,"मात्र , जम्मू भागात गेल्या चोवीस तासांत विविध घटनांत दोन मुलींसह पाच जणांचा मृत्यू झाला ." राज्याच्या भागात आज अनुभवायला,"राज्याच्या बहुतांश भागात आज "" सनी डे ' अनुभवायला मिळाला ." रस्त्यांवर साचलेले बर्फ दूर करण्यात प्रशासनाला यश आले,त्यामुळे रस्त्यांवर साचलेले बर्फ दूर करण्यात प्रशासनाला यश आले . काश्‍मीर खोऱ्यातील जिल्हा मुख्यालयांचा राजधानी श्रीनगरशी संपर्क झाला,काश्‍मीर खोऱ्यातील बहुतेक जिल्हा मुख्यालयांचा राजधानी श्रीनगरशी संपर्क पुन्हा स्थापित झाला . कर्मचारी संपावर असल्याने वीजपुरवठा झाला,"मात्र , वीज मंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने वीजपुरवठा सुरू झाला नाही" कर्मचाऱ्यांनी सौजन्य दाखवून काल मंगळवारी रुग्णालयांचा वीजपुरवठा करून,संपकरी कर्मचाऱ्यांनी सौजन्य ( ? ) दाखवून काल ( मंगळवारी ) रुग्णालयांचा वीजपुरवठा सुरू करून दिला . दरम्यान कालपासून घर कोसळणे जमीन खचणे पूर आपत्तींमुळे मुलींसह जणांचा मृत्यू झाला,"दरम्यान ; कालपासून घर कोसळणे , जमीन खचणे , पूर आदी नैसर्गिक आपत्तींमुळे दोन मुलींसह पाच जणांचा मृत्यू झाला ." जण झाले,अन्य सात जण गंभीर जखमी झाले . जवानासह काल बर्फाखाली गाडले,एका लष्करी जवानासह दोघे काल बर्फाखाली जिवंत गाडले गेले होते . मृतदेह आज सापडले,त्यांचे मृतदेह आज सापडले . पुरामुळे ठिकाणी गुरे वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या,पुरामुळे अनेक ठिकाणी गुरे वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत . गेल्या तासांत प्रदेशात वीज कोसळून गारपिटीमुळे जणांचा मृत्यू झाला,गेल्या ४८ तासांत मध्य प्रदेशात वीज कोसळून आणि गारपिटीमुळे १७ जणांचा मृत्यू झाला . ठिकाणी मदतकार्य करण्याचा आदेश सरकारने दिला,आपद्‌ग्रस्त ठिकाणी मदतकार्य सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे . पुलोत्सवा कवी दिग्दर्शक लेखक गुलजार पुल सन्मान देण्यात,"चौथ्या "" पुलोत्सवा ' त नुकताच ज्येष्ठ कवी , दिग्दर्शक , लेखक गुलजार यांना "" बहुरूपी पुल ' सन्मान देण्यात आला ." गुलजार मुलाखतही घेण्यात,त्यानिमित्त गुलजार यांची मुलाखतही घेण्यात आली . गुलजार त्रिवेणी नावाने केलेला काव्याचा आकृतिबंध रसिकांच्या मनात राहिला,"गुलजार यांनी "" त्रिवेणी ' या नावाने सादर केलेला काव्याचा नवा आकृतिबंध रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिला ." गुलजार मुलाखत इंग्रजी भाषेत प्रश्‍न विचारून घेण्याचा प्रयत्न खटकला,मात्र गुलजार यांची मुलाखत इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रश्‍न विचारून घेण्याचा प्रयत्न सर्वांनाच खटकला . प्रश्‍नकर्तेही शेवटपर्यंत चाचपडत इंग्रजीची वानवा होती शेवते मराठी गुलजार अमराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या कलाकारासाठी होती,"प्रश्‍नकर्तेही शेवटपर्यंत चाचपडत राहिले ; कारण सफाईदार इंग्रजीची वानवा होती आणि शेवते यांची "" सुपरफास्ट मराठी ' गुलजार यांच्यासारख्या अमराठी , पण मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या कलाकारासाठी अवघड होती ." गुलजार वेळा अडचण बोलून दाखवली,स्वतः गुलजार यांनीही दोन - तीन वेळा ही अडचण बोलून दाखवली . प्रश्‍नकर्त्यांनी दुर्लक्ष केले,पण प्रश्‍नकर्त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले . प्रश्‍न इंग्रजीत गुलजार उत्तरे वेगळीच त्रिवेणी रसिकांसमोर आली,"परिणामी प्रश्‍न मराठी - इंग्रजीत आणि गुलजार यांची फर्मास उत्तरे हिंदीत , अशी वेगळीच "" त्रिवेणी ' रसिकांसमोर आली ." झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागातील उमेदवाराच्या प्रचारफेरीदरम्यान घडलेला किस्सा,नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एका प्रभागातील उमेदवाराच्या प्रचारफेरीदरम्यान घडलेला हा किस्सा . तिकीट मिळालेल्या उमेदवाराने प्रचारार्थ वाहनफेरी आयोजिली होती,तिकीट मिळालेल्या उमेदवाराने प्रचारार्थ वाहनफेरी आयोजिली होती . प्रचारफेरीत कार्यकर्ते घोषणा देत जीपमधील ध्वनिवर्धकावरून महिला कार्यकर्त्या दादांना निवडून,"प्रचारफेरीत कार्यकर्ते घोषणा देत होते , तर जीपमधील ध्वनिवर्धकावरून महिला कार्यकर्त्या "" आमच्या दादांना निवडून द्या ." कामे करतील,ते अमूक कामे करतील . प्रश्‍न घोषणा देत,"तुमचे प्रश्‍न सोडवतील , ' अशा घोषणा देत होत्या ." घोषणा देऊन माईक खाली ठेवला,घोषणा देऊन थकल्यावर त्यांनी माईक खाली ठेवला . संधी साधून चिरंजीवांनी माईक उचलला दादांना निवडून घोषणा दिली,"ही संधी साधून त्यांच्या चिरंजीवांनी माईक उचलला आणि "" आमच्या दादांना निवडून द्या , ' अशी घोषणा त्यानेही दिली ." घोषणा देताना दादांच्या पक्षाऐवजी पक्षाचा उल्लेख केल्याने जण झाले,"मात्र , त्याने घोषणा देताना दादांच्या पक्षाऐवजी दुसऱ्याच पक्षाचा उल्लेख केल्याने सर्व जण स्तब्ध झाले ." जीपमधून उतरून मतदारांशी बोलणारे दादाही दचकले,जीपमधून उतरून मतदारांशी बोलणारे दादाही दचकले . चिरंजीवांच्या चुकीमुळे आईकडून धपाट्या प्रसाद मिळाला निवडून आधीच पक्षांतर कोटी करीत दादांनी वेळ मारून नेली,"चिरंजीवांच्या चुकीमुळे त्याला आईकडून "" धपाट्या ' चा प्रसाद मिळाला , तर "" निवडून यायच्या आधीच माझे पक्षांतर झाले , ' अशी कोटी करीत दादांनी वेळ मारून नेली ." प्रवासातील प्रसंग,पीएमटी प्रवासातील हा प्रसंग . मोबाईलवर बोलत तरुणी डेक्कन जिमखाना बसमध्ये चढली,मोबाईलवर बोलत एक तरुणी डेक्कन जिमखाना स्थानकावर बसमध्ये चढली . तिकीट देण्यासाठी वाहक नजीक गेला मोबाईलवरील बोलणे चिन्ह दिसेना,"तिकीट देण्यासाठी वाहक तिच्या नजीक गेला , तरीही मोबाईलवरील तिचे बोलणे थांबण्याचे चिन्ह दिसेना ." ताई आधी तिकीट घ्या मग बोलत बसा वाहक मोठ्याने म्हणाला,"तेव्हा "" अहो ताई , आधी तिकीट घ्या नि मग खुशाल बोलत बसा ' असे वाहक तिला मोठ्याने म्हणाला ." वाहकाच्या बोलाने तरुणीने मोबाईलवरील बोलणे,वाहकाच्या खड्या बोलाने तरुणीने मोबाईलवरील आपले बोलणे आटोपते घेतले . तिकीट देताना वाहक म्हणाला ताई मोबाईलवर बोला हो बसमध्ये चढताना तिकीट घेताना मोबाईल ठेवा,"तिकीट देताना वाहक पुन्हा म्हणाला , "" "" ताई , तुम्ही मोबाईलवर खुशाल बोला हो ; पण बसमध्ये चढताना - उतरताना आणि तिकीट घेताना तरी मोबाईल बंद ठेवा ' !" तरुणीचा थांबा आला उठली मोबाईलवर बोलतच,एवढ्यात त्या तरुणीचा थांबा आला आणि आपल्या जागेवरून ती उठली ते मोबाईलवर बोलतच ! मोबाईलवर बोलणे होते,बसमधून उतरतानाही तिचे मोबाईलवर बोलणे चालूच होते . प्रवाशांसमोर बोलूनही तरुणीवर परिणाम झाल्याने वाहकाचा चेहरा झाला होता,सर्व प्रवाशांसमोर बोलूनही तरुणीवर कोणताच परिणाम न झाल्याने वाहकाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता . घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावला पत्ता लागत,"आसपास घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ कसा लावला जाईल , याचा पत्ता कोणालाच लागत नाही ." राज्य पातळीवर घडणाऱ्या प्रसंगांचा संदर्भ लक्षात घेऊन पातळीवर हौस अनेकांना असते,"राज्य , राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या प्रसंगांचा संदर्भ लक्षात घेऊन त्याला स्थानिक पातळीवर जोडण्याची हौस अनेकांना असते ." झालेल्या कार्यक्रमात वक्‍त्यांच्या हौसेमुळे हास्यनिर्मिती झाली,नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात वक्‍त्यांच्या या हौसेमुळे हास्यनिर्मिती झाली . झाले दिवसांपूर्वी मुंबईत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सुपरस्टार बच्चन गेला वाहन मूषकाच्या कानात सांगत असल्याची छायाचित्रे ठिकाणी झाली,"त्याचे झाले असे , की काही दिवसांपूर्वी मुंबईत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला "" सुपरस्टार ' अमिताभ बच्चन गेला असताना तो गजाननाचे वाहन मूषकाच्या कानात काही तरी सांगत असल्याची छायाचित्रे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाली ." गणपतीचे वाहन मूषक असल्याने मदत घेऊन अमिताभने मागणी सिद्धिविनायकाकडे केली असावी अर्थ काढून धागा पकडून वक्ते म्हणाले पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीपर्यंत मागणी पोचवायची झाल्यास तात्यां'च्या माध्यमातून केली पोचते,"गणपतीचे वाहन मूषक असल्याने त्याची मदत घेऊन अमिताभने आपली मागणी सिद्धिविनायकाकडे केली असावी , असा अर्थ काढून अन्‌ तोच धागा पकडून संबंधित वक्ते म्हणाले , "" पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपर्यंत आपली मागणी पोचवायची झाल्यास "" तात्यां'च्या माध्यमातून केली की लवकर पोचते !" चित्रसृष्टीचा वाढता विस्तार कलाकारांना गोंधळात टाकतो प्रत्यय झालेल्या कार्यक्रमात आला,"मराठी चित्रसृष्टीचा वाढता विस्तार जुन्या कलाकारांना गोंधळात कसा टाकतो , याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आला ." "चित्रसृष्टीवर पुस्तकाच्या ""प्रमोशन'साठी नायिका होत्या","मराठी चित्रसृष्टीवर आधारित एका पुस्तकाच्या ""प्रमोशन'साठी ज्येष्ठ नायिका हजर होत्या ." कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी आल्या,त्या कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वी आल्या होत्या . पिढीतील नायिकांना उशीर झाला,"मात्र , नव्या पिढीतील काही नायिकांना उशीर झाला ." कार्यक्रमस्थळी नायिकेचे आगमन झाले,त्यातच कार्यक्रमस्थळी एका नव्या नायिकेचे आगमन झाले . दोघींनी पाहून ओळख असल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला,त्या दोघींनी एकमेकींकडे पाहून आमच्यातील ओळख फारच जुनी असल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला . नायिकेकडून प्रतिसाद मिळाल्याचे पाहून नायिकेने लगेच खाली वाकून नमस्कार केला,"जुन्या नायिकेकडून प्रतिसाद मिळाल्याचे पाहून , नव्या नायिकेने लगेच खाली वाकून त्यांना नमस्कार केला ." नायिकेने नावाने नायिकेचा उल्लेख केला,जुन्या नायिकेने एका भलत्याच नावाने त्या नव्या नायिकेचा उल्लेख केला . संग्रहालयाच्या वाढीच्या दृष्टीने शासनाचे दुर्लक्षच झाले म्हणावे लागेल,"तथापि , संग्रहालयाच्या निकोप वाढीच्या दृष्टीने शासनाचे दुर्लक्षच झाले , असे खेदाने म्हणावे लागेल ." संग्रहालयाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने शासन यंत्रणा पडते,संग्रहालयाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने शासन यंत्रणा कमी पडते आहे . जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना पाचगणी महाबळेश्‍वर कोयना धरणाशिवाय माहिती मिळत,जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना पाचगणी - महाबळेश्‍वर व कोयना धरणाशिवाय फारशी माहिती मिळत नाही . पर्यटकही पळताना दिसतात,त्यामुळे हे पर्यटकही तिकडेच पळताना दिसतात . शासनाने संग्रहालयांची माहिती बेवसाईट जाहिरात करून पर्यटकांना संग्रहालयांकडे करता,"शासनाने या संग्रहालयांची माहिती बेवसाईट , तसेच जाहिरात करून केल्यास जास्तीत - जास्त पर्यटकांना या संग्रहालयांकडे आकर्षित करता येईल ." जपून ठेवलेला ठेवा ठेवता,जिवापाड जपून ठेवलेला अमूल्य ठेवा त्यांच्यासमोर ठेवता येईल . शाहू कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून प्रयत्न करेन सांगत असतानाच नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी सातार्‍याचाही प्राधान्याने विचार करू ग्वाही परिषदेचे अध्यक्ष अभिनेते जोशी दिली,"शाहू कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन , असे सांगत असतानाच आगामी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी सातार्‍याचाही प्राधान्याने विचार करू , अशी ग्वाही नाट्य परिषदेचे अध्यक्ष , ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी येथे दिली ." श्री जोशी कलामंदिरास भेट देऊन नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली,श्री . जोशी यांनी आज शाहू कलामंदिरास भेट देऊन या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले उपाध्यक्ष दत्ता बनकर होते,"आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले , उपाध्यक्ष ऍड . दत्ता बनकर प्रमुख उपस्थित होते ." कलामंदिराचा रंगमंच कलावंतांची मेकअप रूम सुविधा बैठक व्यवस्था गोष्टींची पाहणी केली,"शाहू कलामंदिराचा रंगमंच , कलावंतांची मेकअप रूम , इतर सुविधा , बैठक व्यवस्था आदी गोष्टींची त्यांनी पाहणी केली ." शाहू कलामंदिरात होत असलेल्या सुधारणाबाबत समाधान केले,शाहू कलामंदिरात होत असलेल्या सुधारणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले . नाट्यगृहाच्या नूतनीकरणासंदर्भात सूचनाही दिल्या पुण्या मुंबईच्या सल्लागार संस्थांचा सल्ला घेण्याची सूचना जोशी मुख्याधिकार्‍यांना केली,"या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासंदर्भात त्यांनी काही सूचनाही दिल्या , तसेच पुण्या - मुंबईच्या काही सल्लागार संस्थांचा सल्ला घेण्याची सूचना श्री . जोशी यांनी मुख्याधिकार्‍यांना केली ." पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना जोशी म्हणाले नाट्यगृहातील फ्लोअरिंग खुर्च्या कामे करता येतील,"पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहन जोशी म्हणाले , "" नाट्यगृहातील फ्लोअरिंग , खुर्च्या आदींची कामे करता येतील ." ठिकाणी अस्वच्छता आहे,"मात्र , या ठिकाणी अस्वच्छता खूप आहे ." नाट्यगृह आहे,हे एक जुने नाट्यगृह आहे . प्रेक्षकांचाही प्रतिसाद नाटकांना मिळतो,प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद नाटकांना मिळतो . नाट्यगृहाजवळ साहित्याची ने आण करणे गैरसोयीचे होत,नाट्यगृहाजवळ रंगमंचीय साहित्याची ने - आण करणे गैरसोयीचे होत आहे . नाट्यसंस्था येण्यास नसतात,त्यामुळे व्यावसायिक नाट्यसंस्था येथे येण्यास फारशा उत्सुक नसतात . पालिकेने सुधारणा करून पाहिजेत,पालिकेने या सुधारणा करून घेतल्या पाहिजेत . शासनाने कामासाठी निधी कलामंदिरासाठी केला,शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी म्हणून काही निधी शाहू कलामंदिरासाठी नुकताच मंजूर केला आहे . आवश्‍यकता भासल्यास मुख्यमंत्री निधीतून निधी मिळू शकतो,आवश्‍यकता भासल्यास मुख्यमंत्री निधीतून आणखी निधी मिळू शकतो . सुविधा नाट्यगृहात करता येतील,त्यातून आणखी आवश्‍यक सुविधा नाट्यगृहात करता येतील . येथील पालिकेने प्रस्ताव नाट्य परिषदेकडे पाठवल्यास स्वत मुख्यमंत्र्यांना भेटून प्रयत्न करू आश्‍वासन जोशी दिले,"येथील पालिकेने तसा प्रस्ताव नाट्य परिषदेकडे पाठवल्यास आपण स्वत : मुख्यमंत्र्यांना भेटून त्यासाठी प्रयत्न करू , असे आश्‍वासन श्री . जोशी यांनी दिले ." राज्यात नाट्यगृहे राहिली असल्याचेही सांगितले,राज्यात अशाप्रकारे दोन नाट्यगृहे उभी राहिली असल्याचेही त्यांनी सांगितले . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारकरांच्यावतीने सातार्‍यात नाट्य संमेलन व्हावे अपेक्षा केली,"आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समस्त सातारकरांच्यावतीने सातार्‍यात नाट्य संमेलन व्हावे , अशी अपेक्षा व्यक्त केली ." श्री जोशी म्हणाले सोलापूर लातूर नाट्य संमेलनाच्या आयोजनाच्या मागण्या आल्या,"त्यावर श्री . जोशी म्हणाले , "" सोलापूर , लातूर येथूनही नाट्य संमेलनाच्या आयोजनाच्या मागण्या आल्या आहेत ." प्रस्ताव आहेत,असे सहा - सात प्रस्ताव आहेत . नाट्य संमेलनाच्या आयोजनाची बैठक होईल,नाट्य संमेलनाच्या आयोजनाची बैठक होईल . सातार्‍याचाही विचार केला,"त्यात सातार्‍याचाही विचार निश्‍चितच केला जाईल . """ वेळी गोडबोले हस्ते जोशी सत्कार करण्यात,या वेळी डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते मोहन जोशी यांचा सत्कार करण्यात आला . पालिकेचे मुख्याधिकारी कुलकर्णी फल्ले जोशी अभियंता श्री झिरपे हेमंत गाडेकर पालिकेचे अधिकारी होते,"पालिकेचे मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी , मधुकर फल्ले , राजेश जोशी , नगर अभियंता श्री . झिरपे , हेमंत गाडेकर , पालिकेचे अधिकारी उपस्थित होते ." मुंबईतील रंगभूमीची जागा मातोश्री बिल्डर्स देण्याच्या कारणावरून नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य केंकरे वाद आहे,"मुंबईतील समांतर रंगभूमीची जागा "" मातोश्री बिल्डर्स "" ला देण्याच्या कारणावरून नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य दामू केंकरे यांच्याशी वाद सुरू आहे ." संदर्भात बोलताना जोशी म्हणाले रंगभूमीची जागा दिलेली,"या संदर्भात बोलताना मोहन जोशी म्हणाले , "" आपण समांतर रंगभूमीची जागा कोणालाही दिलेली नाही ." रंगभूमीसाठी आलेला प्रस्ताव चुकीचा आहे करू शकेन,"समांतर रंगभूमीसाठी आलेला प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे , हे मी कधीही सिद्ध करू शकेन ." रंगभूमीवर वर्षे काम केले,प्रायोगिक रंगभूमीवर मीही अनेक वर्षे काम केले आहे . अनुभव अवस्थेत घ्यावेच रंगभूमीचे कळते,"हे सर्व अनुभव त्या अवस्थेत घ्यावेच लागतात , तरच रंगभूमीचे महत्त्व कळते ." नाट्यगृह असावे अट्टाहास पंखेही शकतील,"नाट्यगृह वातानुकूलित असावे , असा अट्टाहास का ? पंखेही चालू शकतील ." आहे सुधारणा केल्या पाहिजेत,आहे त्यातच सुधारणा केल्या पाहिजेत . दामू केंकरे आहेत,दामू केंकरे ज्येष्ठ आहेत . चुकीच्या अपेक्षा आहेत,"मात्र , त्यांच्या चुकीच्या अपेक्षा आहेत . """ खात्याकडून मोहोळ अक्कलकोट बार्शी कार्यालये ऑनलाइन ने जोडण्यात असून सेवा येत्या बुधवार ता होणार,"केंद्रीय टपाल खात्याकडून मोहोळ , अक्कलकोट व बार्शी कार्यालये "" ऑनलाइन "" ने जोडण्यात आली असून ही सेवा येत्या बुधवार ( ता . २३ ) पासून सुरू होणार आहे ." टप्प्या टप्प्याने जिल्ह्यातील भागातील टपाल कार्यालये संगणकीकरण ऑनलाइन ने जोडण्यात येणार,"टप्प्या - टप्प्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टपाल कार्यालये संगणकीकरण व "" ऑनलाइन "" ने जोडण्यात येणार आहेत ." ऑनलाइन सेवेमुळे इंटरनेट ई मेल ई पोस्ट वेस्टर्न मनी ट्रान्स्फर मनिऑर्डर सेवाही होणार,"या "" ऑनलाइन "" सेवेमुळे इंटरनेट , ई - मेल , ई - पोस्ट , वेस्टर्न मनी ट्रान्स्फर , त्वरित मनिऑर्डर सेवाही सुरू होणार आहे ." ब्रॉडबॅंड प्रणालीच्या वापरास विभागाने गेल्या वर्षीपासून सुरवात केली,ब्रॉडबॅंड प्रणालीच्या वापरास टपाल विभागाने गेल्या वर्षीपासून सुरवात केली आहे . पूर्वी सोलापूर शहरातील कार्यालय सोलापूर मार्केट जिल्हा न्यायालय इंदिरानगर दाजीपेठ एमआयडीसी कार्यालय चौपाड ऑनलाइन ने जोडलेले,"या पूर्वी सोलापूर शहरातील मुख्य टपाल कार्यालय , सोलापूर मार्केट , जिल्हा न्यायालय , इंदिरानगर , दाजीपेठ , अक्कलकोट एमआयडीसी , सीटी पोस्ट कार्यालय , चौपाड "" ऑनलाइन "" ने जोडलेले आहेत ." कार्यालय मोडेमने एकमेकांना जोडणार,प्रत्येक कार्यालय मोडेमने एकमेकांना जोडणार आहेत . संगणक तंत्रज्ञानाचा कार्यालयात उपयोग करण्यात येणार,संगणक या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्येक कार्यालयात उपयोग करण्यात येणार आहे . कार्यालयात बचत खात्याच्या व्यवहारासाठी गर्दी असते,या कार्यालयात बचत खात्याच्या व्यवहारासाठी खूप गर्दी असते . नागरिकांना वेळ थांबावे,त्यामुळे नागरिकांना खूप वेळ थांबावे लागते . काम होण्यासाठी संगणकीकरण करण्यात येणार माहिती पोस्टमास्टर एच. एल. मुल्ला सकाळ ला दिली,"त्यासाठी काम जलद होण्यासाठी लवकरच संगणकीकरण करण्यात येणार आहे , अशी माहिती वरिष्ठ पोस्टमास्टर एच. एल. मुल्ला यांनी "" सकाळ "" ला दिली ." येथील टपाल कार्यालयांत संगणकीकरणाला मंजुरी मिळाली,केंद्रीय टपाल खात्याकडून येथील सर्व टपाल कार्यालयांत संगणकीकरणाला मंजुरी मिळाली आहे . राहिलेली कार्यालये ऑनलाइन ने जोडण्यात येणार,"राहिलेली १६ कार्यालये "" ऑनलाइन "" ने जोडण्यात येणार आहेत ." काउंटर टपाल कार्यालय कॉलेज मंगळवार पेठ शनिवार शुक्रवार कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करण्यात येणार,"त्यानंतर काउंटर टपाल कार्यालय म्हणून मेडिकल कॉलेज , मंगळवार पेठ , अशोक चौक , जोडभावी पेठ , शनिवार पेठ , शुक्रवार पेठ यांसह ११ कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करण्यात येणार आहे ." सोलापुरातील सध्या कार्यालयांत स्पीड पोस्ट रजिस्टरसाठी संगणकाचा उपयोग केला,सोलापुरातील सध्या आठ कार्यालयांत स्पीड पोस्ट व रजिस्टरसाठी संगणकाचा उपयोग केला जातो . सोलापुरातील कार्यालय आहे,सोलापुरातील मुख्य कार्यालय संपूर्ण संगणकीकृत आहे . भाळवणी ता पंढरपूर येथील चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद बिगर सभासदांच्या उसाचे गाळप केले,भाळवणी ( ता . पंढरपूर ) येथील चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप केले आहे . कारखान्याने माढा मोहोळ बार्शी वैराग भागातील टन उसाचे गाळप करून शेतकर्‍यांचा भार केला,"कारखान्याने माढा , मोहोळ , बार्शी , वैराग या भागातील जवळपास ६० हजार टन अतिरिक्त उसाचे गाळप करून शेतकर्‍यांचा बरासाच भार हलका केला आहे ." कारखान्याचा गाळप हंगाम येत्या मे अखेरपर्यंत राहणार माहिती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे सकाळ ला दिली,"कारखान्याचा गाळप हंगाम येत्या २५ मे अखेरपर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आज "" सकाळ "" ला दिली ." कारखान्याने तालुक्‍यातील सभासद बिगर सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप केले,कारखान्याने तालुक्‍यातील आपल्या सभासद व बिगर सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप केले आहे . हंगामात कारखान्याने आतापर्यंत टन उसाचे गाळप करून साखर पोत्यांचे उत्पादन केले,यावर्षीच्या हंगामात कारखान्याने आतापर्यंत पाच लाख ८६ हजार ८४० टन उसाचे गाळप करून सहा लाख ६६ हजार ६७५ साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे . कारखान्याला सरासरी उतारा टक्के मिळाला,कारखान्याला सरासरी साखर उतारा ११ . ४६ टक्के इतका मिळाला आहे . वर्षीच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे एकर उसाची नोंद झाली होती,चालू वर्षीच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे १६ हजार एकर उसाची नोंद झाली होती . उसाचे गाळप केले असून जिल्ह्यातील माढा सांगोला माळशिरस मोहोळ करमाळा वैराग भागातील टन उसाचे गाळप केले,"या संपूर्ण उसाचे गाळप केले असून जिल्ह्यातील माढा , सांगोला , माळशिरस , मोहोळ , करमाळा , वैराग या भागातील एक लाख ११ हजार टन उसाचे गाळप केले आहे ." जिल्ह्यात उद्‌भवलेल्या उसाचे गाळप करण्यास कारखान्याने मदत केली असल्याचेही श्री काळे सांगितले,यामुळे जिल्ह्यात उद्‌भवलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यास कारखान्याने चांगली मदत केली असल्याचेही श्री . काळे यांनी सांगितले . शिष्य इंट्रोड्यूस होत,माझा शिष्य सुनीत टप्पू याद्वारे इंट्रोड्यूस होत आहे . ' स्मृतीतला इतिहास,अण्णांच्या स्मृतीतला इतिहास ... कुलकर्णी,( संजय कुलकर्णी ) संस्थेच्या जडणघडणीत वर्षांच्या कारकिर्दीत उभारणीत रथी महारथींचा हातभार लागलेला,"ललितकलादर्श संस्थेच्या जडणघडणीत , इतक्‍या वर्षांच्या कारकिर्दीत आणि माईल स्टोनच्या उभारणीत रथी , महारथींचा हातभार लागलेला आहे ." कलाकारांनी अभिनयाने संस्था केली नाटककारांनी संगीतकारांनी कलाकारांनी पडद्याआड राहिलेल्या दिग्गजांनीसुद्धा,"कलाकारांनी आपल्या अभिनयाने जशी संस्था समृद्ध केली तशीच नाटककारांनी , संगीतकारांनी , वादक कलाकारांनी आणि पडद्याआड राहिलेल्या दिग्गजांनीसुद्धा ." हयात नसतील नावं संगीत रंगभूमीच्या इतिहासात कोरली,काही आज हयात नसतील ; पण त्यांची नावं संगीत रंगभूमीच्या इतिहासात कोरली गेली आहेत . चित्र दिसेलच,असं चित्र यापुढे दिसेलच असंही नाही . काळच होता,तो काळच वेगळा होता . झपाटल्यागत मंडळी कामं करायची,झपाटल्यागत मंडळी कामं करायची . नावासाठी जपण्यासाठी केलेलं,नावासाठी किंवा ते जपण्यासाठी कुणीही काहीही केलेलं नाही . कारकिर्दीचा इतिहास अण्णा पेंढारकरांच्या स्मृतीत दडलेला,त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास अण्णा पेंढारकरांच्या स्मृतीत दडलेला आहे . नाटककारांचा उल्लेख करायचा भावे कोल्हटकर विद्याधर गोखले शिरगोपीकर ललितकलादर्शवर प्रेम केलं,"नाटककारांचा उल्लेख करायचा तर पु. भा. भावे , बाळ कोल्हटकर , विद्याधर गोखले , नानासाहेब शिरगोपीकर , इत्यादींनी ललितकलादर्शवर प्रेम केलं ." संस्था मानली,संस्था स्वतःची मानली . गायक नटच नृत्यदिग्दर्शक गुरू पार्वतीकुमारही ललितकलादर्शचा घटक झाले,"फक्‍त गायक नटच नाही , नृत्यदिग्दर्शक गुरू पार्वतीकुमारही ललितकलादर्शचा अविभाज्य घटक झाले ." साथसंगतीला नाट्यप्रयोगात महत्त्वाचं स्थान दिलं ललितकलादर्शनेच,साथसंगतीला नाट्यप्रयोगात महत्त्वाचं स्थान दिलं ते ललितकलादर्शनेच . अण्णांचं गोविंदरावांचं नातं,अण्णांचं आणि गोविंदरावांचं अजोड नातं . मैफली अण्णांनी बरोबरीने गाजविल्या,अनेक मैफली अण्णांनी त्यांच्या बरोबरीने गाजविल्या . पार्सेकर तबला संस्थेच्या परिवारातीलच,"दामूअण्णा पार्सेकर ( तबला ) , हेसुद्धा संस्थेच्या परिवारातीलच ." योगिनी जोगळेकर स्त्रीलेखिका ललितकलादर्शच्या यादीत जोडल्या गेल्यात,योगिनी जोगळेकर या स्त्रीलेखिका म्हणून ललितकलादर्शच्या यादीत कायमच्या जोडल्या गेल्यात . नाना रायरीकर कुलकर्णी श्रीकांत मोघे शिवा चिखलीकर भार्गवराव पांगे अनंत वझे गोंडा रेळे देशपांडे भार्गवराम आचरेकर पेंढारकरांचे,"नाना रायरीकर , मनोहर कुलकर्णी , श्रीकांत मोघे , शिवा चिखलीकर , भार्गवराव पांगे , अनंत वझे , गोंडा रेळे , वसंतराव देशपांडे , भार्गवराम आचरेकर हे सर्व अण्णा पेंढारकरांचे हितचिंतक ." संगीत रंगभूमीच्या वाटचालीत अण्णांनी माणसं जोडली पुरावाच,"आपल्या संगीत रंगभूमीच्या वाटचालीत अण्णांनी किती माणसं जोडली , याचा हा पुरावाच !" अण्णा पेंढारकरांना मानतात,म्हणूनच अण्णा पेंढारकरांना आज सर्वच जण मानतात ! संजय कुलकर्णी,- संजय कुलकर्णी कॅसेट रिलीज इव्हेंट,"कॅसेट रिलीज कम "" इव्हेंट '" मंदार जोशी,( मंदार जोशी ) "जमाना ""इव्हेंटस्‌'चा आहे","सध्याचा जमाना ""इव्हेंटस्‌'चा आहे ." गेल्या वर्षांमध्ये सेरीमनीज निमित्तानं होणाऱ्या इव्हेंटस्‌ चर्चेत असतात,"गेल्या काही वर्षांमध्ये "" ऍवॉर्डस्‌ सेरीमनीज ' च्या निमित्तानं होणाऱ्या "" इव्हेंटस्‌ ' प्रचंड चर्चेत असतात ." टीव्ही क्वीन कपूरनं गोष्ट हेरून चित्रपटाच्या कॅसेट रिलीज फंक्‍शनला इव्हेंटमध्ये कन्व्हर्ट केलं,""" टीव्ही क्वीन ' एकता कपूरनं नेमकी हीच गोष्ट हेरून आपल्या चित्रपटाच्या कॅसेट रिलीज फंक्‍शनला इव्हेंटमध्ये कन्व्हर्ट केलं ." बालाजी टेलिफिल्म्स कंपनीनं आता चित्रपटनिर्मितीसाठी दत्त संजय गुप्ताच्या फिल्म्स टायअप केलं,"तिच्या "" बालाजी टेलिफिल्म्स लि . ' या कंपनीनं आता चित्रपटनिर्मितीसाठी संजय दत्त आणि संजय गुप्ताच्या "" व्हाईट फिदर फिल्म्स ' शी "" टायअप ' केलं आहे ." टायअप निर्मिती असलेल्या शूटआऊट ऍट लोखंडवाला चित्रपटाच्या कॅसेटचं प्रकाशन झालं,"या "" टायअप ' ची पहिली निर्मिती असलेल्या "" शूटआऊट ऍट लोखंडवाला ' या चित्रपटाच्या कॅसेटचं प्रकाशन नुकतंच झालं ." राकेश रोशन जितेंद्र उपस्थितीत कॅसेट झाली,राकेश रोशन आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत ही कॅसेट प्रकाशित झाली . संजय गुप्ता कपूर ओबेरॉय शेट्टी सिकंदर खेर रॉय नेहा ओबेरॉय कोएना मित्रा खान कोप्पीकर छाब्रिया स्टार मंडळी होती,"यावेळी संजय गुप्ता आणि एकता कपूर यांच्यासह विवेक ओबेरॉय , सुनील शेट्टी , सिकंदर खेर , रोहित रॉय , नेहा ओबेरॉय , कोएना मित्रा , अरबाझ खान , इशा कोप्पीकर , आरती छाब्रिया आदी स्टार मंडळी उपस्थित होती ." वर्षांपूर्वी टेलिफिल्म्स'चा जन्म ऑफिसमधील बेसमेंटमध्ये झाला कथा जितेंद्रनी ऐकवली,"अवघ्या दहा वर्षांपूर्वी ""बालाजी टेलिफिल्म्स'चा जन्म आपल्या ऑफिसमधील बेसमेंटमध्ये कसा झाला , याची रंगतदार कथा यावेळी जितेंद्रनी ऐकवली ." मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्‍समध्ये मध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईवर लोखंडवाला चित्रपट आधारलाय,"मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्‍समध्ये १९९१ मध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईवर "" शूटआऊट ऍट लोखंडवाला ' हा चित्रपट आधारलाय ." विवेक ओबेरॉय गॅंगस्टर माया डोळस झालाय,विवेक ओबेरॉय गॅंगस्टर माया डोळस झालाय . गॅंगमधील बुवा तुषार कपूरनं साकारलाय रोहित रॉय फट्टूच्या भूमिकेत दिसेल,"त्याच्या गॅंगमधील बुवा तुषार कपूरनं साकारलाय , तर रोहित रॉय फट्टूच्या भूमिकेत दिसेल ." संजय दत्त एसीपी खान झालेत अमिताभ बच्चन धिंग्रांच्या रोलमध्ये आहेत,"संजय दत्त एसीपी खान झालेत , तर अमिताभ बच्चन ऍडव्होकेट धिंग्रांच्या रोलमध्ये आहेत ." बच्चन शेट्टी अरबाझ खान मंडळीसुद्धा चित्रपटात दिसणार,"अभिषेक बच्चन , सुनील शेट्टी , अरबाझ खान ही मंडळीसुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत ." दिया मिर्झा चित्रपटात क्राईम रिपोर्टर झालीय,दिया मिर्झा या चित्रपटात क्राईम रिपोर्टर झालीय . रोलमध्ये स्टेजवर येऊन कलाकारांच्या मुलाखती घेतल्या,विशेष म्हणजे याच रोलमध्ये स्टेजवर येऊन तिनं काही कलाकारांच्या मुलाखती घेतल्या . कॅसेट प्रकाशनापूर्वी गुप्तांच्या कॉंटे जिंदा मुसाफिर चित्रपटांमधील गाण्यांवर मित्रा इशा कोप्पीकर नेहा ओबेरॉय नायिका थिरकल्या,"कॅसेट प्रकाशनापूर्वी संजय गुप्तांच्या "" कॉंटे ' , "" जिंदा ' , "" मुसाफिर ' या चित्रपटांमधील गाण्यांवर कोएना मित्रा , इशा कोप्पीकर , नेहा ओबेरॉय या नायिका थिरकल्या ." शूटआऊट ऍट लोखंडवाला वूडस्टॉक व्हिला चित्रपटांमधील गाण्यांवरील डान्समध्ये ओबेरॉय खेर रॉय डान्सस्कील दाखवलं,""" शूटआऊट ऍट लोखंडवाला ' तसेच "" वूडस्टॉक व्हिला ' या आगामी चित्रपटांमधील गाण्यांवरील डान्समध्ये विवेक ओबेरॉय , सिकंदर खेर , रोहित रॉय यांनीही आपलं डान्सस्कील दाखवलं ." कार्यक्रम दाखवला जाणार,"हा कार्यक्रम ""स्टार प्लस'वर दाखवला जाणार आहे ." मंदार जोशी,- मंदार जोशी ,श्रीमंत कोण ? बॉलीवूडमध्ये सिनेमाचे पैसे मिळतात आहे,"आपल्याकडे बॉलीवूडमध्ये एका सिनेमाचे सर्वात जास्त पैसे कुणाला मिळतात , ते सर्वांनाच ठाऊक आहे ." मिळतात चर्चा होत,"ते किती मिळतात , याचीही सतत चर्चा होत असते ." दिला कलाकार किंमत अवाच्या सवा वाढवतात पाहिलेलं असतं,"एक सुपरहिट दिला की कलाकार आपली किंमत कशी अवाच्या सवा वाढवतात , तेही आपण पाहिलेलं असतं ." मग शाहरूख डॉन घेतो लज्जो घेतो ऐकलेलं असतं,"मग शाहरूख "" डॉन ' साठी बारा कोटी घेतो आणि त्यापाठोपाठ आमीर "" लज्जो ' साठी तेरा कोटी घेतो , हे आपण ऐकलेलं असतं ..." हॉलीवूडमध्ये कॅरे ऍक्‍टर होता,"हॉलीवूडमध्ये परवापरवापर्यंत जिम कॅरे "" हायेस्ट पेड ऍक्‍टर ' होता ." आता हॅंक्‍सने मात केली,आता मात्र टॉम हॅंक्‍सने त्याच्यावर मात केली आहे . जिम कॅरेने मध्ये गाय'साठी डॉलर्स घेतले,"जिम कॅरेने १९९६ मध्ये ""केबल गाय'साठी जवळजवळ ४ कोटी डॉलर्स घेतले होते ." आता विंची कोड सीक्‍वलसाठी डेमॉन्स हॅंक्‍सने डॉलर्सची मागणी केली कॅरेच्या पुढे पाऊल टाकलं,"आता "" दा विंची कोड ' च्या सीक्‍वलसाठी , "" एंजल्स ऍण्ड डेमॉन्स ' साठी टॉम हॅंक्‍सने ३ ते ५ कोटी डॉलर्सची मागणी केली आहे आणि जिम कॅरेच्या पुढे पाऊल टाकलं आहे ." मूव्ही,वेब मूव्ही न्यूयॉर्कच्या युनियन स्क्‍वेअर भागात काळोख्या लाऊंजमध्ये ऑडिशन्स चालल्या,न्यूयॉर्कच्या युनियन स्क्‍वेअर भागात एका काळोख्या लाऊंजमध्ये त्या ऑडिशन्स चालल्या होत्या ... एन्ट्रीज आल्या जणांना राऊंडसाठी निवडलं होतं,जवळजवळ हजार एन्ट्रीज आल्या होत्या आणि त्यातून फक्‍त २४ जणांना फायनल राऊंडसाठी निवडलं होतं . भूमिका होत्या निवड होणार होती जणांची शेवटी पडद्यावर चमकायचं होतं,एकूण भूमिका होत्या आठ ... म्हणजे निवड होणार होती फक्‍त आठ जणांची ... शेवटी रूपेरी पडद्यावर चमकायचं होतं ना ! मंडळींच्या एक्‍साइटमेंटचं कारण नव्हतंच,पण या मंडळींच्या एक्‍साइटमेंटचं कारण हे नव्हतंच मुळी . ऑडिशन्स होत द मूव्ही'साठी,"या ऑडिशन्स होत होत्या ""लाइव्ह मॅन्शन : द मूव्ही'साठी ." चित्रपट कम्युनिटी करणार,हा चित्रपट ऑनलाईन कम्युनिटी तयार करणार आहे . मेंबर्स असलेल्या वेबसाईटवरून चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक निवड करण्यात,"एक लाख मेंबर्स असलेल्या या वेबसाईटवरून या चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक यांची निवड करण्यात आली ." कलाकारांच्या राऊंड्‌सही ऑनलाईनच घेण्यात आल्या आता ऑडिशन,कलाकारांच्या प्रिलिमिनरी राऊंड्‌सही ऑनलाईनच घेण्यात आल्या आणि आता ही फायनल ऑडिशन ... लवकरच ऑडिशनचे रिझल्ट्‌स कम्युनिटीने केलेला मूव्ही येईल,लवकरच या ऑडिशनचे रिझल्ट्‌स डिक्‍लेअर होतील आणि एक ऑनलाईन कम्युनिटीने तयार केलेला थ्रिलर मूव्ही आकाराला येईल . वेट वॉच,तोपर्यंत .. वेट ऍण्ड वॉच ! जंजीर नावाची धग,""" जंजीर ' नावाची धग" देव आनंदने हिरोच्या इमेजवरचे प्रेम दूर राखत गीतांची अपेक्षा धरली नसती,देव आनंदने आपल्या रॉमेन्टिक हिरोच्या इमेजवरचे विलक्षण प्रेम दूर राखत दोन युगुल गीतांची अपेक्षा धरली नसती तर ? राजकुमारने स्वभावानुसार वागता भूमिकेची ताकद ओळखली असती,राजकुमारने नेहमीच्या लहरी स्वभावानुसार न वागता भूमिकेची ताकद ओळखली असती तर ? म्हणे दिग्दर्शक प्रकाश मेहरा केसाच्या तेलाचा वास आवडला,"( काय तर म्हणे , दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या केसाच्या तेलाचा वास आवडला नाही . )" अमिताभ बच्चन नावाचा तारा चमकायला वेळ लागला,तर अमिताभ बच्चन नावाचा तारा चमकायला आणखीन वेळ लागला असता . निर्णय करण्यात,हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे . सुटीचा दिवस सुटीच्या पुढील दिवशी राहणार,हा नवा सुटीचा दिवस सध्याच्या सुटीच्या आदल्या किंवा पुढील दिवशी लागू राहणार आहे . पुणे जिल्ह्यातील बुधवारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात,त्यानुसार पुणे जिल्ह्यातील उद्योग बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . भार प्रेषण केंद्राच्या सूचना पाळणे महावितरण असून अंमलबजावणी केल्यास महावितरण लाखांपर्यंत दंड होऊ शकतो,"भार प्रेषण केंद्राच्या सूचना पाळणे "" महावितरण ' वर बंधनकारक असून , त्याची अंमलबजावणी न केल्यास "" महावितरण ' ला पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो ." निर्णय घेण्यात,त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे . "राज्यात वेळेशिवाय भारनियमन आटोक्‍यात आणण्यास मदत होणार असून परिस्थितीत सुधारणा झाल्यावर भारनियमन करण्यात ""महावितरण'चे जनसंपर्क अधिकारी नेरकर कळविले","यामुळे राज्यात पूर्वघोषित वेळेशिवाय अतिरिक्त भारनियमन आटोक्‍यात आणण्यास मदत होणार असून , परिस्थितीत सुधारणा झाल्यावर हे वाढीव भारनियमन रद्द करण्यात येईल , असे ""महावितरण'चे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. अरविंद नेरकर यांनी कळविले आहे ." पुणे परिसर भारनियमन करण्यात आल्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड भोसरी परिसरात निर्णय लागू होणार जिल्ह्यातील तळेगाव चाकण रांजणगाव वसाहतींसह लघुउद्योगांना फटका बसणार,"पुणे परिसर भारनियमन मुक्त करण्यात आल्यामुळे पुणे , पिंपरी - चिंचवड , भोसरी या परिसरात हा निर्णय लागू होणार नाही ; मात्र जिल्ह्यातील तळेगाव , चाकण , रांजणगाव आदी प्रमुख औद्योगिक वसाहतींसह हजारो लघुउद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे ." अक्षय प्रकाश योजना लागू असलेल्या जिल्ह्यातील गावांमध्ये तासाने भारनियमन वाढणार,तसेच अक्षय प्रकाश योजना लागू असलेल्या जिल्ह्यातील साडेचारशे गावांमध्ये एका तासाने भारनियमन वाढणार आहे . आसाम संघटनेच्या हिंसाचारामुळे होरपळून निघाला स्पर्धेवरील बहिष्कार मागे घ्यावा आसाम सरकारनेच संघटनेला रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा आहे उल्फा संघटनेच्या अतिरेक्‍यासह तास प्रवास करण्याची वेळ आल्याने गुवाहाटीला पोचण्यापूर्वीच उल्फा दहशतीची धग अनुभवायला,"संपूर्ण आसाम ज्या संघटनेच्या हिंसाचारामुळे होरपळून निघाला आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरील बहिष्कार मागे घ्यावा म्हणून खुद्द आसाम सरकारनेच ज्या संघटनेला दहा कोटी रुपयांची "" ऑफर ' दिल्याची चर्चा आहे , त्या "" उल्फा ' या अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्‍यासह तब्बल दहा तास प्रवास करण्याची वेळ आल्याने गुवाहाटीला पोचण्यापूर्वीच "" उल्फा "" च्या दहशतीची धग अनुभवायला मिळाली ." डब्यामध्ये,ती देखील वातानुकूलित डब्यामध्ये ! गुवाहाटीला जाण्यासाठी सरायघाट एक्‍स्प्रेसच्या बोगीमधून प्रवास करीत होता,गुवाहाटीला जाण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी सरायघाट एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीमधून प्रवास करीत होता . बोगीमध्ये दाढी केस वाढलेली व्यक्ती पोलिसांचा ताफा चढला,त्याच बोगीमध्ये दाढी आणि केस वाढलेली एक व्यक्ती ; तसेच बारा ते पंधरा बंदूकधारी पोलिसांचा ताफा चढला . चोर दरोडेखोर असावा शक्‍यता वाटत होती,"एखादा चोर किंवा दरोडेखोर असावा , अशी शक्‍यता सर्वांनाच वाटत होती ." "पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये व्यक्तीला नेण्यात येत ""उल्फा'चा अतिरेकी असल्याचे समजले भुवया उंचावल्या","मात्र , पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये ज्या व्यक्तीला नेण्यात येत होते , तो ""उल्फा'चा अतिरेकी असल्याचे समजले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या ." बोगी असूनही घाम फुटण्याची वेळ आली होती,बोगी वातानुकूलित असूनही सर्वांनाचा घाम फुटण्याची वेळ आली होती . अतिरेक्‍याला कोलकता पकडले न्यू जलपायगुडी कारवाईसाठी नेण्यात येत,संबंधित अतिरेक्‍याला कोलकता येथे पकडले होते व त्याला न्यू जलपायगुडी येथे न्यायालयीन कारवाईसाठी नेण्यात येत होते . डब्यामधून नेले आहे पकडले नेण्यात येणार प्रश्‍न होऊ शकतात,"सामान्य डब्यामधून नेले तर हा कोण आहे , त्याला का पकडले आहे , कोठे नेण्यात येणार आहे , असे असंख्य प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात ." लोकांपर्यंत माहिती पोचू बोगीमधून नेण्यात येत असल्याचे अतिरेक्‍याबरोबरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले,"त्यामुळे अधिक लोकांपर्यंत ही माहिती पोचू नये , म्हणून त्याला वातानुकूलित बोगीमधून नेण्यात येत असल्याचे अतिरेक्‍याबरोबरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले ." नाव सांगण्यास अधिकाऱ्याने नकार दिला,"त्याचे नाव सांगण्यास मात्र , अधिकाऱ्याने स्पष्टपणे नकार दिला ." बोगीच्या बाजूला दारांमध्ये पोलिस बोगींमधील जागेमध्येही पोलिस असल्याने बोगीला पोलिसांच्या गाडीचेच स्वरूप आल्यासारखे वाटत,वातानुकूलित बोगीच्या दोन्ही बाजूला दारांमध्ये बंदूकधारी पोलिस आणि दोन बोगींमधील जागेमध्येही पोलिस असल्याने बोगीला पोलिसांच्या गाडीचेच स्वरूप आल्यासारखे वाटत होते . अतिरेक्‍याला विधीसाठी नेण्यात पोलिसांनी आधी आत जाऊन असल्याची खात्री केली,"अतिरेक्‍याला नैसर्गिक विधीसाठी नेण्यात आले , तेव्हाही पोलिसांनी आधी आत जाऊन सर्व काही ठीक असल्याची खात्री केली ." आत पाठविण्यात,त्यानंतरच त्याला आत पाठविण्यात आले . मिनिटांचाही कालावधी झाला नसेल आतच असल्याची खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांची दारावर टकटक होती पोलिसांच्या सुदैवाने घडले,दोन मिनिटांचाही कालावधी झाला नसेल ; पण तो आतच असल्याची खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांची दारावर टकटक सुरू होती ; पण पोलिसांच्या सुदैवाने काहीही विपरीत घडले नाही . पोलिसांनी सांगूनही विचारणा करूनही उल्फाच्या अतिरेक्‍याने अन्नाला स्पर्श केला,पोलिसांनी सांगूनही विचारणा करूनही उल्फाच्या त्या अतिरेक्‍याने अन्नाला स्पर्श केला नाही . बोलतही नव्हता,तो फारसा कोणाशी बोलतही नव्हता . पोलिसच विचारपूस करीत,पोलिसच त्याची विचारपूस करीत होते . उत्तर देत होता,त्यांनाही तो जेवढ्यास तेवढे उत्तर देत होता . अखेरीस रात्री न्यूजलपायगुडी स्थानक आले अतिरेक्‍यासह पोलिसांचा बंदोबस्त बोगीतून खाली उतरला,अखेरीस रात्री दोननंतर न्यूजलपायगुडी स्थानक आले आणि अतिरेक्‍यासह पोलिसांचा बंदोबस्त बोगीतून खाली उतरला . प्रवास झोपून,त्यानंतरचा प्रवास अगदी निर्धास्तपणे झोपून झाला . आल्यानंतरही उल्फाच्या कारवायांची धग असू शकते अंदाज पोलिस बंदोबस्तावरून येत होता,"गुवाहाटीमध्ये आल्यानंतरही उल्फाच्या अतिरेकी कारवायांची धग किती असू शकते , याचा अंदाज पोलिस बंदोबस्तावरून येत होता ." रेल्वेच्या बोगीमध्ये आलेला अनुभव होता,"मात्र , रेल्वेच्या बोगीमध्ये आलेला अनुभव त्यापेक्षाही बोलका होता ." रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढ करता रेल्वे प्रवाशांना करण्याचा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव विचार आहे,सलग चौथ्या रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढ न करता रेल्वे प्रवाशांना खूष करण्याचा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा विचार आहे . वर्गांच्या डब्यांच्या मालवाहतुकीच्या भाड्यात घट होण्याची शक्‍यता आहे,वरिष्ठ वर्गांच्या वातानुकूलित डब्यांच्या आणि मालवाहतुकीच्या भाड्यात घट होण्याची शक्‍यता आहे . यंदाही गरीब रथ करण्याचा रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी क्षेत्राला वाव देण्याचा लालूप्रसाद प्रयत्न राहील अंदाज आहे,"त्याचबरोबर यंदाही आणखी नवे "" वातानुकूलित गरीब रथ ' सुरू करण्याचा आणि रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी खासगी क्षेत्राला आणखी वाव देण्याचा लालूप्रसाद यांचा प्रयत्न राहील , असा अंदाज आहे ." रेल्वे प्रवाशांकडून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण वाढले तिकीटदर वाढविण्याचा विचार करता येणार अधिकाऱ्याने सांगितले,""" रेल्वे प्रवाशांकडून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण प्रचंड वाढले असताना , तिकीटदर वाढविण्याचा विचार करता येणार नाही , ' असे रेल्वे खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले ." रेल्वे भाडेवाढ करता रेल्वेगाड्यांची व्याप्ती क्षमता वाढविण्याचे तंत्र लालूप्रसाद वापरतील अधिकाऱ्यांना वाटते,"रेल्वे भाडेवाढ न करता , रेल्वेगाड्यांची व्याप्ती आणि क्षमता वाढविण्याचे यशस्वी तंत्र लालूप्रसाद वापरतील , असे अधिकाऱ्यांना वाटते ." महसुलात झालेली वाढ बाजारात इंधनाच्या घटलेल्या किमती यंदा श्रेणीचे भाडे करण्याचा निर्णय लालूप्रसाद घेण्याची शक्‍यता आहे,"महसुलात झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या घटलेल्या किमती , यामुळे यंदा पहिल्या आणि दुसऱ्या वातानुकूलित श्रेणीचे भाडे कमी करण्याचा निर्णय लालूप्रसाद घेण्याची शक्‍यता आहे ." गेल्या वर्षी भाड्यात घट झाली होती रेल्वे खात्यातील सूत्रांनी सांगितले,"गेल्या वर्षी भाड्यात अशीच घट झाली होती , असे रेल्वे खात्यातील सूत्रांनी सांगितले ." गेल्या वर्षी करण्यात ठरल्याचे लालूप्रसाद वेळोवेळी केले,"गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेले "" गरीब रथ ' अतिशय यशस्वी ठरल्याचे लालूप्रसाद यांनी वेळोवेळी नमूद केले आहे ." यंदाही घोषणा आहे,"त्यामुळे यंदाही काही नव्या ""गरीब रथां'ची घोषणा अपेक्षित आहे ." घोषणा झालेले मुंबई दिल्ली चेन्नई मार्चपर्यंत होणे आहे,"घोषणा झालेले दिल्ली - मुंबई आणि दिल्ली - चेन्नई हे "" गरीब रथ ' ३१ मार्चपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे ." रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी येत्या वर्षांत रुपयांची गुंतवणूक होणार असून टक्के वाटा सहकार्यातून येणार लालूप्रसाद कार्यक्रमात सांगितले,"रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी येत्या पाच वर्षांत तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून , त्यातील ४० टक्के वाटा खासगी - सार्वजनिक सहकार्यातून येणार आहे , असे लालूप्रसाद यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले होते ." रेल्वेच्या मालवाहतुकीतही क्षेत्राला वाटा देण्याचा प्रयत्न असेल,रेल्वेच्या मालवाहतुकीतही खासगी क्षेत्राला वाटा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल . रेल्वे गाड्यांसंदर्भात असलेली माहिती प्रवाशांना आता पुस्तिकेत मिळण्याची सोय पुणे विभागातर्फे करण्यात येत,रेल्वे गाड्यांसंदर्भात आवश्‍यक असलेली सर्व माहिती प्रवाशांना आता एकाच पुस्तिकेत मिळण्याची सोय पुणे विभागातर्फे करण्यात येत आहे . पुढील आठवड्यापासून पुणे स्थानकावरील प्रतीक्षालयांत पुस्तिका टेबल दिनदर्शिकेएवढ्या आकाराचे वेळापत्रक प्रवाशांसाठी असेल,पुढील आठवड्यापासून पुणे स्थानकावरील प्रतीक्षालयांत या पुस्तिका आणि टेबल दिनदर्शिकेएवढ्या छोट्या आकाराचे वेळापत्रक प्रवाशांसाठी उपलब्ध असेल . प्रवाशाला स्थानकावर आल्यावर गाडी फलाटावर लागणार गाडी वेळेत आहे पुढच्या गाडीचे वेळापत्रक आहे प्रश्नांची उत्तरे हवी,"प्रवाशाला स्थानकावर आल्यावर आपली गाडी कुठल्या फलाटावर लागणार आहे , गाडी नियोजित वेळेत आहे का येथपासून पुढच्या कनेक्‍टिंग गाडीचे वेळापत्रक काय आहे , अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतात ." "प्रवाशाला उत्तरे ठिकाणी मिळावीत उद्देशाने विभागाने पुस्तिकेची सोय केली माहिती रेल्वे व्यवस्थापक सक्‍सेना ""सकाळ'ला दिली","प्रवाशाला ही उत्तरे एकाच ठिकाणी सहजपणे मिळावीत , या उद्देशाने पुणे विभागाने पुस्तिकेची सोय केली आहे , अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी. के. सक्‍सेना यांनी ""सकाळ'ला दिली ." हॉटेलात गेल्यावर मेनू कार्ड मिळते प्रतीक्षालयात कार्ड असेल,"एखाद्या हॉटेलात गेल्यावर आपल्याला "" मेनू कार्ड ' मिळते , त्याप्रमाणे प्रतीक्षालयात हे "" मेनू कार्ड ' उपलब्ध असेल ." कारणासाठी दूरध्वनी करता मार्गदर्शिका संपर्क क्रमांक असतील,"यात कोणत्या कारणासाठी कोणाला दूरध्वनी करता येईल , याबाबतची मार्गदर्शिका आणि संपर्क क्रमांक असतील ." हाताळता आकारातील वेळापत्रकाची प्रतही करून देण्यात,"त्याचप्रमाणे सहज हाताळता येईल , अशा आकारातील वेळापत्रकाची प्रतही उपलब्ध करून देण्यात येईल ." रेल्वेच्या पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक असेल,मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक यात असेल . स्थानकावरील पुलांवर गाड्यांतील डब्यांची माहिती देणारी पट्टी करण्यात येत,याशिवाय पुणे स्थानकावरील दोन्ही पादचारी पुलांवर गाड्यांतील डब्यांची माहिती देणारी इलेक्‍ट्रॉनिक पट्टी सुरू करण्यात येत आहे . प्रवाशांना डबा आहे शोधण्यासाठी फलाटावर जाऊन धावपळ करावी लागणार,यामुळे प्रवाशांना आपला डबा कोठे आहे हे शोधण्यासाठी फलाटावर जाऊन धावपळ करावी लागणार नाही . व्यवस्था एप्रिलपर्यंत होईल,ही व्यवस्था १५ एप्रिलपर्यंत कार्यान्वित होईल . पुणे विभागातील रेल्वे स्थानकांचे नूतनीकरणही असल्याचे सक्‍सेना केले,पुणे विभागातील काही रेल्वे स्थानकांचे नूतनीकरणही सुरू असल्याचे श्री. सक्‍सेना यांनी नमूद केले . म्हणाले कोल्हापूर मिरज सांगली सातारा स्थानके स्थानके करण्यात येत,"ते म्हणाले , "" "" कोल्हापूर , मिरज , सांगली आणि सातारा ही स्थानके आदर्श स्थानके म्हणून विकसित करण्यात येत आहेत ." येथील सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले असून रुपये खर्च करण्यात आला,"येथील सर्व मूलभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले असून , त्यासाठी प्रत्येकी ३० ते ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे ." देवमाणूस चित्रपटाचे निर्माते होते ए. कृष्णमूर्ती झेप चित्रपटाचे निर्माते होते अभिनेत्री पती बाली,"यातील ' देवमाणूस ' या चित्रपटाचे निर्माते होते ए. कृष्णमूर्ती , तर ' झेप ' या चित्रपटाचे निर्माते होते प्रख्यात अभिनेत्री वैजयंतीमाला व तिचे पती डॉ. सी. बाली ." दोन्हीही चित्रपटांचे दिग्दर्शक होते,या दोन्हीही चित्रपटांचे दिग्दर्शक होते राजदत्त . चित्रपट चालले नाहीत,दोन्हीही चित्रपट अजिबात चालले नाहीत . चित्रपटामधून डॉक्टरांचा प्रभावही जाणवला,शिवाय त्या चित्रपटामधून डॉक्टरांचा काही प्रभावही जाणवला नाही . डॉक्टर युतीचा चित्रपट साक्षीला,राजदत्त - डॉक्टर ह्या युतीचा आणखी एक चित्रपट म्हणजे ' चंद्र होता साक्षीला ' . रखडला,तो तर फारच रखडला . डॉ. दत्त कौशल डॉक्टर मंडळी असूनही चित्रपट ठरला,"डॉ. लागू , यशवंत दत्त , कानन कौशल , आणि डॉक्टर अशी नामवंत मंडळी असूनही हा चित्रपट प्रभावशून्य ठरला ." डॉक्टरांचे चित्रपट व्यवसायातील भवितव्य जवळ जवळ अंधकारमय झाले,त्यामुळे डॉक्टरांचे चित्रपट - व्यवसायातील भवितव्य जवळ जवळ अंधकारमय झाले . देवमाणूस बाह्यचित्रिकरण डॉक्टरांच्या चिपळूणच्या जवळपास कोयनानगर पोफळी दापोली भागात झाले होते,"' देवमाणूस ' चे बाह्यचित्रिकरण डॉक्टरांच्या चिपळूणच्या जवळपास म्हणजे कोयनानगर , पोफळी , दापोली या भागात झाले होते ." डॉक्टरांचा मुक्काम निमित्ताने होता,डॉक्टरांचा मुक्काम त्या निमित्ताने चिपळूणला होता . डॉक्टरांनी आईलाही शूटिंग असते नेऊन दाखविले होते,डॉक्टरांनी आपल्या आईलाही शूटिंग कसे असते ते तिथे नेऊन दाखविले होते . इरावतीबाईही दिवस जाऊन आलेल्या होत्या,इरावतीबाईही दोन - चार दिवस जाऊन आलेल्या होत्या . येऊन जावे डॉक्टरांची इच्छा होती,मीही तिकडे येऊन जावे अशी डॉक्टरांची इच्छा होती . होतं,पण ते कसं शक्य होतं ? डॉक्टर रोज चिपळूणहून फोन करायचे,डॉक्टर मात्र रोज मला चिपळूणहून फोन करायचे . नशीब वेळी आत्ती मुंबईत नव्हती,नशीब त्या वेळी आत्ती मुंबईत नव्हती . आता आत्तीकडे विषय काढते डॉक्टरांना होऊन गेले होते,मी आता कधी आत्तीकडे विषय काढते असे डॉक्टरांना होऊन गेले होते . संधी सापडत नव्हती,पण मला अजून संधी सापडत नव्हती . डॉक्टरांची अधीरता वाढतच होती,इकडे डॉक्टरांची अधीरता वाढतच होती . वातावरणात दिवस डॉक्टरांनी दुपारी फोन करून सांगितले इरावतीबाईंना सांगून टाकले,"अशा वातावरणात एक दिवस डॉक्टरांनी भर दुपारी मला फोन करून सांगितले की , आमचं सर्व त्यांनी इरावतीबाईंना सांगून टाकले आहे ." डॉक्टर थांबले इरावतीशी सांगून इरावतीबाईंच्या हातात फोन दिला,एवढं सांगूनचं डॉक्टर थांबले नाहीत तर त्यांनी तू इरावतीशी बोल असे सांगून इरावतीबाईंच्या हातात फोन दिला . सेकंदाच्या काळात दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकणे पंख्याखाली असूनही घाम फुटणे गोष्टींचा अनुभव घेतला,"एक सेकंदाच्या त्या काळात दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकणे , पंख्याखाली असूनही दरदरून घाम फुटणे अशासारख्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतला ." इरावतीबाई समोर नव्हत्या घशाला कोरड पडली होती,इरावतीबाई समोर नव्हत्या तरी घशाला कोरड पडली होती . धैर्य कानांत ओठात साठवत,मी सगळे धैर्य कानांत आणि ओठात साठवत होते . इरावतीबाईंचे शब्द कानावर आले म्हणतात,"एवढयात इरावतीबाईंचे शब्द कानावर आले - - "" काय म्हणतात हे ? """ इरावतीबाईंचा स्वर पट्टीतच होता,इरावतीबाईंचा स्वर साध्या पट्टीतच होता . आवाजात उत्तर दिले आहे,"मीही तितक्याच सपाट आवाजात उत्तर दिले , "" खरं आहे ते ." शब्द बोलूनही वाटत होतं दडपण दूर झालं होतं,"एवढे तीनच साधे शब्द बोलूनही किती तरी हलकं वाटत होतं , दडपण दूर झालं होतं ." इरावतीबाई बोलल्या,इरावतीबाई अधिक काही बोलल्या नाहीत . फोन डॉक्टरांच्या हातात दिला,त्यांनी फोन पुन्हा डॉक्टरांच्या हातात दिला . डॉक्टरही आता रिलॅक्स वाटत,डॉक्टरही आता खूपच रिलॅक्स वाटत होते . लढाई आनंदात होते,एखादी लढाई जिंकल्याच्या आनंदात होते . सांगत ठरल्याप्रमाणे बाजूने सांगून झाले,"आणि मला सांगत होते - - "" ठरल्याप्रमाणे मी माझ्या बाजूने सर्व सांगून झाले आहे ." आता करणार आहेस सांग,आता तू हे कधी करणार आहेस ते सांग . फोन खाली ठेवला,""" लौकरच . असं म्हणून मी फोन खाली ठेवला ." उगवणार कळत नव्हतं,पण हा लौकर कधी उगवणार हे माझं मलाच कळत नव्हतं . आत्तीबरोबर बोलण्याचा निवांतपणा मिळत नव्हता,आत्तीबरोबर बोलण्याचा निवांतपणा मिळत नव्हता . असलं नव्हतं,हे जरी खरं असलं तरी ते संपूर्णतया खरं नव्हतं . आत्ती घराबाहेर,आत्ती काही तीन्ही त्रिकाळ घराबाहेर रहात नव्हती . गोष्ट होती आत्तीची लग्नासंबंधीची मतं होती,"खरी गोष्ट होती ती ही की , आत्तीची लग्नासंबंधीची आग्रही मतं मला माहीत होती ." जनरीतीला सोडून प्रकारचे लग्न करायचं,आणि जनरीतीला सोडून असणारे हे अशा प्रकारचे लग्न मला करायचं आहे . डॉक्टरसारख्या पुरुषावर प्रेम करते सांगण्याचे धाडसच माझ्यामध्ये येत नव्हते,डॉक्टरसारख्या एका विवाहित पुरुषावर मी प्रेम करते आहे हे सांगण्याचे धाडसच माझ्यामध्ये अजून येत नव्हते . नुसते वाटणे करणे अंतर असू शकते अनुभव येत होता,नुसते वाटणे आणि प्रत्यक्षात ते करणे यात किती अंतर असू शकते याचा मला अनुभव येत होता . आत्तीपर्यंत पोहोचवावे पटवून सांगावं गोष्ट आत्तीला पटवून द्यायला होणार,कुणामार्फत हे आत्तीपर्यंत पोहोचवावे किंवा तिला पटवून द्यायला सांगावं तर ही असली गोष्ट आत्तीला पटवून द्यायला कोण तयार होणार ? आधी मध्यस्थांचा उद्धार व्हायचा,कारण माझ्या आधी त्या मध्यस्थांचा उद्धार व्हायचा . मनस्ताप द्यायची इच्छा नव्हती,माझ्यासाठी इतरांना मनस्ताप द्यायची मला अजिबात इच्छा नव्हती . होईल जबाबदारी घेणार,जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी मी घेणार होते . दिवशी डॉक्टरांच्याकडून इरावतीबाईंची प्रतिक्रिया समजली,दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्याकडून आदल्या दिवशीच्या बोलण्याची इरावतीबाईंची प्रतिक्रिया समजली . प्रश्न डॉक्टरांना विचारला वागले चालेल,"त्यांनी पहिलाच प्रश्न डॉक्टरांना विचारला , "" मीही अशीच वागले तर चालेल का ? """ चालणार,""" अजिबात चालणार नाही ." हवीस,तूही मला हवीस . डॉक्टरांचे उत्तर घटस्फोट घेऊया इरावतीबाईंनी डॉक्टरांना सुचविले डॉक्टरांनी नकार दिला इरावतीबाईंनी अट्टाहास केलाच घाणेकर आडनाव लावून मुंबईत प्रॅक्टिस करता येणार दमही भरला,"डॉक्टरांचे त्यावर उत्तर त्यावर आपण घटस्फोट घेऊया असे इरावतीबाईंनी डॉक्टरांना सुचविले , पण त्यालाही डॉक्टरांनी ठाम नकार दिला आणि त्यातूनही इरावतीबाईंनी तो अट्टाहास केलाच तर त्यांना ' घाणेकर ' आडनाव लावून मुंबईत प्रॅक्टिस करता येणार नाही असा दमही भरला ." प्रॅक्टिस श्वास होता वर्षांनंतर जम बसलेली प्रॅक्टीस नावाने करायची सुरुवात करायला लागणार होती,मेडिकल प्रॅक्टिस हा इरावतीबाईंचा दुसरा श्वास होता आणि दहा वर्षांनंतर इतकी जम बसलेली प्रॅक्टीस पुन्हा दुसऱ्या नावाने करायची म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार होती . घटस्फोट घेण्याचा इरावतीबाईंचा इरादा पडला,घटस्फोट घेण्याचा इरावतीबाईंचा इरादा मोडून पडला असावा . डॉक्टरांनी सांगितले ऐकून नवल वाटलं,पुढचे जे डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून मात्र मला खरंच नवल वाटलं . इरावतीबाई म्हणाल्या म्हणे मुलगी शोधली,"इरावतीबाई म्हणाल्या म्हणे की , निदान मुलगी तरी चांगली शोधली आहे ." व्यवस्था करा,पण हे सर्व करण्याआधी तिची नीट व्यवस्था करा . दारात आणून कराल,नाहीतर तशीच तिला दारात आणून उभी कराल . मूल निघालं शिक्षणाची जबाबदारी घेईन,तिचं मूल शिकण्यात हुशार निघालं तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन . इरावतीबाई स्थितप्रज्ञ आहेत आता प्रेमामध्ये संसारामध्ये भागीदार झाल्या,"इरावतीबाई खरंच स्थितप्रज्ञ आहेत असं आता मला वाटायला लागलं कारण प्रत्यक्ष नवऱ्यामध्ये , त्याच्या प्रेमामध्ये , संसारामध्ये त्या भागीदार स्वीकारायला तयार झाल्या होत्या ." स्त्रिया होत,सहसा स्त्रिया त्याला तयार होत नाहीत . स्त्री असून इरावतीबाईंच्या संसारात शिरले,मीही स्त्री असून ते स्वीकारलं होतं कारण मी इरावतीबाईंच्या संसारात शिरले होते . डॉक्टर हवेत म्हटल्यावर तडजोड करणे भागच होते,मला डॉक्टर हवेत म्हटल्यावर मला ही तडजोड करणे भागच होते . इरावतीबाईंना पडतं घेण्याचं कारण नव्हतं,पण इरावतीबाईंना हे असं ' पडतं ' घेण्याचं काही कारण नव्हतं . मोठेपणा दाखविला होता,पण त्यांनी तरीही हे सर्व स्वीकरण्यात मोठेपणा दाखविला होता . मूल उणीव आहे डॉक्टर माझ्याशी विवाह करायला निघाले डोळ्यात पाणी भरून डॉक्टरांना ऐकवले,मात्र त्यांना मूल नाही ही फार मोठी उणीव त्यांच्यामध्ये आहे म्हणून डॉक्टर माझ्याशी दुसरा विवाह करायला निघाले आहेत असे मात्र डोळ्यात पाणी भरून त्यांनी डॉक्टरांना ऐकवले . वेळी वाटावं डॉक्टर बोलून मूल झालं,"त्या वेळी त्यांना बरं वाटावं म्हणून की काय , डॉक्टर बोलून गेले - - "" आणि तिलाही उद्या मूल झालं नाही तर ?" प्रेम आहे करतोय,माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणूनच मी हे करतोय . मुलगी मानीत,सौ. माई तर आत्तीला आपली मोठी मुलगी मानीत . माईंच्या घरा घटनेचे दुःख घरालाही होते,त्यामुळे माईंच्या घरा इतकेच ह्या घटनेचे दुःख आमच्या सर्व घरालाही होते . प्रसंगामुळे विषय आत्तीसमोर काढणे वाटत नव्हते,ह्या अशा प्रसंगामुळे माझा विषय आत्तीसमोर काढणे मला योग्य वाटत नव्हते . विषयाचा सोक्षमोक्ष लागणे लांबणीवर पडत,पण त्यामुळे आमच्या विषयाचा काही तरी सोक्षमोक्ष लागणे लांबणीवर पडत होते . घेऊन झालेले प्रयोग होते,चित्तरंजन कोल्हटकरांना घेऊन सुरू झालेले गारंबीचा बापूचे प्रयोग चालू होते . चित्तरंजन प्रतिक्रिया होती,चित्तरंजन यांची बापूबद्दल संमिश्र प्रतिक्रिया होती . पडसाद नाटकविषयक साप्तहिकांतूनही उमटत,त्याचे पडसाद सिनेमा नाटकविषयक साप्तहिकांतूनही उमटत होते . आलो नाटक होऊन महिना होऊन गेला होता,आम्ही युरोपहून परत आलो तेव्हा नाटक सुरु होऊन जवळजवळ दीड महिना होऊन गेला होता . ऑगस्टच्या आठवड्यात डॉक्टर युरोपहून आल्यावरच,पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नेमके डॉक्टर परत ( युरोपहून ) आल्यावरच . ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रसरंग साप्तहिकामध्ये पत्रकार वसंत भालेकर घेतलेली स्विकारला,ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ' रसरंग ' या साप्तहिकामध्ये पत्रकार वसंत भालेकर यांनी घेतलेली चित्तरंजन कोल्हटकरांनी बापू का स्विकारला ? चंद्रलेखाचे निर्माते वाघ पत्र लिहून डॉक्टरांना कळवीत डॉक्टरांच्या तारखांच्या अभावी ठिकाणी दौऱ्याला येण्याच्या वृत्तीमुळे केले,चंद्रलेखाचे निर्माते मोहन वाघ तर पत्र लिहून डॉक्टरांना कळवीत होते की डॉक्टरांच्या तारखांच्या अभावी आणि काही ठिकाणी दौऱ्याला न येण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना गारंबीच्या बापूतून मोकळे केले होते . आहे प्रयोग डॉक्टरांच्या सवडीने करायचे ठरवले,पण त्याचवेळी चंद्रलेखेने तुझे आहे तुजपाशीचे प्रयोग डॉक्टरांच्या सवडीने करायचे ठरवले होते . नाटकाविषयीही बोलून ठेवले,तर नव्या नाटकाविषयीही बोलून ठेवले होते . मुलाखतीमध्ये डॉक्टरांच्या दुर्गुणाचा पाढा वाचलेला होता,पण रसरंगमधील चित्तरंजन ह्यांच्या मुलाखतीमध्ये डॉक्टरांच्या अनेक दुर्गुणाचा पाढा वाचलेला होता . फोन खणाणला अंगावर शहारा यायचा,"फोन खणाणला , की माझ्या अंगावर शहारा यायचा ." नंतर बाळही महिने उठायचा,नंतर माझा बाळही तीन ते चार महिने झोपेतून दचकून उठायचा व मीही . स्त्रीला जन्म असतात म्हणतात,प्रत्येक स्त्रीला दोन जन्म असतात असं म्हणतात . मुलगी होऊन जन्माला येते जन्म देते,"पहिली , ती कुणाची मुलगी होऊन जन्माला येते तेव्हा अन्‌ दुसरा ती बाळाला जन्म देते तेव्हा ." बाबतीत जन्म झाला,पण माझ्या बाबतीत माझा तीनदा जन्म झाला . घटना,ही घटना १९९९ सालची NULL . झालं दिवस गेले,झालं असं ... मला दिवस गेले होते . तान्हुल्याची लागली होती,सगळ्यांना तान्हुल्याची चाहूल लागली होती . तपासण्या होत,नित्य नेमाने सर्व तपासण्या होत होत्या . चाललं होतं,सर्व काही सुरळीत चाललं होतं . प्रेमविवाह झालेला,आमचा प्रेमविवाह झालेला NULL . आलं होतं,बाळाच्या बातमीने कुठे सगळं पुन्हा जुळून आलं होतं . महिना लागला,मला नववा महिना लागला . जुलै रोजी दुपारी आले गप्पा मारत जेवलो,तीन जुलै रोजी दुपारी ते आले असताना आम्ही एकत्र गप्पा मारत जेवलो . जुलै तारीख दिली काळजीतच होते,मला सात जुलै तारीख दिली असल्याने सर्वजण काळजीतच होते . आता कधीही दवाखान्यात न्यावे लागणार,आता कधीही मला दवाखान्यात न्यावे लागणार होते . झाल्यानंतर काळजी घेण्यास सांगून कामावर जाण्यास निघाले,"त्यामुळे जेवणं झाल्यानंतर मला काळजी घेण्यास सांगून "" हे ' पुन्हा कामावर जाण्यास निघाले ." वडिलांच्या घरापासून जाणारे पतिराज दिवशी स्टेशनच्या रस्त्याने वळाले,वडिलांच्या घरापासून उजवीकडे बिबवेवाडीला जाणारे पतिराज त्या दिवशी मात्र डावीकडे म्हणजेच स्टेशनच्या रस्त्याने वळाले . काम असेल विचार करून घरातील आवरू लागले,त्यांना कुठे काम असेल असा विचार करून मी घरातील आवरू लागले . झाल्यावर आराम करावा विचार करत असतानाच दूरध्वनी खणाणला,"आवरून झाल्यावर थोडा आराम करावा , असा विचार करत असतानाच दूरध्वनी खणाणला ." घेतल्यावर आवाज आला चव्हाण,"मी घेतल्यावर पलीकडून आवाज आला , "" "" हॅलो , चव्हाण का ? '" म्हणत विचारले बोलत आहात म्हणाला घरात आहे फोन द्या,"' मी हो म्हणत विचारले , "" आपण कोण बोलत आहात ? ' "" तो इसम म्हणाला , "" "" घरात कुणी दुसरं आहे का ? जरा त्यांना फोन द्या . ' '" बोलेना,"मी "" नाही ' म्हटल्यावर तो काहीच बोलेना ." फोन करण्याचे कारण विचारल्यावर म्हणाला म्हणाले चव्हाण बोलत,"मी परत त्याला फोन करण्याचे कारण विचारल्यावर तो म्हणाला , "" "" तुम्ही कोण ? ' ' मी म्हणाले , "" "" मी , मिसेस चव्हाण बोलत आहे . ' '" सांगताच म्हणाला मिस्टरांना अपघात झालाय,"हे सांगताच तो म्हणाला , की "" तुमच्या मिस्टरांना मोठा अपघात झालाय ." बसने उडविले,बसने उडविले आहे . ' ऐकल्यावर गेले,हे ऐकल्यावर माझं अवसानच गेले . सावरूच शकत नव्हते,मी स्वतःला सावरूच शकत नव्हते . विचारलं अपघात झाला,"कसेबसे त्याला विचारलं , की अपघात नेमका कुठे झाला ?" सांगितले जिल्हा परिषदेजवळ,"तर त्याने सांगितले , की जिल्हा परिषदेजवळ ." ऐकल्यावर लगेच आठवलं नवरा रस्त्याने गेला होता,"हे ऐकल्यावर मला लगेच आठवलं , की आपला नवरा त्या रस्त्याने गेला होता ." रडू लागले,मी रडू लागले . माणसाने सांगितले डोक्‍याला मार बसला डॉक्‍टरांनी तासाचीच मुदत दिली,"त्या माणसाने मला सांगितले , की त्यांच्या डोक्‍याला मार बसला आहे व डॉक्‍टरांनी फक्त तासाचीच मुदत दिली आहे ." ऐकत,मी नुसतं ऐकत राहिले . आवाज येतच होता,पलीकडून आवाज येतच होता . म्हणाला ससूनमध्ये ठेवलंय लगेच या,"तो म्हणाला , त्यांना ससूनमध्ये ठेवलंय , लगेच या ." फोन ठेवून,त्याने फोन ठेवून दिला . जिवाच्या आकांताने रडणारी,जिवाच्या आकांताने रडणारी मी . कळेना करावं,मला काही कळेना काय करावं ? जाण्यासाठी धडपडू लागले,नवऱ्याकडे जाण्यासाठी मी धडपडू लागले . वडील पोलिस आयुक्तालयात कामास होते,माझे वडील तेव्हा पोलिस आयुक्तालयात कामास होते . तोंडपाठ असणारा फोन नंबर आठवेना,एरवी तोंडपाठ असणारा त्यांचा फोन नंबर मला आठवेना . फोनच्या डायरीत बघून फोन केला,फोनच्या डायरीत बघून मी त्यांना फोन केला . फोन लावताना लक्षात आलं,फोन लावताना लक्षात आलं . आई वडिलांना रक्तदाबाचा त्रास आहे,आपल्या आई - वडिलांना रक्तदाबाचा त्रास आहे . रडणे थांबवले,मी रडणे थांबवले . फोन वडिलांना सांगितलं,फोन लागल्यावर वडिलांना सगळं सांगितलं . नवरा जन्मदाते,एकीकडे जिवाभावाचा नवरा व दुसरीकडे जन्मदाते NULL . ऐकून झालं फोन ठेवला,हे ऐकून त्यांना काही झालं तर ... मी फोन ठेवला . घराच्या दारं खिडक्‍या लावताच पळत सुटले,घराच्या दारं - खिडक्‍या न लावताच पळत सुटले . वाड्यातील जिने असल्याने स्लिपर घसरली पायऱ्यांवर घसरत पडले,वाड्यातील जिने लाकडी असल्याने माझी स्लिपर घसरली व मी चार - पाच पायऱ्यांवर धाडकन घसरत पडले . रस्त्यावरील बघत,रस्त्यावरील सर्वजण माझ्याकडे बघत होते . अवस्थेत पळत भानच नव्हते,"मला मी कुठल्या अवस्थेत इतकी जोरात पळत आहे , याचे भानच नव्हते ." रिक्षाला हात करून नेण्यास सांगितले,एका रिक्षाला हात करून मी त्यास ससूनला नेण्यास सांगितले . शेजाऱ्यांना कळेना,शेजाऱ्यांना काहीच कळेना . वाटले दिवस भरल्याने त्रास होत,"त्यांना वाटले , माझे दिवस भरल्याने मलाच काही त्रास होत असावा ." ससूनपाशी रिक्षा येऊन थांबली,ससूनपाशी रिक्षा येऊन थांबली . नवऱ्याला पाहण्यासाठी पळाले,नवऱ्याला पाहण्यासाठी तशीच पळाले . दवाखान्यात जायचे सुचेना,एवढ्या मोठ्या दवाखान्यात कुठे जायचे ते सुचेना . पळत,मी इकडून तिकडे पळत होते . समोर आई वडील सहकारी आधीच आलेले दिसले,"तेवढ्यात समोर आई - वडील , त्यांचे जिवाभावाचे सहकारी सर्व माझ्या आधीच आलेले दिसले ." आईवडिलांसमोर रडले त्रास होईल भीतीने आलेला हुंदका दाबत आहेत विचारले,"आईवडिलांसमोर रडले तर त्यांना त्रास होईल , या भीतीने आलेला हुंदका दाबत हे कुठं आहेत विचारले ." वडिलांनाही,वडिलांनाही काही सुचत नव्हतं . ससून पळत,आख्खा ससून वॉर्ड आम्ही पळत हिंडलो . पळत,मी पळत होते इकडून तिकडे . बॅंडेज चाललेलं जगाचा निरोप घेऊन पडलेलं,"कुणी जखमी , कुणी रक्तबंबाळ , कुणाचं बॅंडेज चाललेलं , तर कुणी या जगाचा निरोप घेऊन बेवारशासारखं पडलेलं ." होतं,भयानक होतं ते सारं . नजर नवऱ्याला शोधत होती,माझी कावरीबावरी नजर अखंड नवऱ्याला शोधत होती . नव्हता,पण तो कुठंही नव्हता . ससूनमध्ये ऍडमिट झालेल्यांच्या नावांच्या पाहिल्या,ससूनमध्ये ऍडमिट झालेल्यांच्या नावांच्या याद्या पाहिल्या . नवऱ्याचं नाव नव्हतं,कुठेही नवऱ्याचं नाव नव्हतं . शेवटी होऊन बसले,मी शेवटी सुन्न होऊन बसले . वडिलांनी ऑफिसमध्ये फोन केला,वडिलांनी नवऱ्याच्या ऑफिसमध्ये फोन केला . कामासाठी दुपारीच बाहेर गेला कळलं,"तेव्हा तो कामासाठी दुपारीच बाहेर गेला आहे , असं कळलं ." मनात शंका येऊ लागल्या,मनात अजून शंका येऊ लागल्या . ऑफिसमध्येही काळजीचं वातावरण पसरलं,ऑफिसमध्येही काळजीचं वातावरण पसरलं . थांग लागेना,काहीच थांग लागेना . ऑफिसमधील सहकाऱ्यानं वडिलांना सांगितलं ठिकाणी जाणार होता फोन करून,"ऑफिसमधील एका सहकाऱ्यानं वडिलांना सांगितलं , की तो एका ठिकाणी जाणार होता , तिथे फोन करून बघतो ." फोन येईपर्यंत आई मैत्रिणींनी घरी नेलं,त्यांचा फोन येईपर्यंत आई व तिच्या मैत्रिणींनी मला पुन्हा घरी नेलं . वडिलांच्या फोनची वाट बघत,आम्ही वडिलांच्या फोनची वाट बघत होतो . त्रास होऊ,मला खूपच त्रास होऊ लागला . हुंदका बाहेर पडू नसल्याने छातीत दुखू लागलं,हुंदका बाहेर पडू देत नसल्याने छातीत दुखू लागलं . वडिलांना ऑफिसमधून आला,इकडे वडिलांना ऑफिसमधून फोन आला . आहे,माझा नवरा आंबेगावला एका सप्लायरकडे आहे . वडिलांनी केलं,वडिलांनी हुश्‍श केलं . महाभारताची कल्पना नव्हती,नवऱ्याला या महाभारताची थोडीसुद्धा कल्पना नव्हती . वडिलांनी नवऱ्याला फोन केला,वडिलांनी नवऱ्याला फोन केला . वडिलांचा फोन आलेला बघून ऍडमिट केलं असावं वाटलं,वडिलांचा फोन आलेला बघून मला ऍडमिट केलं असावं असं त्यांना वाटलं . वडिलांनी आहात आश्‍चर्य वाटले प्रश्‍न केला,वडिलांनी त्यांना तुम्ही व्यवस्थित आहात का ? असं विचारल्यावर नवऱ्याला आश्‍चर्य वाटले व त्याने असं का विचारता म्हणून प्रश्‍न केला . असाल आधी घरी या,तुम्ही असाल तिथून आधी घरी या . मग म्हणून वडिलांनी फोन ठेवून,मग सांगतो असं म्हणून वडिलांनी फोन ठेवून दिला . वडील घरी आले सांगितलं,"वडील घरी आले , त्यांनी सर्व सांगितलं ." विश्‍वासच बसेना,माझा विश्‍वासच बसेना . वेळात नवरा घरी आला,थोड्याच वेळात नवरा सुखरूप घरी आला . नवऱ्याला दारात बघून दाबलेला हुंदका बाहेर पडला,नवऱ्याला दारात बघून मी दाबलेला हुंदका बाहेर पडला . नवऱ्याला मारून रडले,नवऱ्याला घट्ट मिठी मारून मी ओक्‍साबोक्‍शी रडले . देवाचे आभार मानले,देवाचे आभार मानले . प्रश्‍न पडला फोन केला केला वाटलं,"पण प्रश्‍न पडला , की मला कुणी फोन केला ? ज्याने केला त्याला काहीच कसं वाटलं नाही ." जिन्यावरून घसरत पडल्याने पाठीस मुकामार लागला होता,जिन्यावरून घसरत पडल्याने मला पाठीस मुकामार लागला होता . अखेर जुलै रोजी मुलाला जन्म दिला,अखेर नऊ जुलै रोजी मी एका गोंडस मुलाला जन्म दिला . पडल्याने काळजी वाटत होती,मी पडल्याने सर्वांना काळजी वाटत होती . झालेल्या प्रकाराने घाबरले,झालेल्या प्रकाराने मी खूपच घाबरले होते . बाळही महिने उठायचा,माझा बाळही तीन ते चार महिने झोपेतून दचकून उठायचा व मीही . फोनने झाला,आम्हा सर्वांना त्या एका फोनने खूपच त्रास झाला . फोन खणाणला अंगावर शहारा यायचा,"फोन खणाणला , की माझ्या अंगावर शहारा यायचा ." शत्रूवरही प्रसंग येऊ वाटायचं,कुण्या शत्रूवरही असा प्रसंग येऊ नये असं वाटायचं . अनुभवाने खचले बाळाच्या हसण्याने प्रेरणा मिळत,"त्या एका अनुभवाने मी खूप खचले , पण बाळाच्या निरागस हसण्याने प्रेरणा मिळत गेली ." जन्म जन्मांपेक्षा कसोटीचा होता,माझा तिसरा जन्म हा दोन जन्मांपेक्षा कसोटीचा होता . ठेवीदार सभासद रक्कम घेण्यासाठी बॅंकेसमोर रीघ लावली,"शेकडो ठेवीदार , सभासद यांनी आपली रक्कम घेण्यासाठी बॅंकेसमोर रीघ लावली ." देण्याइतके पैसे नसल्याने बॅंकेत दिवस गोंधळ होता,त्यांना देण्याइतके पैसे नसल्याने बॅंकेत चार दिवस गोंधळ सुरू होता . अखेर सत्यनारायण डाळ्या कारंडे मर्दा भुतडा समिती नेमण्यात,"अखेर सत्यनारायण डाळ्या , मदन कारंडे , शामसुंदर मर्दा , करसल्लागार राधेशाम भुतडा यांची सुकाणू समिती नेमण्यात आली ." समितीने बॅंकेला सावरण्याचा प्रयत्न केला बॅंक सावरणे बनले,सुकाणू समितीने बॅंकेला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला ; परंतु बॅंक सावरणे कठीण बनले होते . बॅंकेवर निबंधक अशोक काकडे नियुक्ती झाली,बॅंकेवर सहायक निबंधक अशोक काकडे यांची नियुक्ती झाली . कर्जवसुलीसाठी प्रयत्नही केले,त्यांनी कर्जवसुलीसाठी विशेष प्रयत्नही केले . राठी चांडक खंडेलवाल सुमारे वसुली करणे काळात आव्हान असल्याची चर्चा सभासदवर्गात बॅंक विलिनीकरणप्रसंगी होत होती,"बॅंकेकडे राठी ( ६० लाख ) , चांडक ( २ कोटी ) , खंडेलवाल ( १ . ५० कोटी ) यांच्यासह सुमारे ६ कोटींची वसुली करणे हे आगामी काळात आव्हान असल्याची चर्चा सभासदवर्गात बॅंक विलिनीकरणप्रसंगी होत होती ." रविवारच्या सभेत प्रारंभी विषयपत्रिकेतील विषय करण्यात,रविवारच्या सभेत प्रारंभी विषयपत्रिकेतील सर्व विषय मंजूर करण्यात आले . सभेतील बॅंक विलिनीकरणाचा विषय चर्चेसाठी होता,त्यानंतर सभेतील सर्वात महत्त्वाचा म्हणजे बॅंक विलिनीकरणाचा विषय चर्चेसाठी होता . अध्यक्ष काकडे विलिनीकरणाच्या विषयाची पार्श्‍वभूमी सांगून बॅंकेच्या सदस्यांनी सह्यांचे निवेदन देऊन बॅंक इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेत करावी मानस केल्याचे केले,"त्याबाबत अध्यक्ष श्री. काकडे यांनी विलिनीकरणाच्या विषयाची पार्श्‍वभूमी सांगून बॅंकेच्या २०५२ सदस्यांनी सह्यांचे निवेदन देऊन आपली बॅंक इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेत विलीन करावी , असा मानस व्यक्त केल्याचे स्पष्ट केले ." म्हणाले इचलकरंजी जनता सहकारी बॅंक महाराष्ट्रातील बॅंक असून राज्यभर शाखांचे जाळे पसरलेली बॅंक आहे,"ते म्हणाले , "" "" इचलकरंजी जनता सहकारी बॅंक ही पश्‍चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅंक असून , राज्यभर शाखांचे जाळे पसरलेली शेड्युल्ड बॅंक आहे ." बॅंकेच्या सुमारे ठेवी कर्जे उलाढाल आहे,बॅंकेच्या सुमारे ५५० कोटी ठेवी व ३७५ कोटी कर्जे अशी मोठी उलाढाल आहे . बॅंकेत विलिनीकरण झाल्यास सभासद ठेवीदारांना ठरेल,"या बॅंकेत विलिनीकरण झाल्यास सभासद व ठेवीदारांना ते हितकारक ठरेल . """ लक्ष्मी विष्णू बॅंकेचे इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेत विलिनीकरण करण्याच्या ठरावाला सभासदांनी मत देऊन केला,लक्ष्मी - विष्णू बॅंकेचे इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेत विलिनीकरण करण्याच्या ठरावाला उपस्थित सर्वच्या सर्व सभासदांनी उस्फूर्तपणे अनुकूल मत देऊन तो मंजूर केला . अध्यक्ष सारडा बाहेती संचालक बुद्धराज सोनी सत्यनारायण नवाल बाबूलाल मालू मर्दा हळुरे जाधव शहरातील व्यापारी सभासद होते,"माजी अध्यक्ष द्वारकाधीश सारडा , राधावल्लभ बाहेती , माजी संचालक बुद्धराज सोनी , सत्यनारायण नवाल , बाबूलाल मालू , सत्यनारायण मर्दा , भूपाल हळुरे , ज्ञानदेव जाधव तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी , सभासद आदी उपस्थित होते ." राष्ट्रप्रेमासाठी प्रेरणास्थाने प्रमोद मांडे,गड - किल्ले राष्ट्रप्रेमासाठी प्रेरणास्थाने - प्रमोद मांडे कोल्हापूर ता,"कोल्हापूर , ता . २२ -" प्रेरणास्थाने असून राष्ट्रप्रेम मिळते प्रतिपादन पुणे येथील दुर्ग अभ्यासक मांडे आज केले,""" "" गड - किल्ले ही प्रेरणास्थाने असून , जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्यातूनच मिळते , ' ' असे प्रतिपादन पुणे येथील दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांनी आज येथे केले ." प्रकाशन चिले महाराष्ट्राची पुस्तक प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी बोलत,"शिवस्पर्श प्रकाशन आयोजित भगवान चिले लिखित "" दुर्गसंपदा महाराष्ट्राची ' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते ." अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार होते,अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते . इतिहास संशोधक रमेश जाधव हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले,इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले . पुस्तकाचे प्रकाशन मांडे हस्ते झाले,पुस्तकाचे प्रकाशन श्री. मांडे यांच्या हस्ते झाले . दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला,दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला . मांडे म्हणाले वेड लागल्याशिवाय इतिहास घडत,"श्री. मांडे म्हणाले , "" "" वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही ." लोकांनीच इतिहास घडविला,मूठभर लोकांनीच इतिहास घडविला आहे . महाराजांनी इतिहास रचला,त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा इतिहास रचला . शिवचरित्र अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील किल्ले फिरले पाहिजे,शिवचरित्र अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील गड - किल्ले फिरले पाहिजे . अभ्यास केल्यास किल्ले तऱ्हेने पाहता येतील,सह्याद्रीचा योग्य अभ्यास केल्यास किल्ले योग्य तऱ्हेने पाहता येतील . महाराजांनी गडकिल्ल्यांची निर्मिती केली महाराजांनी वापरलेले दुर्गस्थापत्यशास्त्र आहे,महाराजांनी काही गडकिल्ल्यांची निर्मिती केली ; मात्र त्यामध्ये महाराजांनी वापरलेले दुर्गस्थापत्यशास्त्र वेगळेच आहे . प्रवेशद्वाराजवळ पुतळा आहे,लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ महाराजांचा पुतळा आहे . चुकीचे उल्लेख लिहिलेले बाब आहे,"तेथे चुकीचे उल्लेख लिहिलेले आहेत , ही खंतजनक बाब आहे ." गडकिल्ले फिरून चिले निर्माण केलेले पुस्तक आहे,प्रत्यक्ष गडकिल्ले फिरून भगवान चिले यांनी निर्माण केलेले हे पुस्तक अधिक चांगले आहे . ' ' जाधव म्हणाले परिस्थिती असतानाही चिले पुस्तकाची केलेली निर्मिती कामगिरी आहे,"श्री. जाधव म्हणाले , "" "" बेताची परिस्थिती असतानाही श्री. चिले यांनी पुस्तकाची केलेली निर्मिती ही मोठी कामगिरी आहे . ' '" पवार म्हणाले वर्षांपूर्वी दुर्गअभ्यास मागासला होता,"श्री. पवार म्हणाले , "" "" तीस वर्षांपूर्वी दुर्गअभ्यास मागासला होता ." गेल्या वर्षांपासून दुर्ग इतिहास अभ्यासाची लाट निर्माण झाली,गेल्या काही वर्षांपासून दुर्ग आणि इतिहास अभ्यासाची लाट निर्माण झाली आहे . इतिहासाची पदवी मिळविलेल्यांपेक्षा इतरांनीच इतिहास अभ्यासला,इतिहासाची पदवी मिळविलेल्यांपेक्षा इतरांनीच इतिहास अभ्यासला आहे . ' ' लेखक भगवान चिले दुर्ग भ्रमंतीत आलेले अनुभव कथन केले,लेखक भगवान चिले यांनी दुर्ग भ्रमंतीत आलेले अनुभव कथन केले . ससे सूत्रसंचालन केले,विजय ससे यांनी सूत्रसंचालन केले . कुलकर्णी आभार मानले,राजा कुलकर्णी यांनी आभार मानले . "वेळी ""शिवस्पर्श'चे दत्तात्रय चव्हाण जाधव आदी होते","या वेळी ""शिवस्पर्श'चे दत्तात्रय चव्हाण , गिरीश जाधव आदी उपस्थित होते ." दरोडाप्रकरणी संशयित मिरज पोलिसांच्या ताब्यात,दरोडाप्रकरणी तीन संशयित मिरज पोलिसांच्या ताब्यात मिरज ता,"मिरज , ता . २२ -" जिल्ह्यात ठिकाणी पडलेल्या दरोड्यांप्रकरणी संशयितांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले,जिल्ह्यात काही ठिकाणी पडलेल्या दरोड्यांप्रकरणी आज तीन संशयितांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले . रवी नावे आहेत,"पोहऱ्या , काश्‍मिऱ्या व रवी अशी त्यांची नावे आहेत ." तिघांना ताब्यात घेतल्यानंतर समाजातील लोकांनी येथील शहर पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ करण्याचा प्रयत्न केला,"दरम्यान , या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर संबंधित समाजातील लोकांनी येथील शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ करण्याचा प्रयत्न केला ." पोलिसांना लाठीमार करावा,त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला . गेल्या दिवसांत जिल्ह्यातील नांद्रे शिरढोणसह भागांत दरोडे पडण्याच्या घटना घडल्या,"गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील नांद्रे , शिरढोणसह काही भागांत दरोडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत ." पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कसून शोधमोहीम हाती घेतली,त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कसून शोधमोहीम हाती घेतली आहे . भाग येथील पंढरपूर रस्त्यावरील रुग्णालयाबाहेर ठिय्या मारलेल्यांच्या वस्तीवर पोलिसांनी राबविली,आज त्याचाच एक भाग म्हणून येथील पंढरपूर रस्त्यावरील शासकीय रुग्णालयाबाहेर ठिय्या मारलेल्यांच्या वस्तीवर पोलिसांनी झडती मोहीम राबविली . वेळी लोकांनी पोलिसांना प्रतिकार केला बळाचा वापर करून यंत्रणेने ताब्यात घेतले,त्या वेळी तेथील लोकांनी पोलिसांना प्रतिकार केला ; मात्र बळाचा वापर करून यंत्रणेने तिघांना ताब्यात घेतले . कारवाईचा निषेध समाजातील लोकांनी येथील पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी हुसकावून लावले,पोलिस कारवाईचा निषेध म्हणून समाजातील लोकांनी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला ; मात्र पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले . नंतर लोकांनी शहर पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला,नंतर लोकांनी शहर पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला . नाईलाज झाला,तिथेही त्यांचा नाईलाज झाला . प्रवेशद्वार करण्यात,मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते . स्वाभाविकच शंखध्वनी आंदोलन केले तहसील कार्यालय गाठले सुटी असल्याने लोक झाले,स्वाभाविकच त्यांनी शंखध्वनी आंदोलन केले व थेट तहसील कार्यालय गाठले ; मात्र सुटी असल्याने ते लोक हतबल झाले . पोलिसांनी येऊन पिटाळून लावले,पोलिसांनी तिथेही येऊन त्यांना पिटाळून लावले . भागात धुमाकूळ,पूर्व भागात धुमाकूळ भागातील गावांत मध्यरात्री जणांच्या टोळक्‍यांनी धुमाकूळ घातल्याची चर्चा होती पोलिसांनी इन्कार केला,पूर्व भागातील काही गावांत काल मध्यरात्री सहा ते सात जणांच्या टोळक्‍यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याची चर्चा होती ; मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केला . महिना महिनाभर ठिय्या आंदोलनाची सवयच झाली,महिना महिनाभर ठिय्या आंदोलनाची जणू त्यांना सवयच झाली आहे . आंदोलनाचा अनुभवही पाठीशी आहे,या आंदोलनाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे . दिवस धगधगती चूलही पेटत,दिवस - रात्र धगधगती सामूहिक चूलही पेटत आहे . चुलीला न्याय हवा,या चुलीला कायमस्वरूपी न्याय हवा आहे . धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले,"वारणा धरणग्रस्त , प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे ." धरणग्रस्तांच्या चुलीसमोर प्रश्‍न आहे,धरणग्रस्तांच्या प्रत्येक चुलीसमोर प्रश्‍न एकच आहे . दरवर्षी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा,दरवर्षी त्यांना ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो . गेल्या वर्षी दिवस आंदोलन होते,गेल्या वर्षी तब्बल ४१ दिवस आंदोलन सुरू होते . यंदाही मागण्या होईपर्यंत आंदोलन ठेवण्याचा निर्धार आहे,यंदाही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पक्का निर्धार आहे . दिवसभर रानावनात करून आणलेल्या मोळ्यांच्या आधारेच रात्री चूल पेटत,दिवसभर रानावनात लाकडे गोळा करून आणलेल्या मोळ्यांच्या आधारेच त्यांची रोज रात्री चूल पेटत आहे . धगधगत्या चुलीला न्याय हवा,धगधगत्या या चुलीला सामाजिक न्याय हवा आहे . आधी पुर्नवसन मग प्रकल्प शासनाची घोषणा मृगजळच ठरली,""" आधी पुर्नवसन ; मग प्रकल्प ' ही शासनाची घोषणा केवळ मृगजळच ठरली आहे ." गेल्या दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले,गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू झाले आहे . जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोटारींची वर्दळ सातत्याने असते,जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलिशान मोटारींची वर्दळ सातत्याने असते . परिसरातच आंदोलकांनी ठाण मांडले,परिसरातच आंदोलकांनी ठाण मांडले आहे . साहित्याच्या पिशव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे फाटक भरले,साहित्याच्या पिशव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे फाटक भरले आहे . फाटक धरणग्रस्तांची कपाटे बनली,जणू फाटक धरणग्रस्तांची कपाटे बनली आहेत . सकाळी आंदोलकांचा दिनक्रम होतो,सकाळी सहापासूनच आंदोलकांचा दिनक्रम सुरू होतो . सकाळी प्रभातफेरी होते,सकाळी प्रभातफेरी होते . सभा घेतली,नऊ वाजता सभा घेतली जाते . वाजता नियोजनप्रमाणे अधिकाऱ्यांच्या भेटी निवेदने दिली,"बारा वाजता नियोजनप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी , निवेदने दिली जातात ." सहभोजनाचा कार्यक्रम,त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम NULL . दुपारी चळवळीच्या गाण्यांचे सूर कानावर ऐकू,दुपारी चार वाजता चळवळीच्या गाण्यांचे सूर कानावर ऐकू येतात . रात्रीही सहभोजनाची असून विश्रांतीसाठी कार्यालयाचा रस्ताच निवारा बनला,रात्रीही सामूहिक सहभोजनाची वेगळीच रंगत असून विश्रांतीसाठी कार्यालयाचा रस्ताच त्यांचा निवारा बनला आहे . नंतर नगरसेवक कार्यकर्त्यांच्या मदतीने ऍम्बुलन्सची वाट बघता ससून हॉस्पिटलमध्ये नेले,नंतर जवळचे नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या मदतीने ऍम्बुलन्सची वाट न बघता आदित्यला ससून हॉस्पिटलमध्ये नेले . ससूनमधील कपडे फाडून फर्मावले,ससूनमधील नर्सने त्याचे कपडे फाडून काढण्यास फर्मावले . वडिलांनी व्यक्तीने कपडे फाडून सांगितले ओपीडीमधून आणा,"वडिलांनी व एका व्यक्तीने कपडे फाडून काढल्यावर नर्सने सांगितले , पहिल्यांदा ओपीडीमधून केसपेपर आणा ." वेळेस भाऊ पाणी होता लक्ष दिले,त्याच वेळेस भाऊ पाणी मागत होता ; परंतु कोणीही लक्ष दिले नाही . कार्यकर्त्याने केस पेपर आणला वडिलांच्या सह्या घेतल्या नंतर सलाईन लावले,एका कार्यकर्त्याने केस पेपर आणला व त्याच्यावर वडिलांच्या सह्या घेतल्या व नंतर डॉक्‍टरने त्याला सलाईन लावले . वडिलांच्या हातात मलम दिले लावण्यास सांगितले,तेवढ्यात नर्सने वडिलांच्या हातात मलम दिले व त्याला लावण्यास सांगितले . वडील पाणी पाजत मलम लावत,वडील त्याला पाणी पाजत होते व मलम लावत होते . रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या क्रौर्य,रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या नर्सचे केवढे हे क्रौर्य NULL . बापाची मनःस्थिती कळत नव्हती,एका बापाची मनःस्थिती त्यांना कळत नव्हती का ? रुग्णालयात होते,आदित्यला लवकरात लवकर खासगी रुग्णालयात हलवायचे होते . ऍम्ब्युलन्समधील स्ट्रेचरचा पत्रा गंजलेला होता,ऍम्ब्युलन्समधील स्ट्रेचरचा पत्रा गंजलेला होता . पेशंटला टाकण्यासाठी कपडा देण्यासही ससूनमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिला,त्यावर पेशंटला टाकण्यासाठी वारभर कपडा देण्यासही ससूनमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिला . जिवंतपणी नरकयातना प्रशिक्षण असावे नंतर आई मैत्रिणीबरोबर ससूनमध्ये पोचली,जिवंतपणी नरकयातना कशा भोगाव्यात याचे ते प्रशिक्षण असावे कदाचित ! नंतर आई शाळेतील तिच्या मैत्रिणीबरोबर ससूनमध्ये पोचली . मैत्रिणी पतीने मदत केली,तिच्या मैत्रिणी व त्यांच्या पतीने बरीच मदत केली . वेळी इंटर्नशिप करत,मी त्या वेळी कऱ्हाडमध्ये इंटर्नशिप करत होतो . आईने मैत्रिणीला फोन करण्यास सांगितले,आईने तिच्या मैत्रिणीला मला फोन करण्यास सांगितले . वेळी फौजदाराने मैत्रिणीच्या हातातून मोबाईल घेतला थंडपणाने सांगितले भावाच्या दुचाकीचा स्फोट झाला असून पेटला,"त्या वेळी एका फौजदाराने त्या मैत्रिणीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला व मला अत्यंत थंडपणाने सांगितले , की तुमच्या भावाच्या दुचाकीचा स्फोट झाला असून , तो पूर्ण पेटला आहे ." माणसाच्या मनःस्थितीचा विचार केला,पलीकडच्या माणसाच्या मनःस्थितीचा जराही विचार त्याने केला नाही . नंतर वडिलांनी मामाने घराजवळील दवाखान्यात हलविले,नंतर वडिलांनी व माझ्या मामाने घराजवळील एका प्रसिद्ध खासगी दवाखान्यात हलविले . फाइल करा भरा प्रक्रिया झाली,"तेथे प्रथम फाइल तयार करा , पंधरा हजार भरा , ही प्रक्रिया झाली ." दिवसांनी डॉक्‍टरांनी पेशंट दिवसांपेक्षा सांगितले,"दोन दिवसांनी तेथील डॉक्‍टरांनी हा पेशंट चार दिवसांपेक्षा जास्त जगणार नाही , असे सांगितले ." टक्के भाजलेला होता,कारण तो सत्तर टक्के भाजलेला होता . प्रयत्न करू डॉक्‍टरांना वाटले,आपण प्रयत्न करू असे देखील त्या डॉक्‍टरांना म्हणावेसे वाटले नाही . मग रस्त्यावरील दवाखान्यात केले,मग तेथून आदित्यला सातारा रस्त्यावरील दवाखान्यात दाखल केले . ट्रीटमेंट झाली,ट्रीटमेंट सुरू झाली . बोंब,तेथेही हीच बोंब NULL . दिवसातून फोन केल्यावर डॉक्‍टर यायचे,दिवसातून पाच - सहा फोन केल्यावर डॉक्‍टर यायचे . सकाळी ड्रेसिंग करायला येतो सांगितले आले रात्री,"सकाळी नऊ वाजता ड्रेसिंग करायला येतो , असे सांगितले पण आले रात्री १२ वाजता ." नर्सही होती,तेथील नर्सही अकुशल होती . औषधांची लिस्ट देण्यात यायची,औषधांची लिस्ट वारंवार देण्यात यायची . हॉस्पिटलमधील स्टाफ औषधे करीत होता,हॉस्पिटलमधील स्टाफ ती औषधे गायब करीत होता . नुकताच एमबीबीएस झालो,मी नुकताच एमबीबीएस झालो होतो . डॉक्‍टर अनुभव होता,एक डॉक्‍टर म्हणून माझा अनुभव फार वाईट होता . कळत असल्यामुळे बोलू शकत लक्ष देत माणसाची स्थिती होत कल्पना करवत,"मला सगळं कळत असल्यामुळे मी बोलू शकत होतो , लक्ष देत होतो ; परंतु एखाद्या साधारण माणसाची काय स्थिती होत असेल याची कल्पना करवत नाही ." सर्वांच्या हलगर्जीपणामुळे भावाला जीव गमवावा,त्या सर्वांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या भावाला जीव गमवावा लागला . रात्रंदिवस जवळ असल्यामुळे दिवस जगला,मी रात्रंदिवस त्याच्या जवळ असल्यामुळे तो १९ दिवस जगला . हॉस्पिटलने बिल केले,हॉस्पिटलने भरमसाट बिल वसूल केले . क्षेत्राला काळिमा लावणाऱ्या डॉक्‍टरांनी पैसा असेल पेशंट बोर्ड लावून हॉस्पिटल चालवावीत पदरी निराशा येणार,"वैद्यकीय क्षेत्राला काळिमा लावणाऱ्या अशा डॉक्‍टरांनी पैसा असेल तरच पेशंट म्हणून या , असा बोर्ड लावून हॉस्पिटल चालवावीत , म्हणजे कुणाच्या पदरी निराशा येणार नाही ." क्षेत्रातला असूनही अनुभव घेतले,मी त्या क्षेत्रातला असूनही प्रत्यक्ष वाईट अनुभव घेतले . माणुसकीशून्य व्यवहारीपणाचे अनुभव येऊ नयेत परमेश्‍वरचरणी प्रार्थना,ते माणुसकीशून्य व व्यवहारीपणाचे अनुभव इतरांना येऊ नयेत हीच माझी परमेश्‍वरचरणी प्रार्थना NULL . राऊत,- डॉ. निखिल राऊत दुखणं,पीएमटीचं दुखणं दिग्विजय थोरात,( दिग्विजय थोरात ) स्थळ,स्थळ - स्वारगेट पीएमटी बसस्थानक . वेळ संध्याकाळी,वेळ - संध्याकाळी ५ . ३० . वाट पाहत,मी सारसबाग - मांजरी बसची वाट पाहत होतो . बाजूला बस होती,तिथेच पुढच्याच बाजूला एक मोकळी बस उभी होती . पाठ टेकवून राहिलो कंपने जाणवली,"म्हणून सहज बसला पाठ टेकवून उभे राहिलो , तर बसमधून किंचित कंपने जाणवली ." जाऊन पाहिले बस होती,ड्रायव्हरच्या केबिनजवळ जाऊन पाहिले तर ती बस चक्क चालूच होती . अखेर कंट्रोल केबिनमधील कंडक्‍टरला विचारले बस जाणार,"अखेर कंट्रोल केबिनमधील कंडक्‍टरला विचारले , "" ही बस कधी जाणार आहे ? '" अजून वेळ आहे उत्तर मिळाले,""" तिला अजून बराच वेळ आहे , ' असे नेहमीसारखे मोघम उत्तर मिळाले ." गाडी आहे,""" अहो , ती गाडी चालूच आहे . '" पाहिले म्हणाला गाडी वाजता,"त्याने एकदम चमकून पाहिले आणि म्हणाला , "" "" ती गाडी सहा वाजता निघणार आहे ." स्टार्टर बिघडलाय,तिचा स्टार्टर बिघडलाय . मग गाडी ठेवायची,""" "" अहो , पण मग गाडी चालूच ठेवायची काय ? ' '" विचारले करणार वेळा सायबाला सांगतो उपयोग,"मी त्याला सरळच विचारले , "" "" अहो काय करणार ? आमी किती तरी वेळा सायबाला सांगतो , पण काय उपयोग ?" तोंडून मानसिकता बाहेर पडू लागली,हळूहळू त्याच्या तोंडून पीएमटीची मानसिकता बाहेर पडू लागली . म्हणाला ऐकणार वर क्‍लास लेवलचे ऑफिसर आहेत,"तो म्हणाला , "" "" सर्वसामान्यांचं कोण ऐकणार ? आमच्या वर अगदी क्‍लास वन लेवलचे ऑफिसर आहेत ." देशातल्या सिस्टिम्सपण बघून,आवो ते वेगवेगळ्या देशातल्या बसेसच्या सिस्टिम्सपण बघून आलेत . करणार साहेब लोक आहेत,पण आम्ही काय करणार ? हे साहेब लोक आहेत ना ! वेळा सांगतो मनावर घ्यायला,आम्ही किती तरी वेळा सांगतो पण यांनी मनावर घ्यायला नको का ? काम करायचं जायचं आहे,"नुसतं यायचं , काम करायचं आणि जायचं असं आहे हे सगळं ." दिग्विजय थोरात,- दिग्विजय थोरात संवादाचा मार्ग,संवादाचा मार्ग बेंद्रे,( प्रा . सौ . नीलिमा बेंद्रे ) फिजिक्‍सचा आहे,""" "" उद्या माझा फिजिक्‍सचा पेपर आहे ." बाबा आयआयटी सीईटीचे अर्ज ठेवतात,"पण माझे बाबा माझ्यासमोर सारखे आयआयटी , सीईटीचे अर्ज ठेवतात ." टेन्शन आलं,मला खूप टेन्शन आलं आहे . समजत करू,"मला समजत नाही , नक्की काय करू ?" विद्यार्थिनी घाबरलेल्या आवाजात फोनवर बोलत होती,"' ' बारावीची एक विद्यार्थिनी अगदी कापऱ्या , घाबरलेल्या , रडवेल्या आवाजात फोनवर बोलत होती ." अभ्यास झाला परीक्षेला गेल्यावर भीती वाटते,""" "" माझा सर्व अभ्यास झाला आहे , पण परीक्षेला गेल्यावर आठवेल की नाही , याची भीती वाटते . ' '" अभ्यास करूनही आत्मविश्‍वास वाटत,"- "" "" अभ्यास करूनही आत्मविश्‍वास वाटत नाही . ' '" होऊन गेलेल्या पेपरचे विचार मनात येतात,"- "" "" काल होऊन गेलेल्या पेपरचे विचार मनात येतात ." एकाग्रता करू शकत,एकाग्रता करू शकत नाही . करावे,"काय करावे , काही सुचत नाही . ' '" परीक्षेला जाताना पोटात हाताला येतो वाटतं,"- "" "" परीक्षेला जाताना पोटात दुखतं , हाताला खूप घाम येतो , अस्वस्थ वाटतं . ' '" तक्रारींचे फोन परीक्षेच्या कालावधीत येत,अशा एक ना अनेक तक्रारींचे फोन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून येत होते . पाल्य अभ्यासाचा कंटाळा करतो पालकांचे फोन येत,"आपला पाल्य अभ्यासाचा कंटाळा करतो , खूप अस्वस्थ , बेचैन दिसतोय , म्हणून पालकांचे फोन येत होते ." परीक्षेच्या कालावधीत परीक्षेला जातानासुद्धा,हे सर्व ऐन परीक्षेच्या कालावधीत ... अगदी परीक्षेला जातानासुद्धा . वेळी गरज असते,अशा वेळी त्यांना गरज असते ती विश्‍वासपूर्वक आधाराची . गरज सकाळ प्रबोधिनी दूरध्वनीद्वारे समुपदेशन करून पुरवली,"आणि हीच महत्त्वाची गरज "" सकाळ ' आणि "" व्यक्तित्व विकास प्रबोधिनी ' यांनी संयुक्तपणे दूरध्वनीद्वारे समुपदेशन करून पुरवली ." मदत फेब्रुवारी परीक्षा झाल्यापासून मार्च परीक्षा होती,ही मदत सेवा २१ फेब्रुवारी २००७ ( बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून ) ते २९ मार्च २००७ ( दहावीची परीक्षा संपेपर्यंत ) चालू होती . सेवा होती,ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती . पुण्याप्रमाणेच कोल्हापूर नाशिक औरंगाबाद सोलापूर नागपूरचे मानसतज्ज्ञ समुपदेशन करत,"यासाठी पुण्याप्रमाणेच कोल्हापूर , नाशिक , औरंगाबाद , सोलापूर , नागपूरचे मानसतज्ज्ञ समुपदेशन करत होते ." नगर सातारा बारामती भोर जुन्नर शिरूर बेल्हे राजगुरुनगर वडगाव मावळ चाकण मंचर सांगली मिरज कोल्हापूर ठिकाणांहून सतत फोन येत,"नगर , सातारा , बारामती , भोर , जुन्नर , शिरूर , बेल्हे , राजगुरुनगर , वडगाव - मावळ , चाकण , मंचर , सांगली , मिरज , कोल्हापूर इ . अनेक ठिकाणांहून सतत फोन येत होते ." पालिका कार्यालयावर मोर्चा आला,पालिका कार्यालयावर मोर्चा आला . उन्हात महिला,कडक उन्हात महिला उभ्या NULL . शिपाई आत येऊ देईनात,शिपाई त्यांना आत येऊ देईनात . "महिलांनी ""आदिशक्ती'चे रूप घेतल्यावर कर्मचारी नरमले","महिलांनी खरोखरच ""आदिशक्ती'चे रूप घेतल्यावर कर्मचारी नरमले ." महिलांसोबत आलेल्याच कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा पती उपाध्यक्ष नगरसेवकांना दूरध्वनी केले,"महिलांसोबत आलेल्याच कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा , त्यांचे पती , उपाध्यक्ष व काही नगरसेवकांना दूरध्वनी केले ." परगावी गेल्याचे ऐकून महिला झाल्या,सर्वजण परगावी गेल्याचे ऐकून महिला आणखी संतप्त झाल्या . नगरसेविका जानाबाई घोडके कार्यकर्ते बजरंग घोडके नगरसेवक रामनाथ बंग तेथे आले,"नगरसेविका जानाबाई घोडके , युवा कार्यकर्ते बजरंग घोडके व नगरसेवक रामनाथ बंग तेथे आले ." बंग महिलांनी धारेवर धरले,श्री . बंग यांनाही महिलांनी चांगलेच धारेवर धरले . महिला पाहून पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले,आक्रमक महिला पाहून त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले . बिघाड वीजप्रश्‍नामुळे तास पाणी उपसा होता,तांत्रिक बिघाड व वीजप्रश्‍नामुळे ४० तास पाणी उपसा बंद होता . दुपारच्या वेळी पाणी सोडता येईल माहिती कर्मचाऱ्यांनी बंग दिली,"दुपारच्या वेळी पाणी सोडता येईल , अशी माहिती कर्मचाऱ्यांनी बंग यांना दिली ." पाणी साठा झाल्यावर वेळ आजच भागात पाणी सोडण्याचे आदेश बंग दिले,आवश्‍यक पाणी साठा झाल्यावर भरपूर वेळ आजच त्या भागात पाणी सोडण्याचे आदेश बंग यांनी दिले . कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास महिलांबरोबर मंगळवारी होणाऱ्या आंदोलनात होऊन पालिका प्रशासनाचा निषेध करू सांगितले,"कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास महिलांबरोबर मंगळवारी होणाऱ्या आंदोलनात आपणही सहभागी होऊन पालिका प्रशासनाचा निषेध करू , असे त्यांनी सांगितले ." प्रश्‍नांवर चर्चा झाल्यानंतर विभागाच्या नगरसेविका मनीषा उदमले आल्या,सर्व प्रश्‍नांवर चर्चा झाल्यानंतर त्या विभागाच्या नगरसेविका मनीषा उदमले आल्या . शब्द बोलल्या नाहीत,त्या एकही शब्द बोलल्या नाहीत . अंघोळ करता पाणी मागण्यासाठी पालिकेच्या दारात आलो,""" अंघोळ न करता पाणी मागण्यासाठी आम्ही पालिकेच्या दारात आलो ." नगराध्यक्षा उपाध्यक्षांनी दुखणे जाणून घेण्यासाठी आता येऊन माणूसकी जबाबदारीचे दर्शन घडवावे,"नगराध्यक्षा , उपाध्यक्षांनी आमचे दुखणे जाणून घेण्यासाठी आता आमच्याकडे येऊन माणूसकी व जबाबदारीचे दर्शन घडवावे ." लोकांमध्ये फिरा,जरा लोकांमध्ये फिरा . अडीअडीचणी पहा,अडीअडीचणी पहा . लोकांची ओळख होऊ द्या,लोकांची ओळख तर होऊ द्या . पदे शोभेची नाहीत जाणीव ठेवा इशारा शेवटी महिलांनी दिला,"पदे फक्त शोभेची नाहीत याची जाणीव ठेवा , ' असा इशारा शेवटी महिलांनी दिला ." आंदोलनाचे नेतृत्व नीलम घोडके केले,आंदोलनाचे नेतृत्व नीलम घोडके यांनी केले . वेळी पारुबाई साळवे शकुंतला नरोटे कुसुम शिरसाट पद्मा बडे लता वारे अनिता चव्हाण मीना खाटीक राधाबाई शेळके नंदा कुटे अंजली पानगे महिलांनी भाग घेतला,"या वेळी पारुबाई साळवे , शकुंतला नरोटे , कुसुम शिरसाट , पद्मा बडे , लता वारे , अनिता चव्हाण , मीना खाटीक , राधाबाई शेळके , नंदा कुटे , अंजली पानगे आदी महिलांनी भाग घेतला ." मुले नीलेश डोळे किशोर घोडके भरत ढाकणे ठणकावून बोलत होते,"लहान मुले सुद्धा विशेषतः नीलेश डोळे , किशोर घोडके व भरत ढाकणे ठणकावून बोलत होते ." आंदोलनामुळे पोलिस महसूल विभागाचे नव्हते,अचानक आंदोलनामुळे पोलिस व महसूल विभागाचे कोणी उपस्थित नव्हते . कार्यकर्त्यांनी महिलांना तोडाफोडी केले,युवा कार्यकर्त्यांनी महिलांना तोडाफोडी पासून परावृत्त केले . राजकारण्यांबरोबर अंतर राखल्यास पत्रकारिता टिकेल,राजकारण्यांबरोबर अंतर राखल्यास निर्भीड पत्रकारिता टिकेल - गडाख नगर ता,"गडाख नगर , ता . २२ -" राजकारण्यांबरोबर पत्रकारांचे संबंध जवळचे होताना दिसत आहेत,हल्ली राजकारण्यांबरोबर पत्रकारांचे संबंध जवळचे होताना दिसत आहेत . अंतर राखल्यास पत्रकारिता टिकू शकेल प्रतिपादन आमदार यशवंतराव गडाख आज येथे केले,"त्यांत अंतर राखल्यास निर्भीड पत्रकारिता टिकू शकेल , असे प्रतिपादन आमदार यशवंतराव गडाख यांनी आज येथे केले ." """सकाळ'चे जामखेडचे बातमीदार वसंत सानप बाळासाहेब मेहेत्रे वार्ता विभाग शशिकांत धर्माधिकारी मोहन यादव लेख विभाग मंदार साबळे छायाचित्र गडाख हस्ते दा. प आपटे पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले","""सकाळ'चे जामखेडचे बातमीदार वसंत सानप , प्रा . बाळासाहेब मेहेत्रे ( वार्ता विभाग ) , डॉ. शशिकांत धर्माधिकारी व मोहन यादव ( लेख विभाग ) , मंदार साबळे ( छायाचित्र ) यांना श्री . गडाख यांच्या हस्ते दा. प . आपटे पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले ." धर्माधिकारी परदेशात असल्याने बंधू श्रीकृष्ण धर्माधिकारी पुरस्कार स्वीकारला,डॉ. धर्माधिकारी परदेशात असल्याने त्यांचे बंधू श्रीकृष्ण धर्माधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला . गडाख म्हणाले जिल्ह्याच्या विकासात दा. प आपटे काळातील पत्रकारांचा वाटा आहे,"श्री . गडाख म्हणाले , "" "" जिल्ह्याच्या विकासात दा. प . आपटे यांच्यासारख्या जुन्या काळातील पत्रकारांचा मोठा वाटा आहे ." पत्रकारांना दबाव प्रलोभनांना जावे लागते आपटे सानप मेहेत्रे भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत,निर्भीड पत्रकारांना दबाव व प्रलोभनांना सामोरे जावे लागते ; परंतु आपटे पुरस्कारप्राप्त श्री . सानप व श्री . मेहेत्रे यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत . पाहता भागात पत्रकारिता असल्याचे दिसते,"हे पाहता , ग्रामीण भागात अजूनही निर्भीड पत्रकारिता शिल्लक असल्याचे दिसते ." अध्यक्षस्थानावरून बोलताना बेडेकर म्हणाले राजकारणी विरोधकांपेक्षा पत्रकारांना घाबरतात,"अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा . बेडेकर म्हणाले , "" "" राजकारणी विरोधकांपेक्षा पत्रकारांना घाबरतात ." बातम्यांचा पाठपुरावा होत असल्याने चर्चा होत असते,बातम्यांचा पाठपुरावा होत असल्याने त्याची चर्चा होत असते . पत्रकारांनी समस्या मांडताना उपाययोजनाही सुचविल्या पाहिजेत,पत्रकारांनी सामाजिक समस्या मांडताना उपाययोजनाही सुचविल्या पाहिजेत . ' ' सुनंदा धर्माधिकारी सानप मेहेत्रे यादव पत्रकार रामदास ढमाले जवाहर मुथा मनोगत केले,"सुनंदा धर्माधिकारी , श्री . सानप , प्रा . मेहेत्रे , श्री . यादव , तसेच ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले , प्रा . जवाहर मुथा यांनी मनोगत व्यक्त केले ." प्रास्ताविक स्वागत विवेक आपटे केले,प्रास्ताविक व स्वागत विवेक आपटे यांनी केले . सूत्रसंचालन सविता काळे केले,सूत्रसंचालन सौ . सविता काळे यांनी केले . रमेश देशपांडे आभार मानले,रमेश देशपांडे यांनी आभार मानले . "प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कमल आपटे ""नगर टाईम्स'च्या संपादिका मीना मुनोत पत्रकार महेंद्र कुलकर्णी व्यासपीठावर होते","प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कमल आपटे , ""नगर टाईम्स'च्या संपादिका मीना मुनोत , पत्रकार महेंद्र कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते ." """सकाळ'चा गौरव","""सकाळ'चा गौरव !" सानप पुरस्कार नव्हे सकाळ वृत्तपत्रसमूहाला मिळाल्याचे सांगितले,"श्री . सानप यांनी , हा पुरस्कार आपल्याला नव्हे , तर "" सकाळ ' वृत्तपत्रसमूहाला मिळाल्याचे सांगितले ." लिहिलेल्या बातम्यांमुळे क्षेत्रातील गैरव्यवहार बाहेर येऊन मुख्यमंत्र्यांनी जणांना केले,""" आपण लिहिलेल्या सडेतोड बातम्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील कोट्यवधींचा गैरव्यवहार बाहेर येऊन मुख्यमंत्र्यांनी ११ जणांना निलंबित केले ." सकाळ पाठबळामुळेच करू शकलो म्हणाले,""" सकाळ ' च्या पाठबळामुळेच आपण हे करू शकलो , ' "" असे ते म्हणाले ." कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे राज्यात काळोख,कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे राज्यात काळोख NULL - उद्धव ठाकरे,उद्धव ठाकरे उस्मानाबाद ता,"उस्मानाबाद , ता . २२ -" सरकारने वर्षांच्या कालावधीत मेगावॅट विजेची निर्मिती केली नाही,आघाडी सरकारने त्यांच्या सात वर्षांच्या कालावधीत एकही मेगावॅट विजेची निर्मिती केली नाही . राज्यातील काळोखाला कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धोरणच आहे आरोप शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे रविवारी ता तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला,"त्यामुळे राज्यातील काळोखाला कॉंग्रेस राष्ट्रवादी - कॉंग्रेसचे नाकर्ते धोरणच जबाबदार आहे , असा आरोप शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी ( ता . २२ ) तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला ." ठाकरे रविवारी सकाळी पत्नी रश्‍मी ठाकरे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले,श्री . ठाकरे यांनी रविवारी सकाळी पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्यासमवेत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले . पत्रकारांशी बोलत होते,त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते . वेळी खासदार चंद्रकांत खैरे खासदार कल्पना नरहिरे आमदार रवींद्र गायकवाड आमदार दयानंद गायकवाड जिल्हाप्रमुख अनिल खोचरे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण महापौर प्रदीप जैस्वाल औरंगाबाद अरविंद सावंत विनायक राऊत महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्‍यामल वडणे तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम होते,"या वेळी खासदार चंद्रकांत खैरे , खासदार कल्पना नरहिरे , आमदार प्रा . रवींद्र गायकवाड , आमदार दयानंद गायकवाड , जिल्हाप्रमुख अनिल खोचरे , उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण , माजी महापौर प्रदीप जैस्वाल ( औरंगाबाद ) , अरविंद सावंत , विनायक राऊत , महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्‍यामल वडणे , तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम आदी उपस्थित होते ." ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांसाठी पॅकेज केले होते पॅकेज शेतकऱ्यापर्यंत पोचले नाही,"श्री . ठाकरे म्हणाले , की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले होते ; परंतु हे पॅकेज एकाही शेतकऱ्यापर्यंत पोचले नाही ." "पॅकेज गेले शोध ""सीबीआय'चे अधिकारी घेत आहेत","हे पॅकेज कुठे गेले , याचा शोध ""सीबीआय'चे अधिकारी घेत आहेत ." राज्य सरकारने उसाच्या संदर्भात केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करावी,राज्य सरकारने शिल्लक उसाच्या संदर्भात जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करावी . उसाचा प्रश्‍न सोडवावा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे,उसाचा प्रश्‍न लवकर सोडवावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच शिवसेनेने दिला आहे . सरकारने प्रश्‍न सोडविल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल,सरकारने हा प्रश्‍न लवकर न सोडविल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल . """अर्बन सिलिंग ऍक्‍ट'च्या संदर्भात ठाकरे म्हणाले मुंबईवर बिल्डरांचे लक्ष आहे","""अर्बन सिलिंग ऍक्‍ट'च्या संदर्भात श्री . ठाकरे म्हणाले , की मुंबईवर अनेक बिल्डरांचे लक्ष आहे ." घरांची बांधणी विकास नव्हे,घरांची बांधणी म्हणजे विकास नव्हे . पाणी सुविधांचे प्रश्‍न सोडविणे महत्त्वाचे आहे,"पाणी , नागरी सुविधांचे प्रश्‍न सोडविणे तितकेच महत्त्वाचे आहे ." मुंबईमध्ये जागांची आवश्‍यकता आहे,मुंबईमध्ये मोकळ्या जागांची आवश्‍यकता आहे . रामटेकमधील विजय शिवसेनाप्रमुख आई तुळजाभवानीचा आशीर्वाद शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत मतदारांचा आहे,"रामटेकमधील विजय हा शिवसेनाप्रमुख , आई तुळजाभवानीचा आशीर्वाद , शिवसेना , भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत , मतदारांचा आहे ." काळातही हिंदुत्वाचा वसा शिवसेना कधीही सोडणार नाही,आगामी काळातही हिंदुत्वाचा वसा शिवसेना कधीही सोडणार नाही . जनतेची सेवा करीतच राहणार,जनतेची सेवा करीतच राहणार . आंदोलनात मालमत्तेचे नुकसान केल्यास भरपाई आंदोलकर्त्यांकडून करण्यात येईल उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील केले,"कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास त्याची भरपाई संबंधित आंदोलकर्त्यांकडून वसूल करण्यात येईल , असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केले ." फटका शिवसेनेलाच बसेल विचारल्यानंतर ठाकरे म्हणाले आंदोलन करण्यात शिवसेना आघाडीवर असते,"त्याचा फटका शिवसेनेलाच सर्वाधिक बसेल , असे विचारल्यानंतर श्री . ठाकरे म्हणाले , की आंदोलन करण्यात शिवसेना आघाडीवर असते ." कायद्याचा वरंवटा फिरवून सरकारने प्रयत्न केल्यास फटका सरकारलाच बसेल,कायद्याचा वरंवटा फिरवून सरकारने असा प्रयत्न केल्यास त्याचा उलटा फटका सरकारलाच बसेल . खासदार खैरे प्रास्ताविकात सांगितले आठवड्यांपूर्वी रामटेक दौरा करण्यापूर्वी ठाकरे तुळजाभवानीला साकडे घातले होते,"खासदार खैरे यांनी प्रास्ताविकात सांगितले , की दोन आठवड्यांपूर्वी रामटेक दौरा करण्यापूर्वी श्री . ठाकरे यांनी तुळजाभवानीला साकडे घातले होते ." रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश जाधव विजय व्हावा गद्दारांना धडा मिळावा ठाकरे तुळजाभवानीला साकडे घालून नवस केला होता,"रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश जाधव यांचा विजय व्हावा , गद्दारांना धडा मिळावा म्हणून श्री . ठाकरे यांनी तुळजाभवानीला साकडे घालून नवस केला होता ." पूर्तता करण्यासाठी आले आहेत,त्याची पूर्तता करण्यासाठी ते आले आहेत . आदिवासींच्या सबलीकरणांतर्गत भिल्ल पारध्यांना जमिनी देणार,"आदिवासींच्या सबलीकरणांतर्गत भिल्ल , पारध्यांना जमिनी देणार" उंचावणारी कामगिरी संघाचा आत्मविश्‍वास वाढविणारी,ही उंचावणारी कामगिरी संघाचा आत्मविश्‍वास वाढविणारी आहे . "क्रिकेट ""सायकल'चा खेळ आहे","क्रिकेट हा एक ""सायकल'चा खेळ आहे ." गेली वर्षे ऑस्ट्रेलिया संघ आहे,गेली अनेक वर्षे ऑस्ट्रेलिया जगज्जेता संघ आहे . कामगिरी गेल्या दिवसांमध्ये खालावत असल्याचे दिसत,पण त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांमध्ये खालावत असल्याचे दिसत आहे . आफिक्रेने क्रमवारीत मागे टाकले,दक्षिण आफिक्रेने त्यांना जागतिक क्रमवारीत मागे टाकले आहे . बाबी पाहता उंचावणाऱ्या कामगिरीचा विचार करता भारत विश्‍वविजेता ठरू शकेल,"या बाबी पाहता ; उंचावणाऱ्या कामगिरीचा विचार करता , भारत निश्‍चित विश्‍वविजेता ठरू शकेल ." सेहवाग इरफान पठाण हरवलेला फॉर्म येण्याची शक्‍यता आहे,"वीरेंद्र सेहवाग , इरफान पठाण यांचा हरवलेला फॉर्म पुन्हा परत येण्याची शक्‍यता आहे ." विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत निवडलेला संघही आहे,विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत निवडलेला संघही बलवान आहे . गांगुली तेंडुलकर राहुल द्रविड युवराजसिंग फलंदाज बहरात येत,"सौरभ गांगुली , सचिन तेंडुलकर , राहुल द्रविड , युवराजसिंग हे फलंदाज बहरात येत आहेत ." खान श्रीशांत अजित आगरकर अनिल कुंबळे हरभजनसिंग गोलंदाजी ठरणार,"झहीर खान , श्रीशांत व अजित आगरकर यांच्यासह अनिल कुंबळे व हरभजनसिंग यांची गोलंदाजी निर्णायक ठरणार आहे ." संघ निवडताना मुंबईच्या रमेश पोवारवर अन्याय झाल्यासारखे,संघ निवडताना मुंबईच्या रमेश पोवारवर अन्याय झाल्यासारखे वाटते . इंडिजमधील खेळपट्ट्या लौकिकासारख्या राहिलेल्या,"वेस्ट इंडिजमधील "" फास्ट ' खेळपट्ट्या त्यांच्या लौकिकासारख्या राहिलेल्या नाहीत ." बनत,"त्या "" स्लो ' बनत आहेत ." गोलंदाजांचे महत्त्व वाढणार,त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे महत्त्व वाढणार आहे . क्रिकेटमधील मॅच फिक्‍सिंग प्रकारात तथ्य वाटत,""" "" क्रिकेटमधील "" मॅच फिक्‍सिंग प्रकारात तथ्य वाटत नाही ." वावड्या उडवल्या जात प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले,"केवळ वावड्या उडवल्या जात आहेत , असे ते एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले ." वाडिया पार्कचे काम नगरला आल्यावर वाडेकर वाडिया पार्क पाहणी केली,""" वाडिया पार्कचे काम प्रशंसनीय ' नगरला आल्यावर श्री. वाडेकर यांनी वाडिया पार्क मैदानाची पाहणी केली ." बोलताना म्हणाले नगरला मैदान होत,"त्याबद्दल बोलताना ते म्हणाले , "" "" नगरला अद्ययावत मैदान होत आहे ." क्रिकेटसह खेळांची मैदानेही आहेत,त्यात क्रिकेटसह सर्व देशी खेळांची मैदानेही आहेत . हिरवळीची खेळपट्टी केली नगरला रणजीसह दर्जाचा सामना मिळू शकतो,"तेथे हिरवळीची खेळपट्टी तयार केली , तर नगरला निश्‍चित रणजीसह आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना मिळू शकतो ." तयारी करायला हवी,त्यादृष्टीने तयारी करायला हवी . मार्गदर्शनही करेन,त्यासाठी मी मार्गदर्शनही करेन . परिषदेतर्फे येथील संगमावर असलेल्या संमेलनात सरकारच्या कुटुंबनियोजनाच्या धोरणाला ठरावाद्वारे विरोध करण्यात,विश्‍व हिंदू परिषदेतर्फे येथील त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या जागतिक हिंदू संमेलनात आज सरकारच्या कुटुंबनियोजनाच्या धोरणाला ठरावाद्वारे कडाडून विरोध करण्यात आला . एकी गरज प्रतिपादन करतानाच प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंनो एकी दाखवू नका मतदानही करा आवाहन सुदर्शन केले,"हिंदूंच्या "" जागतिक एकी ' ची गरज जोरदारपणे प्रतिपादन करतानाच उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर "" हिंदूंनो , नुसती एकी दाखवू नका , तर एकगठ्ठा मतदानही करा , ' असे आवाहन सरसंघचालक सुदर्शन यांनी केले ." अयोध्येतील राममंदिराच्या मुद्याबाबत मौन बाळगणेच परिषदेने केले,"मात्र , अयोध्येतील राममंदिराच्या मुद्याबाबत पूर्णपणे मौन बाळगणेच परिषदेने पसंत केले ." येथील परिसरातील एकराच्या हिंदूनगरीत झालेल्या दिवसांच्या परिषदेचा आजचा दिवस,येथील त्रिवेणी संगम परिसरातील ३०० एकराच्या हिंदूनगरीत सुरू झालेल्या एकूण तीन दिवसांच्या या परिषदेचा आजचा दुसरा दिवस . सुमारे लोक प्रारंभापासून राहिले,यासाठी सुमारे तीन लाख लोक प्रारंभापासून हजर राहिले आहेत . दिवस म्हणून झालेल्या संमेलनातील कामकाज दुपारपासूनच झाले,""" पहिला दिवस पावसाला , ' असे म्हणून सुरू झालेल्या या संमेलनातील खरे कामकाज आज दुपारपासूनच सुरू झाले ." वेळी वक्ते असलेले सरसंघचालक के. सी. सुदर्शन वक्‍त्यांनीही मंदिराच्या मुद्याऐवजी कुटुंबनियोजनाला विरोध करण्यावरच भर दिला,या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांच्यासह अन्य वक्‍त्यांनीही मंदिराच्या मुद्याऐवजी कुटुंबनियोजनाला विरोध करण्यावरच भर दिला . सुदर्शन भाषण केले,सुदर्शन यांनी सविस्तर भाषण केले . वेळ ध्वनिक्षेपकाचा ताबा राहिला,अधिकांश वेळ ध्वनिक्षेपकाचा ताबा त्यांच्याकडेच राहिला . निवडणुकांचा उल्लेख करता हिंदूंनी एकी दाखवून उपयोगाचे मतदानही केले पाहिजे एकी मतपेटीतूनही दाखविली पाहिजे सांगितले,"उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा थेट उल्लेख न करता "" "" हिंदूंनी केवळ एकी दाखवून उपयोगाचे नाही , तर त्यांनी एकत्रपणे मतदानही केले पाहिजे व ही एकी मतपेटीतूनही दाखविली पाहिजे , ' ' असे त्यांनी आवर्जून सांगितले ." कुटुंबात अपत्ये असावीत मुद्दा सरसंघचालकांनी एकदा मांडला,""" प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान चार अपत्ये असावीत , ' हा मुद्दा सरसंघचालकांनी आज पुन्हा एकदा जोरकसपणे मांडला ." दो केंद्र सरकारची घोषणा हिंदूंसाठीच सवाल करून लोकसंख्या वाढवा मग पाहा समाजाकडे नजरेने पाहण्याची हिंमत करणार सांगितले,""" हम और हमारे दो ' ही केंद्र सरकारची घोषणा फक्त हिंदूंसाठीच का ? , असा सवाल करून , लोकसंख्या वाढवा , मग पाहा हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही , असेही त्यांनी सांगितले ." संमेलनात परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल सरचिटणीस तोगडिया ऋतंभरा भाषणे झाली,"या संमेलनात परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल , सरचिटणीस प्रवीण तोगडिया , साध्वी ऋतंभरा यांचीही आज भाषणे झाली ." एकानेही मंदिराच्या मुद्यावर जोर दिला,यापैकी एकानेही मंदिराच्या मुद्यावर जोर दिला नाही . ऋतंभरा निवडणुकीचा उल्लेख केला,ऋतंभरा यांनी तर निवडणुकीचा थेट उल्लेख केला . उपस्थितांना उद्देशून म्हणाल्या राज्यात निवडणुका आहेत,"उपस्थितांना उद्देशून त्या म्हणाल्या , की राज्यात लवकरच निवडणुका आहेत ." वेळेला हिंदू संमेलनाला राहिलेल्या पक्षाला मतदान केले पाहिजे,या वेळेला या हिंदू संमेलनाला उपस्थित राहिलेल्या सर्वांनी एकाच पक्षाला मतदान केले पाहिजे . हिंदूंमधल्या मतभेदांमुळेच गझनीच्या महंमदासारख्यांनी देशात बस्तान बसविले,हिंदूंमधल्या मतभेदांमुळेच गझनीच्या महंमदासारख्यांनी या देशात बस्तान बसविले . मतांची विभागणी होऊ नका,तुमच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका . देशातल्या हिंदूंच्या मतांची विभागणी टाळायलाच हवी,या देशातल्या ८५ कोटी हिंदूंच्या मतांची विभागणी टाळायलाच हवी . मतभेद संगमावर गाडून टाका,त्यासाठी आपसातले मतभेद याच त्रिवेणी संगमावर गाडून टाका . संमेलनासाठी जगातील देशांतील भारतीयांनीही हजेरी लावली,"दरम्यान , या संमेलनासाठी जगातील सोळा देशांतील ३०० अनिवासी भारतीयांनीही हजेरी लावली आहे ." उपस्थितीत सकाळी देवदेवतांच्या प्रतिमा हाती घेतलेल्या साधूंनी मिरवणूक काढली,त्यांच्या उपस्थितीत आज सकाळी विविध देवदेवतांच्या प्रतिमा हाती घेतलेल्या शेकडो श्‍वेतवस्त्रधारी साधूंनी मिरवणूक काढली . शहरात मिरवून संगमाच्या ठिकाणी आली,संपूर्ण शहरात मिरवून ती संगमाच्या ठिकाणी आली . गेले दिवस मेगाब्लॉकचे मेगाहाल केल्यानंतर दिवशी वाहतूक होईल अपेक्षेने बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली,गेले पाच दिवस मेगाब्लॉकचे मेगाहाल सहन केल्यानंतर आज सहाव्या दिवशी वाहतूक सुरळीत होईल या अपेक्षेने बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली . सकाळी कुर्ला येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील सिग्नल होऊन लोकल वाहतुकीचे वाजले प्रवासी अडकून,"सकाळी सव्वाअकराला कुर्ला येथील मुख्य सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील सहा सिग्नल बंद होऊन लोकल वाहतुकीचे "" बारा ' वाजले आणि प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले ." गोंधळामुळे घसरलेली रेल्वेची वाहतूक रात्री उशिरापर्यंत रुळावर आली नव्हती,या गोंधळामुळे घसरलेली मध्य रेल्वेची वाहतूक रात्री उशिरापर्यंत रुळावर आली नव्हती . रेल्वेवरील मेगाब्लॉक तास आधीच संपल्याची घोषणा रेल्वे व्यवस्थापकांनी केली काल रात्री उशिरापर्यंत वाहतूक गतीनेच,"मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक बारा तास आधीच संपल्याची घोषणा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केली असली , तरी काल रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक धीम्या गतीनेच चालू होती ." रात्री वाजून मिनिटांनी पोहोचणारी पोहोचली,काल रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी कुर्ल्याला पोहोचणारी धीमी कर्जत लोकल १२ वाजता पोहोचली . निघाल्यावर पहाटे कल्याणला पोहोचली,तेथून निघाल्यावर ती पहाटे पावणेतीनच्या सुमारास कल्याणला पोहोचली . "गाडीने दिवा कल्याणदरम्यानचा प्रवास गतीने केल्याचे प्रवाशांनी ""सकाळ'ला सांगितले","या गाडीने दिवा ते कल्याणदरम्यानचा प्रवास अत्यंत धीम्या गतीने केल्याचे काही प्रवाशांनी ""सकाळ'ला सांगितले ." आज वेळेत कार्यालयात विचार करून सकाळी उत्साहाने रेल्वेस्थानकात आलेल्या चाकरमान्यांचा अपेक्षाभंग झाला,"आज तरी वेळेत कार्यालयात जाऊ , असा विचार करून सकाळी अत्यंत उत्साहाने रेल्वेस्थानकात आलेल्या चाकरमान्यांचा अपेक्षाभंग झाला ." सकाळपासून गाड्यांची वाहतूक मंदगतीनेच होती,सकाळपासून गाड्यांची वाहतूक मंदगतीनेच सुरू होती . दुपारी कुर्ला येथील सिग्नलयंत्रणेत बिघाड झाला,त्यात आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास कुर्ला येथील सिग्नलयंत्रणेत बिघाड झाला . फटका हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला,त्याचा फटका हार्बर व मुख्य मार्गावरील प्रवाशांनाही बसला . गोंधळात हार्बर मार्गावरील मार्ग झाल्याने मिनिटे रेल्वे वाहतूक झाली होती,या गोंधळात मुख्य आणि हार्बर मार्गावरील सर्वच्या सर्व मार्ग बंद झाल्याने पंचेचाळीस मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती . काळात गाड्या जागच्या जागी थांबल्या,या काळात अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या . मोटरमननी धोका पत्करून गाड्या चालविल्या प्रयत्नांवरही मर्यादा पडल्या,काही मोटरमननी धोका पत्करून हळुहळू गाड्या चालविल्या ; मात्र त्यांच्या प्रयत्नांवरही मर्यादा पडल्या . अभियंत्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सिग्नलयंत्रणा केली प्रवाशांचे हाल संपले,"अभियंत्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पाऊण वाजता सिग्नलयंत्रणा सुरू केली , तरी प्रवाशांचे हाल एवढ्यावरच संपले नाहीत ." रेल्वे वाहतूक करण्यासाठी मार्गावरील हार्बर मार्गावरील लोकल करण्यात आल्या,विस्कळित रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुख्य मार्गावरील ३७ ; तर हार्बर मार्गावरील नऊ लोकल रद्द करण्यात आल्या . फटका संध्याकाळी घरी जाणाऱ्यांनाही बसला,त्याचा फटका संध्याकाळी घरी जाणाऱ्यांनाही बसला . आज संध्याकाळी कार्यालये सुटल्यावर रेल्वेस्थानकांवर गर्दी झाली होती,यामुळे आज संध्याकाळी कार्यालये सुटल्यावर रेल्वेस्थानकांवर तुडुंब गर्दी झाली होती . रात्री उशिरापर्यंत वाहतूक झाली नव्हती,रात्री उशिरापर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत झाली नव्हती . स्थानकात मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा लोंढा होता लोकलमधून येणाऱ्या प्रवाशांना उतरताही आले,"छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकात मंदगती मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा लोंढा एवढा होता , की धीम्या लोकलमधून येणाऱ्या प्रवाशांना उतरताही आले नाही ." अनेकांना मशीद सॅण्डहर्स्ट उतरावे,अनेकांना मशीद वा अगदी सॅण्डहर्स्ट स्थानकावर उतरावे लागत होते . महाराष्ट्र वीजटंचाईचे चटके सोसत देशाची राजधानी असलेल्या मुंबईला झळ लागू देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे,अवघा महाराष्ट्र तीव्र वीजटंचाईचे चटके सोसत असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला त्याची झळ लागू न देण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे . मुंबईतील विजेच्या मागणी पुरवठ्यातील तफावत वाढत वीज खरेदी करून मुंबईचा झगमगाट ठेवण्याचे वीज पुरवठादार कंपन्या राज्य सरकारचे प्रयत्न आहेत,तरीही मुंबईतील विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढत असल्याने महागडी वीज खरेदी करून मुंबईचा झगमगाट कायम ठेवण्याचे वीज पुरवठादार कंपन्या आणि राज्य सरकारचे प्रयत्न आहेत . नसल्याने मुंबईवर वीजटंचाईचे सावट पसरेल भीती केली जात,"वीज नियामक आयोग मात्र याबाबत आशावादी नसल्याने मुंबईवर पुन्हा वीजटंचाईचे सावट पसरेल , अशी भीती व्यक्त केली जात आहे ." गेल्या वर्षीही मार्च मे कालावधीत मुंबईवर वीजटंचाईचे संकट दाटले,गेल्या वर्षीही मार्च ते मे या कालावधीत मुंबईवर वीजटंचाईचे संकट दाटले होते . कामामुळे संग्रहालयातील चित्रकृती वस्तू जवळच्या भांडारगृहात ठेवण्यात आल्या,या कामामुळे संग्रहालयातील चित्रकृती व मौल्यवान वस्तू जवळच्या भांडारगृहात ठेवण्यात आल्या आहेत . संग्रहालयासाठी इमारतीची आवश्‍यकता होती,या संग्रहालयासाठी नवीन इमारतीची आवश्‍यकता होती . काम असताना चित्रकृती पाहण्याची सोय करणे होते सूर पर्यटकांमधून ऐकायला,"मात्र , हे काम सुरू असताना किमान चित्रकृती पाहण्याची तरी सोय करणे आवश्‍यक होते , असा सूर पर्यटकांमधून ऐकायला मिळत आहे ." इमारतीचे बांधकाम होत चित्रसंग्रहालय करावे सूचनाही केली,"नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले असेल , तर चित्रसंग्रहालय सुरू करावे , अशी सूचनाही त्यांनी केली आहे ." नागपूरचे संग्रहालय नूतनीकरणासाठी वर्षे होते,नागपूरचे संग्रहालय नूतनीकरणासाठी नऊ वर्षे बंद होते . तुलनेत औंधच्या संग्रहालयाचे काम वर्षात होत समाधानाची बाब आहे,"त्या तुलनेत औंधच्या संग्रहालयाचे काम एका वर्षात पूर्ण होत आहे , ही समाधानाची बाब आहे ." राजवाड्याचा वापर होत नसेल वास्तू राजघराण्यास द्यावी,"ऐतिहासिक राजवाड्याचा वापर होत नसेल , तर ही वास्तू राजघराण्यास परत द्यावी ." राजघराण्याकडून वास्तूत योजना राबविल्या जातील माहिती राज्यमंत्री उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलताना,"राजघराण्याकडून या वास्तूत समाजोपयोगी योजना राबविल्या जातील , अशी माहिती माजी राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली ." राजवाड्याच्या देखभालीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जातील,राजवाड्याच्या देखभालीसंदर्भात तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जातील . आवश्‍यकता वाटल्यास वाड्यात सुरक्षा व्यवस्था ठेवली,आवश्‍यकता वाटल्यास वाड्यात सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल . खर्च राजघराण्यातर्फे केला केले,"त्याचा सर्व खर्च राजघराण्यातर्फे केला जाईल , असेही त्यांनी स्पष्ट केले ." येथील गांधी मैदानावरील राजवाड्याचा वापर होत,येथील गांधी मैदानावरील ऐतिहासिक राजवाड्याचा कसलाही वापर होत नाही . सध्या वास्तू आहे,सध्या ही वास्तू मोकळी आहे . फायदा घेऊन गेल्या आठवड्यात वाड्यातील वस्तू चोरून नेण्याचा झाला,त्याचा फायदा घेऊन गेल्या आठवड्यात या वाड्यातील वस्तू चोरून नेण्याचा प्रयत्न झाला . दै सकाळ ने अंकात राजवाड्याची लूट बातमीतून वाड्यातील सद्यःस्थिती मांडली,"त्यानंतर दै . "" सकाळ "" ने आजच्या अंकात "" ऐतिहासिक राजवाड्याची नियोजनबद्ध लूट "" या बातमीतून वाड्यातील सद्यःस्थिती मांडली ." वृत्ताची दखल घेऊन श्री भोसले राजवाड्याची पाहणी केली,या वृत्ताची दखल घेऊन श्री . भोसले यांनी राजवाड्याची पाहणी केली . राजवाड्याची मालकी राजघराण्याकडे देण्याची मागणी केली,त्यानंतर त्यांनी राजवाड्याची मालकी राजघराण्याकडे देण्याची मागणी केली . स्वातंत्र्यानंतर वाड्यात शासनाच्या विभागांची कार्यालये होती,स्वातंत्र्यानंतर या वाड्यात शासनाच्या विविध विभागांची कार्यालये होती . गेल्या वर्षांत हलविण्यात,गेल्या काही वर्षांत ती अन्यत्र हलविण्यात आली . सध्या राजवाडा आहे,त्यामुळे सध्या राजवाडा मोकळा आहे . राजवाड्याच्या देखभालीची जबाबदारी शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे करून भोसले म्हणाले सध्या राजवाड्याची अवस्था,"या राजवाड्याच्या देखभालीची जबाबदारी राज्य शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे , असे स्पष्ट करून श्री . भोसले म्हणाले , "" सध्या या राजवाड्याची अवस्था फारशी चांगली नाही ." वाड्यात स्वच्छता,वाड्यात कसलीही स्वच्छता नाही . सुरक्षितता नसल्याने वाड्यात चोरी झाली खेदाची बाब आहे,"सुरक्षितता नसल्याने ऐतिहासिक वाड्यात चोरी झाली आहे , ही खेदाची बाब आहे ." होऊनही शासनाचा प्रतिनिधी राजवाड्याची पाहणी करण्यासाठी आला शोकांतिका आहे,"एवढे होऊनही शासनाचा एकही प्रतिनिधी राजवाड्याची पाहणी करण्यासाठी आला नाही , ही शोकांतिका आहे ." शासनाला वास्तूची देखभाल ठेवता नसेल वास्तू राजघराण्याच्या ताब्यात द्यावी,"शासनाला या वास्तूची देखभाल ठेवता येत नसेल , तर ही वास्तू राजघराण्याच्या ताब्यात द्यावी ." वास्तूचा वापर होत नसेल राजघराण्याकडे दिल्याची उदाहरणे आहेत,"ऐतिहासिक वास्तूचा वापर होत नसेल , तर ती राजघराण्याकडे परत दिल्याची उदाहरणे आहेत ." वास्तू घेताना दृष्टिकोन,ही वास्तू घेताना आमचा व्यावसायिक दृष्टिकोन नाही . वाडा बांधू शकत,यापुढे असा वाडा आपण बांधू शकत नाही . जतन केले पाहिजे,त्यामुळे तिचे जतन केले पाहिजे . विभागानेही वाड्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत,"पुरातत्व विभागानेही या वाड्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत . """ राजवाडा भोसले घराण्याच्या ताब्यात दिला वाड्यात उपक्रम राबविले जातील,""" हा राजवाडा भोसले घराण्याच्या ताब्यात दिला , तर वाड्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील ." कला अकादमी केली,कला अकादमी सुरू केली जाईल . प्रशिक्षण वर्ग चालवले जातील,प्रशिक्षण वर्ग चालवले जातील . राजघराण्याकडे असलेले ग्रंथ ठेवले जातील,राजघराण्याकडे असलेले संदर्भ ग्रंथ ठेवले जातील . भागाचा वापर संग्रहालयासाठी केला प्रकल्प राबविण्याचा मनोदय केला,"काही भागाचा वापर संग्रहालयासाठी केला जाईल , "" असे प्रकल्प राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला ." वाड्याच्या देखभालीसंदर्भात शासनाला निवेदन देण्यात,वाड्याच्या देखभालीसंदर्भात शासनाला निवेदन देण्यात आले आहे . मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला,मुख्यमंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा केला जाईल . वाड्यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवली,यापुढे वाड्यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल . शासन नसेल सुरक्षेसाठी येणारा खर्च राजघराण्यातर्फे दिला केले,"शासन त्यासाठी तयार नसेल , तर सुरक्षेसाठी येणारा सर्व खर्च राजघराण्यातर्फे दिला जाईल , असेही त्यांनी स्पष्ट केले ." सातारा मराठ्यांची राजधानी होती,सातारा ही मराठ्यांची राजधानी होती . काळी राज्यकारभार वाड्यातून चालत होता,त्या काळी संपूर्ण राज्यकारभार याच वाड्यातून चालत होता . थोरले प्रतापसिंह महाराज वाड्याच्या भागात मुलींसाठी शाळा केली,थोरले प्रतापसिंह महाराज यांनी वाड्याच्या एका भागात मुलींसाठी शाळा चालू केली . घटनाकार आंबेडकर शिक्षणही वाड्यातील शाळेत झाले,घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही प्राथमिक शिक्षणही याच वाड्यातील शाळेत झाले . समाजप्रबोधनाची कामे ठिकाणाहून मार्गी लागली,समाजप्रबोधनाची अनेक कामे या ठिकाणाहून मार्गी लागली . थोरले प्रतापसिंह महाराज अटक झाल्यानंतर संस्थानचे विलीनीकरण झाले,थोरले प्रतापसिंह महाराज यांना अटक झाल्यानंतर संस्थानचे विलीनीकरण झाले . स्वातंत्र्यानंतर वाड्यात शासनाची कार्यालये झाली माहितीही दिली,"स्वातंत्र्यानंतर या वाड्यात शासनाची विविध कार्यालये सुरू झाली , अशी माहितीही त्यांनी दिली ." वेळी सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष बनकर नगरसेवक नासीर शेख होते,"या वेळी सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष ऍड . दत्तात्रय बनकर , नगरसेवक नासीर शेख उपस्थित होते ." राज्यमंत्री उदयनराजे भोसले समर्थकांतील कोडोली सरपंचांसह सदस्यांवर तलवार लटकत,माजी राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांच्या आजी - माजी समर्थकांतील चढाओढीमध्ये कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सात सदस्यांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे . कोडोली गटाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेल्या दुफळीमुळे कोडोली बरखास्तीच्या वाटेवर निघाली,कोडोली गटाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेल्या या दुफळीमुळे कोडोली ग्रामपंचायतच बरखास्तीच्या वाटेवर निघाली आहे . समितीचे सदस्य उदयनराजेंचे समर्थक समजले रवी साळुंखे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी पत्नीला मिळावी मोर्चेबांधणी केली होती,"सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य व उदयनराजेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे रवी साळुंखे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी पत्नीला मिळावी , यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती ." कॉंग्रेसने बाळासाहेब तांगडे पत्नीला उमेदवारी केली,मात्र ऐनवेळी कॉंग्रेसने बाळासाहेब तांगडे यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली . साळुंखे पत्नीचा अर्ज मागे घेतल्यामुळे कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात होती,यानंतरही साळुंखे यांनी पत्नीचा अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती . निष्ठेचे फळ मिळाल्याच्या भावनेतून साळुंखे कॉंग्रेस पर्यायाने रोष झाला,निष्ठेचे फळ न मिळाल्याच्या भावनेतून रवी साळुंखे यांचा कॉंग्रेस व पर्यायाने उदयनराजेंवर रोष निर्माण झाला . साळुंखे तांगडे दुफळी झाली,यातूनच साळुंखे व बाळासाहेब तांगडे यांच्यात दुफळी निर्माण झाली . दिवसांपूर्वी दोघांच्यात हाणामारीचा प्रकारही घडला,काही दिवसांपूर्वी दोघांच्यात हाणामारीचा प्रकारही घडला . वर्चस्वाखाली असणाऱ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी चढाओढ झाल्याचे दिसत,त्यातूनच उदयनराजेंच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या कोडोली ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे . रवी साळुंखे समर्थक साळुंखे सावंत सरपंच दीक्षित सदस्य सतीश एकनाथ माने अनिल हरिबा खराडे सदस्यत्व करण्याची बाळासाहेब तांगडे समर्थक निकम शैला दिलीप पिसे अशोक आनंदराव कापले भोसले ढाणे चौघांचे सदस्यत्व करण्याची मागणी जिल्हाधिकारी वसंतराव देशमाने केली आहे,"रवी साळुंखे यांचे समर्थक रामदास साळुंखे व उत्तम सावंत यांनी सरपंच दीपक वसंतराव दीक्षित यांच्यासह सदस्य सतीश एकनाथ माने व अनिल हरिबा खराडे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची , तर बाळासाहेब तांगडे यांचे समर्थक महेश निकम यांनी शैला दिलीप पिसे , अशोक आनंदराव कापले , अभिजित मन्नू भोसले व रामदास किसन ढाणे या चौघांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी वसंतराव देशमाने यांच्याकडे केली आहे ." खराडे सहाजणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत,यापैकी खराडे यांच्याव्यतिरिक्त सहाजणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत . मे सुनावणी होणार आहे,दहा व १७ मे रोजी याबाबत सुनावणी होणार आहे . गटात पडलेल्या दुफळीमुळे कोडोलीच्या सरपंचांसह सदस्यांवर अपात्रतेची तलवार आहे,एकाच गटात पडलेल्या दुफळीमुळे कोडोलीच्या सरपंचांसह सात सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे . संघर्षातून सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सदस्यही अपात्रतेच्या रांगेत आणले जाण्याची शक्‍यता आहे,संघर्षातून एकूण सतरा सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचे आणखी काही सदस्यही अपात्रतेच्या रांगेत आणले जाण्याची शक्‍यता आहे . वर्चस्वाच्या लढाईत ग्रामपंचायतच करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे,वर्चस्वाच्या या लढाईत ग्रामपंचायतच बरखास्त करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे . एप्रिल २००७ दिवस स्मरणात राहील,पाच एप्रिल २००७ हा दिवस कायमचाच स्मरणात राहील . उत्तरांचलच्या ट्रीपला गेल्यानंतर चारधाम च्या रस्त्याने देवप्रयाग पर्यंत जाऊन यायचे ठरले,"उत्तरांचलच्या ट्रीपला गेल्यानंतर "" चारधाम "" च्या रस्त्याने "" देवप्रयाग "" पर्यंत जाऊन यायचे ठरले ." पुढे जाण्याचे कारण वेळेची कमतरता अजून अर्थाने चारधाम यात्रा झाली नव्हती,"पुढे न जाण्याचे कारण म्हणजे वेळेची कमतरता आणि अजून खर्‍या अर्थाने "" चारधाम "" यात्रा सुरू झाली नव्हती ." अक्षयतृतीयेपासून होते,ती अक्षयतृतीयेपासून सुरू होते . मसुरी डेहराडून करून हृषीकेश गाठलं,"मसुरी , डेहराडून करून हृषीकेश गाठलं ." दिवस हृषीकेश पाहून दिवशी धाम जोशी मठ रस्त्याने देवप्रयाग ला धडकायचेच ठरले,"एक दिवस हृषीकेश पाहून दुसर्‍या दिवशी "" चार धाम "" ऊर्फ "" जोशी मठ "" रस्त्याने "" देवप्रयाग "" ला धडकायचेच , असे ठरले ." वाटेत शिवपुरीला राफ्टिंग कयाकिंगचा अनुभव घ्यायचाच कुटुंबातील जणांचा निर्णय झाला,"वाटेत शिवपुरीला राफ्टिंग , तसेच कयाकिंगचा थरारक अनुभव घ्यायचाच , असाही कुटुंबातील पाचही जणांचा निर्णय झाला ." बाजूला शिवालिक पर्वतरांगा बाजूला दरी,"एका बाजूला उंचच उंच शिवालिक पर्वतरांगा NULL , तर दुसऱ्या बाजूला खोल दरी NULL ." गंगा वळणावळणाचा रस्ता,पलीकडे खळाळती गंगा ! प्रचंड वळणावळणाचा रस्ता NULL . हृषीकेशपासून तास प्रवास करून देवप्रयाग गाठले,हृषीकेशपासून चार तास प्रवास करून देवप्रयाग गाठले . अलकनंदा भागीरथी नद्यांचा संगम आहे,इथे अलकनंदा व भागीरथी या दोन भव्य नद्यांचा संगम आहे . पुढे दोघींची गंगा होते,"पुढे त्या दोघींची एकच "" गंगा "" होते ." भासणारी अलकनंदा सौम्य भागीरथी मग गंगा,"प्रचंड खळाळती , थोडीशी रौद्रच भासणारी अलकनंदा आणि स्वच्छ सौम्य भागीरथी NULL ! मग भव्य गंगा NULL ." अलकनंदा भागीरथी झाक असलेली तळ दिसणारी,"अलकनंदा हिरवट पांढरी , तर भागीरथी हिरवट झाक असलेली , तळ सहजपणे दिसणारी ." प्रभू रामांनी बंधू शत्रुघ्न प्रायश्‍चित्त घेतले,इथे प्रभू रामांनी व बंधू शत्रुघ्न यांनी प्रायश्‍चित्त घेतले . वरच्या पर्वतावर राजांकडून चुकून श्रावणबाळाची हत्या झाली रामांनी प्रायश्‍चित्त घेतले,कारण इथेच वरच्या पर्वतावर दशरथ राजांकडून चुकून श्रावणबाळाची हत्या झाली म्हणून प्रभू रामांनी येथे प्रायश्‍चित्त घेतले . सॅंडविच,जॅम सॅंडविच बाजूला असलेल्या कडा सुरीने कापून,चारी बाजूला असलेल्या त्यांच्या जाड कडा सुरीने कापून घ्या . आवडत कडा ठेवायलाही हरकत,आवडत असेल तर कडा ठेवायलाही हरकत नाही . नंतर चमच्यावर बटर घ्या ब्रेडवर पसरवून,नंतर एका चमच्यावर बटर घ्या आणि संपूर्ण ब्रेडवर ते पसरवून घ्या . चमचा घेऊन ब्रेडवर जॅम पसरवून,त्यानंतर दुसरा चमचा घेऊन त्यानी ब्रेडवर जॅम पसरवून घ्या . ब्रेडलाही बटर जॅम लावून ब्की झाले जॅम सॅंडविच,"दुसऱ्या ब्रेडलाही याप्रमाणेच बटर आणि जॅम लावून घ्या NULL , दोन्ही ब्की झाले तुमचे जॅम सॅंडविच तयार !" पद्धतीनी जॅमच्या सॉस लावूनही सॅंडविच बनवू शकता,याच पद्धतीनी जॅमच्या ऐवजी सॉस लावूनही तुम्ही सॅंडविच बनवू शकता . लिंबू सरबत,लिंबू सरबत घरी करायला लिंबू सरबत,घरी करायला सगळ्यात सोप्पं म्हणजे लिंबू सरबत NULL ! कृती आधी पातेल्यात ग्लास पाणी घ्या,कृती - सगळ्यात आधी एका पातेल्यात दोन ग्लास पाणी घ्या . आता लिंबू पाण्यात पिळा,आता हे अर्धे लिंबू त्या पाण्यात व्यवस्थित पिळा . नंतर चवीपुरतं मीठ घाला,नंतर चवीपुरतं थोडसं मीठ घाला . पाणी बर्फ घालायलाही हरकत,पाणी गार नसेल तर त्यात एखादा बर्फ घालायलाही हरकत नाही . झालं सरबत,"झालं तुमचं "" लिंबू सरबत ' तय्यार !" सरबत ग्लासमध्ये सांडवता ओता पिऊन,हे सरबत ग्लासमध्ये न सांडवता ओता आणि पिऊन बघा ! आवडलं,आवडलं ना ? पोहे,मसाला पोहे पोहे पोहे लागतात,मसाला पोहे किंवा तेल मसाला पोहे अतिशय चविष्ट लागतात . साहित्य पोहे मीठ तेल मसाला टोमॅटो कोथिंबीर साखर दाणे,"साहित्य - पोहे , तिखट , मीठ , तेल , मसाला , टोमॅटो , कोथिंबीर , साखर आणि दाणे ." पातेल्यात वाटी पोहे घ्या,प्रथम एका पातेल्यात दोन वाटी पोहे घ्या . पाण्यात भिजवून घेतलेत चालेल,ते पाण्यात थोडेसे भिजवून घेतलेत तरीही चालेल . मीठ चमचा मसाला घाला,"त्यात थोडसं मीठ , तिखट आणि अर्धा चमचा मसाला घाला ." चिरत घरातल्या माणसांचीही मदत घ्या,चिरत असताना घरातल्या मोठ्या माणसांचीही मदत घ्या . वरून कोथिंबीर दाणे घाला मसाला पोहे खायला झाले,"वरून मस्त कोथिंबीर आणि दाणे घाला , की मसाला पोहे खायला तयार झाले ." नारळ असेल घाला,खवलेला नारळ असेल तर तोही घाला . पोहे लागतील,पोहे आणखीन छान लागतील . दही पोहे,दही पोहे आता करून खाता येतील दही पोहे करायला शिकूया,आता आपण पटकन करून खाता येतील असे दही पोहे करायला शिकूया . सुरवातीला पातेल्यात वाटी पोहे घ्या,सुरवातीला एका पातेल्यात दोन वाटी पोहे घ्या . पाण्यात भिजवून घ्या,ते थोडेसे पाण्यात भिजवून घ्या चवीपुरतं मीठ साखर घाला,त्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ आणि साखर घाला . मिरचीचे तुकडे घाला घातलंत चालेल,त्यात मिरचीचे दोन - तीन तुकडे घाला किंवा थोडसं तिखट घातलंत तरी चालेल . वरून चिरलेली कोथिंबीर टाका झाले दही पोहे,"वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाका , की झाले दही पोहे तय्यार !" ,म्हणजे काय ? विद्यासागर,( डॉ. पंडित विद्यासागर ) परागकण,परागकण वनस्पतींमध्ये फलधारणेसाठी असणारा घटक आहे,काही वनस्पतींमध्ये फलधारणेसाठी आवश्‍यक असणारा हा घटक आहे . निर्मिती फुलातील पुंकेसरामध्ये होते,त्याची निर्मिती फुलातील पुंकेसरामध्ये होते . कणांचा बीजांडाशी संयोग होऊन फलधारणा होते,या कणांचा बीजांडाशी संयोग होऊन फलधारणा होते . भारनियमन,भारनियमन केंद्रात निर्माण होणाऱ्या विजेचे वितरण होत,वीजनिर्मिती केंद्रात निर्माण होणाऱ्या विजेचे सतत वितरण होत असते . वेळी वीज वापरली विजेच्या स्रोतावर येणारा भार अवलंबून,अशा वेळी किती वीज वापरली जाते यावरून विजेच्या स्रोतावर येणारा भार अवलंबून असतो . भारनियमन म्हणतात,त्याला भारनियमन असे म्हणतात . थर्मास,थर्मास पेय ठेवण्यासाठी थर्मासचा उपयोग केला,पेय थंड अथवा गरम ठेवण्यासाठी थर्मासचा उपयोग केला जातो . भांड्याच्या आतील बाहेरील बाजूमध्ये पोकळी असते,त्याचप्रमाणे भांड्याच्या आतील आणि बाहेरील बाजूमध्ये निर्वात पोकळी असते . बाहेरील आवरण असणाऱ्या पदार्थांची योजना केलेली,हे भांडे आणि बाहेरील आवरण यामध्ये उष्णतेचे दुर्वाहक असणाऱ्या पदार्थांची योजना केलेली असते . थर्मासला मराठीत शीतोष्णपात्र म्हणतात,थर्मासला मराठीत शीतोष्णपात्र असं म्हणतात . दशकांनंतर,तीन दशकांनंतर मनोजकुमार - जलोटा एकत्र शिर्डीच्या साईबाबांचा आहे,शिर्डीच्या साईबाबांचा महिमा अगाध आहे . भक्तगण भारतातच जगभर विखुरलेले,"त्यांचे भक्तगण केवळ भारतातच नाही , तर जगभर विखुरलेले आहेत ." आहे,कित्येकांची निस्सीम श्रद्धा त्यांच्यावर आहे . श्रद्धेपोटीच जीवनावर चित्रपट निघत,त्या श्रद्धेपोटीच त्यांच्या जीवनावर आजही चित्रपट निघत आहेत . दिलेला सबुरी मंत्र आहे,कारण त्यांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र खूपच मोलाचा आहे . निर्माते दिग्दर्शक जीवनावर चित्रपट बनवीत,"प्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक दीपक बलराज वीज साईबाबांच्या जीवनावर "" मालिक एक ' चित्रपट बनवीत आहेत ." चित्रपटात भूमिका करीत,त्या चित्रपटात जॅकी श्रॉफ साईबाबांची भूमिका करीत आहे . वर्षांनी भारतकुमार मनोजकुमार जलोटा चित्रपटासाठी आले,"तब्बल ३२ वर्षांनी भारतकुमार , अर्थात मनोजकुमार आणि अनुप जलोटा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत ." साईबाबा चित्रपटाकरता जलोटा ब्रेक दिला होता,"यापूर्वी "" शिर्डी के साईबाबा ' या चित्रपटाकरता मनोजकुमार आणि अनुप जलोटा यांना ब्रेक दिला होता ." गाणी गायली होती,चार गाणी त्यांनी गायली होती . "आता ""मालिक एक'साठीही आले","आता ""मालिक एक'साठीही ते एकत्र आले आहेत ." मनोजकुमार चित्रपटासाठी गीत लिहिलं,मनोजकुमार यांनी या चित्रपटासाठी एक गीत लिहिलं आहे . भायोरे गाण्याचे बोल आहेत,""" साईनाम है जागो ऐसा... साईनाम मन भायोरे ' , असे त्या गाण्याचे बोल आहेत ." जलोटा आग्रह केल्यामुळेच गीत लिहिलं बाबांच्या कृपेमुळेच घडलं सांगतात,"अनुप जलोटा यांनी आग्रह केल्यामुळेच आपण हे गीत लिहिलं . हे सर्व बाबांच्या कृपेमुळेच घडलं , असं मनोजकुमार सांगतात ." गॉडफादर आहेत विनंती केली विनंतीचा मान राखला महिमा म्हणतात,"तर मनोजकुमार आपले गॉडफादर आहेत , त्यांना मी केवळ विनंती केली , माझ्या या विनंतीचा मान त्यांनी राखला , हा सर्व साईबाबांचा महिमा ... असं अनुप जलोटा म्हणतात ." चित्रपटासाठी भूमिका पाडत,""" मालिक एक ' चित्रपटासाठी अनुप जलोटा तिहेरी भूमिका पार पाडत आहेत ." चित्रपटासाठी संगीत दिलं,या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं आहे . गाणीही गात आहेत,काही गाणीही ते गात आहेत . अभिनयही करीत,शिवाय अभिनयही करीत आहेत . भूमिका साकारीत,दास गणूची भूमिका ते साकारीत आहेत . म्हणतात पसंतीची भूमिका साकारीत,"ते म्हणतात , "" मी माझ्या पसंतीची भूमिका साकारीत आहे ." आशीर्वादामुळेच करीत,साईबाबांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व करीत आहे . गायक अली सिंह अनुराधा पौडवाल गीते गायली,"पाकिस्तानी गायक गुलाम अली , जगजित सिंह , अनुराधा पौडवाल यांनीही गीते गायली आहेत ." विरोधात नसलेल्या ब्राह्मण नवजागृत समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हत्याकांडात बळी गेलेल्या मुलांच्या पालक नातेवाइकांनी मुख्यमंत्री निवासस्थानासमोर निदर्शने केली,"त्या विरोधात , फारशा प्रसिद्ध नसलेल्या ब्राह्मण नवजागृत समाज या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह निठारी हत्याकांडात बळी गेलेल्या पाच ते सहा मुलांच्या पालक , नातेवाइकांनी आज मुख्यमंत्री निवासस्थानासमोर निदर्शने केली ." मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत चर्चा केली,मुख्यमंत्र्यांनीही लगेच दखल घेत त्यांच्याशी चर्चा केली . अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत फेरविचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले,दोन्ही अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत फेरविचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले . भूखंड रुपयांच्या नुकसानभरपाईबरोबरच पडलेल्या मुलांच्या कुटुंबातील नोकरी देण्याचेही केल्याचे हत्याकांडाची शिकार ठरलेल्या ज्योतीचे वडील झाबूलाल सांगितले,"शिवाय , कर्जाऊ भूखंड आणि पाच लाख रुपयांच्या नुकसानभरपाईबरोबरच बळी पडलेल्या मुलांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचेही त्यांनी मान्य केल्याचे हत्याकांडाची शिकार ठरलेल्या ज्योतीचे वडील झाबूलाल यांनी सांगितले ." राठोड वागत,""" राठोड हे आमच्याशी दयाळूपणे , सहानुभूतीने वागत होते ." मोनिंदर सुरिंदर कृष्णकृत्य उघडकीस झाबूलाल पालक रामकिसन म्हणाले,"त्यांच्यामुळेच मोनिंदर आणि सुरिंदर यांचे कृष्णकृत्य उघडकीस आले , ' असे झाबूलाल व अन्य एक पालक रामकिसन म्हणाले ." राठोड बदली करण्याची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मंडल अधिकारी यादव निलंबन करण्याची मागणी केली,"विशेष म्हणजे , काल केवळ राठोड यांची बदली रद्द करण्याची मागणी करणाऱ्या या निठारीवासीयांनी आज मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मंडल अधिकारी यादव यांचेही निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे ." मुलांच्या पालकांना लखनौत आणण्याचा खटाटोप केला विचारता संघटनेचे अध्यक्ष मिश्रा कार्यकर्ते असून निठारीतील मुले होण्याच्या घटनांपासून प्रकरणी लढत असल्याचे सांगितले,"मुलांच्या पालकांना लखनौत आणण्याचा खटाटोप का केला , असे विचारता ब्राह्मण नवजागृत संघटनेचे अध्यक्ष सतीशकुमार मिश्रा यांनी , आपण सामाजिक कार्यकर्ते असून , निठारीतील मुले बेपत्ता होण्याच्या घटनांपासून आजपर्यंत या प्रकरणी लढत असल्याचे सांगितले ." राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी बॅंकेतून घेतलेले कर्ज व्याज मार्चपूर्वी करण्यात,राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी सहकारी बॅंकेतून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज ३१ मार्चपूर्वी माफ करण्यात येईल . शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण प्रतिपादन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी केले,"त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही , असे प्रतिपादन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी येथे केले ." राज्यातील दल भाजप सरकारने वर्षाचा कालावधी केला,राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजप संमिश्र सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला . औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्राम तालुका जिल्हा पंचायत सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर संवाद साधला,"याचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्राम , तालुका आणि जिल्हा पंचायत सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर संवाद साधला ." पिकावरील घोषणा केली,यानंतर त्यांनी पिकावरील कर्जमाफीची घोषणा केली . म्हणाले राज्यातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना महिन्याच्या अखेरपर्यंत शिधापत्रिका वाटप करण्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या शासनाने राज्यातील लोकांना घरकुल देण्याची योजना राबविण्याचा निर्धार केला,"ते म्हणाले , "" "" राज्यातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना या महिन्याच्या अखेरपर्यंत शिधापत्रिका वाटप करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत ; तसेच राज्य शासनाने राज्यातील गरीब लोकांना घरकुल देण्याची योजना राबविण्याचा निर्धार केला आहे ." मार्चअखेर राज्यात घरकुले देण्याचे उद्दिष्ट करण्यात,३१ मार्चअखेर राज्यात सहा लाख घरकुले देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल . सरकारने येत्या वर्षांत कर्नाटक राज्य करण्याचा निर्णय घेतला,राज्य सरकारने येत्या चार वर्षांत कर्नाटक झोपडपट्टीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे . लाभधारकांची निवड करून घरकुल देण्यासाठी राज्य शासनाने कृती आराखडा केला,लाभधारकांची निवड करून त्यांना घरकुल देण्यासाठी राज्य शासनाने कृती आराखडा तयार केला आहे . कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात कुमारस्वामी सांगितले,"त्याच्या कार्यवाहीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल , असे कुमारस्वामी यांनी सांगितले ." योजना योजनेअंतर्गत अनुदानात वाढ करण्यात,इंदिरा आवास योजना आणि आंबेडकर घरकुल योजनेअंतर्गत आर्थिक अनुदानात वाढ करण्यात आली आहे . रुपये अनुदान देण्यात येत,यापूर्वी वीस हजार रुपये अनुदान देण्यात येत होते . आता वाढवून रुपये करण्यात आले,ते आता वाढवून तीस हजार रुपये करण्यात आले आहे . आदेश अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले सांगितले,"तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत , असे त्यांनी सांगितले ." व्यवस्थेत प्रमाणात विकास घडवून आणण्यासाठी पंचायतींना अधिकार देण्यासाठी सरकार प्रकारचे प्रयत्न करीत असून स्वायत्ततेला प्रकारचा धोका पोहोचणार काळजी घेण्यात आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले,"पंचायत राज्य व्यवस्थेत अधिक प्रमाणात विकास घडवून आणण्यासाठी , पंचायतींना अधिक अधिकार देण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असून , त्यांच्या स्वायत्ततेला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येईल , असे स्पष्ट आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले ." पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील विधानसभेच्या मतदारसंघांत कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याचे महापालिका निवडणुकीतील निकालावरून झाले,पिंपरी - चिंचवडच्या हद्दीतील प्रस्तावित विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याचे महापालिका निवडणुकीतील निकालावरून स्पष्ट झाले आहे . मिळालेल्या मतांच्या बेरजेपेक्षा कॉंग्रेस जनता पक्ष शिवसेना मतांची बेरीज आहे,मात्र ; 'राष्ट्रवादी'ला मिळालेल्या मतांच्या बेरजेपेक्षा कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीच्या मतांची बेरीज जास्त आहे . वर्षांत मतांची आघाडी टिकविण्यावर लक्ष करावे लागणार,त्यामुळे आगामी दोन वर्षांत मतांची ही आघाडी टिकविण्यावर 'राष्ट्रवादी'ला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे . शहराच्या हद्दीत भोसरी चिंचवड पिंपरी मतदारसंघांचा समावेश आहे,"शहराच्या हद्दीत भोसरी , चिंचवड आणि पिंपरी या तीन प्रस्तावित मतदारसंघांचा समावेश आहे ." प्रतिबिंब महापालिकेच्या वर्षांच्या राजकारणात उमटणार,त्याचे प्रतिबिंब महापालिकेच्या आगामी पाच वर्षांच्या राजकारणात उमटणार आहे . निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघात शक्तिपरीक्षा करणे झाले,महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तिन्ही मतदारसंघात शक्तिपरीक्षा करणे सोपे झाले आहे . चित्र पाहता वातावरण आहे,सध्याचे चित्र पाहता 'राष्ट्रवादी'ला अनुकूल वातावरण आहे . कॉंग्रेस भाजप शिवसेना मतांच्या टक्केवारीत मागे टाकले,त्यांनी कॉंग्रेस आणि भाजप - शिवसेना युतीला मतांच्या टक्केवारीत खूप मागे टाकले आहे . पालकमंत्री अजित पवार ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील नेतृत्वाखाली काळात नियोजन झाल्यास पक्ष मजल मारू शकतो जाणकारांचे मत आहे,"पालकमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात नियोजन झाल्यास हा पक्ष मोठी मजल मारू शकतो , असे जाणकारांचे मत आहे ." आमदार लांडे दृष्टीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची होती,आमदार विलास लांडे यांच्या दृष्टीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची होती . भागावर लक्ष केले,विशेषतः त्यांनी याच भागावर लक्ष केंद्रित केले होते . मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी कॉंग्रेसला युतीला मते मिळाली,"या मतदारसंघात झालेल्या एकूण एक लाख ३४ हजार १५१ मतदानापैकी 'राष्ट्रवादी'ला ४६ हजार ८६४ , कॉंग्रेसला २४ हजार ८२० व युतीला २८ हजार २४५ मते मिळाली ." ठिकाणी युतीला मते मिळाली,या ठिकाणी 'राष्ट्रवादी'च्या खालोखाल युतीला मते मिळाली आहेत . कॉंग्रेस क्रमांकावर आहे,कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे . स्पर्धा युतीशी राहणार असल्याचे संकेत मिळाले,त्यामुळे 'राष्ट्रवादी'ची खरी स्पर्धा युतीशी राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत . चऱ्होली दिघी भागात विरोधकांना जागा मिळाली,"चऱ्होली , दिघी , मोशी या ग्रामीण भागात विरोधकांना एकही जागा मिळाली नाही ." भोसरीगावात तुलनेने पक्षांना मते मिळाली,"मात्र , भोसरीगावात त्या तुलनेने 'राष्ट्रवादी' आणि विरोधी पक्षांना समान मते मिळाली आहेत ." जागाही आहेत,समान जागाही आहेत . महापौर मंगला कदम वॉर्ड मतदारसंघात येतो,महापौर मंगला कदम यांचा वॉर्ड याच मतदारसंघात येतो . चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान झाले,चिंचवड विधानसभा मतदारसंघात एक लाख ४६ हजार मतदान झाले . मते मिळाली,त्यापैकी 'राष्ट्रवादी'ला ५३ हजार १८६ मते मिळाली . कॉंग्रेसला मते युतीला मते मिळाली,त्याखालोखाल कॉंग्रेसला ३४ हजार ३५९ मते व युतीला २३ हजार ८६ मते मिळाली आहेत . शहराध्यक्ष पानसरे आमदार लक्ष्मण जगताप मतदारसंघाची गणिते अवलंबून,"'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष आझमभाई पानसरे , आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर या मतदारसंघाची राजकीय गणिते अवलंबून आहेत ." दोघांनीही परिश्रम घेऊन नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे या दोघांनीही परिश्रम घेऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न केला . दोघांनाही यश मिळाले,त्यात दोघांनाही चांगले यश मिळाले . कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्रीरंग बारणे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी कडवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला . मुख्यमंत्री विलासराव देशमुख आकुर्डीत सभा घेतल्या,मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या चिंचवड आणि आकुर्डीत सभा घेतल्या . फायदा झाला,त्याचा काहीसा फायदा त्यांना झाला . मतदारसंघात कॉंग्रेसची मतांची आकडेवारी युतीपेक्षा आहे,त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसची मतांची आकडेवारी युतीपेक्षा अधिक आहे . पक्ष क्रमांकावर राहिला,हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे . पिंपरी विधानसभा मतदारसंघ आहे,पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे . भागात कॉंग्रेसचे उपमहापौर चाबुकस्वार महापौर भोसले प्रतिष्ठा पणाला लावली होती,"या भागात कॉंग्रेसचे उपमहापौर गौतम चाबुकस्वार , माजी महापौर हनुमंत भोसले यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती ." रिपब्लिकन पक्षाने निवडणूक लढविली जागेवर यश मिळाले,रिपब्लिकन पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली ; परंतु त्यांना केवळ एका जागेवर यश मिळाले . भागात मते मिळविली,या भागात 'राष्ट्रवादी'ने ४४ हजार ६७३ मते मिळविली . कॉंग्रेसने मते मिळविली,त्याखालोखाल कॉंग्रेसने ३३ हजार ५६२ मते मिळविली . पक्षांतील मतांचे अंतर आहे,दोन्ही पक्षांतील मतांचे अंतर सुमारे दहा हजार आहे . युतीला जागा मिळाली मते आहेत,युतीला केवळ एकच जागा मिळाली आणि त्यांची एकूण मते १३ हजार ९७ आहेत . मतदारसंघात परिश्रम करावे लागतील चिन्हे आहेत,"त्यामुळे या मतदारसंघात त्यांना खूप परिश्रम करावे लागतील , अशी चिन्हे आहेत ." ठिकाणी पक्षनेते योगेश बहल भूमिका बजावू शकतात,या ठिकाणी सत्तारूढ पक्षनेते योगेश बहल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात . काळात मतदारसंघांवर वर्चस्व राखण्याचे प्रयत्न असतील,"एकूणच , भावी काळात या तिन्ही मतदारसंघांवर वर्चस्व राखण्याचे 'राष्ट्रवादी'चे प्रयत्न असतील ." कॉंग्रेस युतीपुढे आव्हान निर्माण केले,त्यांनी कॉंग्रेस आणि युतीपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे . विषयांचे पातळीवरील शिक्षण भाषेतून देणाऱ्या विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी मागण्यांचा समावेश असलेले ठराव संमेलनाच्या अखेरच्या दिवशी करण्यात,"सर्व विषयांचे व सर्व पातळीवरील शिक्षण मराठी भाषेतून देणाऱ्या ' आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाची ' स्थापना करण्यात यावी , यासह विविध मागण्यांचा समावेश असलेले तब्बल तेरा ठराव ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी संमत करण्यात आले ." संमेलनाने खैरलांजी येथील कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाचा शब्दांमध्ये निषेध केला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली,संमेलनाने खैरलांजी येथील दलित कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे . वाङ्‌मयाची भाषांतरे करणारी संस्था स्थापन करावी शाळा ग्रंथालय ग्रंथपाल योजना राबविली जावी शिक्षणात मराठीचा समावेश करावा राज्यातील सेवा उद्योगांमध्ये भाषेचा वापर व्हावा मागण्यांचाही ठरावात समावेश आहे,"मराठी वाङ्‌मयाची इंग्रजीत भाषांतरे करणारी संस्था अविलंब स्थापन करावी , ' शाळा तिथे ग्रंथालय व पूर्णवेळ ग्रंथपाल ' अशी योजना राबविली जावी , शिक्षणात उच्चस्तरीय मराठीचा समावेश करावा , राज्यातील सेवा उद्योगांमध्ये मराठी भाषेचा अनिवार्य वापर व्हावा , या मागण्यांचाही ठरावात समावेश आहे ." प्रेमासाठी जगा प्रेमासाठी मरा संदेश देणाऱ्या व्हॅलेंटाईनच्या अनेकांनी प्रेम केले,""" प्रेमासाठी जगा आणि प्रेमासाठी मरा "" असा संदेश देणाऱ्या व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ अनेकांनी प्रेम धडधडीतपणे व्यक्त केले ." तरुणाईचाच समावेश होता,केवळ तरुणाईचाच समावेश होता असे नाही . महिला पुरुषांनी गुलाबाची फुले खरेदी करण्यास गर्दी केली होती,"अनेक महिला , पुरुषांनी गुलाबाची फुले खरेदी करण्यास गर्दी केली होती ." शहरात सुमारे गुलाब फुलांची विक्री झाली,शहरात सुमारे बारा हजार गुलाब फुलांची विक्री झाली . गिफ्ट सेंटरमध्येही गर्दी होती,गिफ्ट सेंटरमध्येही गर्दी होती . संघटना शिवसेनेने व्हॅलेंटाईन डेचा निषेध केला,सुशिक्षित बेरोजगार युवा संघटना आणि शिवसेनेने व्हॅलेंटाईन डेचा तीव्र निषेध केला . युवा संघटनेने पुतळ्याची अंत्ययात्रा काढून दहन केले,युवा संघटनेने प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून त्याचे दहन केले . कॉर्नर निषेध करण्यात आला,"कॉलेज कॉर्नर , आमराईतही निषेध करण्यात आला ." प्रदेशाध्यक्ष चव्हाण सरचिटणीस अजय पुजारी जिल्हाध्यक्ष महादेव दबडे उपाध्यक्ष उपाध्ये भाग घेतला,"प्रदेशाध्यक्ष दीपक चव्हाण , सरचिटणीस अजय पुजारी , जिल्हाध्यक्ष महादेव दबडे , उपाध्यक्ष देशभूषण उपाध्ये यांनी भाग घेतला ." शिवसेना विश्रामबाग शाखेने विलिंग्डन महाविद्यालयासमोर निषेध केला,शिवसेना विश्रामबाग शाखेने विलिंग्डन महाविद्यालयासमोर निषेध व्यक्त केला . प्रेमाला प्रेमातील विकृतीला विरोध आहे उपशहरप्रमुख पडळकर सांगितले,"आमचा प्रेमाला नाही तर प्रेमातील विकृतीला विरोध आहे , असे उपशहरप्रमुख हरिदास पडळकर यांनी सांगितले ." काळे कैलास भिसे आदींनी सहभाग घेतला,"नितीळ काळे , कैलास भिसे आदींनी त्यात सहभाग घेतला ." तरुणाईचा डे चा जल्लोष असताना शिवसेनेने आज भेटकार्डांची होळी करून निषेध नोंदविला,"तरुणाईचा एकीकडे "" व्हॅलेंडाईन डे "" चा जल्लोष सुरू असताना शिवसेनेने आज भेटकार्डांची होळी करून निषेध नोंदविला ." शहरप्रमुख वाघमोडे नेतृत्वाखाली आंदोलन झाले,माजी शहरप्रमुख शशिकांत वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले . रसाळ बसवंत भोरावत लोहार सातपुते सूर्यवंशी विनायक माईनकर पुष्कर माने तोरवी नाईक दत्ता बुवा अनिकेत डहाळे कार्यकर्ते होते,"अनिल रसाळ , बसवंत भोरावत , पांडुरंग लोहार , कांतिनाथ सातपुते , विकास सूर्यवंशी , विनायक माईनकर , पुष्कर माने , विनायक तोरवी , दिलीप नाईक , दत्ता बुवा , अनिकेत डहाळे असे कार्यकर्ते उपस्थित होते ." पर्यटनाच्या क्षेत्रात पर्यटन कृषी पर्यटन संकल्पना रुजू लागल्या,"पर्यटनाच्या क्षेत्रात साहसी पर्यटन , कृषी पर्यटन , इको टुरिझम अशा संकल्पना रुजू लागल्या आहेत ." धर्तीवर क्षेत्रातही कलापर्यटन मूळ धरणार असल्याची चिन्हे आहेत,"त्याच धर्तीवर सांस्कृतिक क्षेत्रातही "" कलापर्यटन ' मूळ धरणार असल्याची चिन्हे आहेत ." "कलाकाराच्या सहवासात राहून शिक्षणासह सहलीचाही आनंद ""आर्ट टुरिझम'च्या माध्यमातून आता घेता येणार","आवडत्या कलाकाराच्या सहवासात राहून शिक्षणासह सहलीचाही आनंद ""आर्ट टुरिझम'च्या माध्यमातून आता घेता येणार आहे ." चित्रकारांसह कलापर्यटना ची संकल्पना गॅलरी मांडण्यात,"आवडत्या चित्रकारांसह "" कलापर्यटना ' ची संकल्पना "" आर्ट टू डे गॅलरी ' तर्फे मांडण्यात आली आहे ." चित्रकार प्रा सुधाकर चव्हाण माहिती दिली,प्रसिद्ध चित्रकार प्रा . सुधाकर चव्हाण यांनी याविषयीची माहिती दिली . म्हणाले वर्गात बसून चित्रकाराकडून शिकणे निसर्गात वातावरणात परस्परसंवादातून शिकणे फरक आहे,"ते म्हणाले , "" वर्गात बसून चित्रकाराकडून शिकणे आणि खुल्या निसर्गात मोकळ्या वातावरणात परस्परसंवादातून शिकणे , यात मूलभूत फरक आहे ." कलापर्यटनाचा फायदा कलाकारासमवेत घालवता येणारा दिवस,कलापर्यटनाचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे कलाकारासमवेत घालवता येणारा दिवस NULL . भिंतींतल्या वर्गात वेळेची मर्यादा असते,चार भिंतींतल्या वर्गात ठराविक वेळेची मर्यादा असते . कलापर्यटनात निसर्गात कलाकाराच्या सहवासात काळ राहू शकता,कलापर्यटनात खुल्या निसर्गात तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकाराच्या सहवासात दीर्घ काळ राहू शकता . वातावरणातील मोकळेपणा शिक्षणाची प्रक्रियाही करतो,वातावरणातील मोकळेपणा शिक्षणाची प्रक्रियाही सहज करतो . कुटुंबातील सदस्यही नेण्याची सोय असल्याने सहलीचाही आनंद घेता,कुटुंबातील एक सदस्यही समवेत नेण्याची सोय असल्याने सहलीचाही आनंद घेता येईल . कलापर्यटनाची सहल जलरंग चित्रकार मुळिक अलिबाग परिसरात एप्रिलच्या आठवड्यात होणार,""" कलापर्यटनाची पहिली सहल जलरंग चित्रकार मिलिंद मुळिक यांच्यासह अलिबाग परिसरात एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार आहे ." सहल दिवसांची असेल,ही सहल तीन दिवसांची असेल . जलरंग चित्रकलेची तत्त्वे इतिहास वाटचालीतील टप्पे चित्रकार तंत्र विषय सहलीत जाणून घेता येतील,"जलरंग चित्रकलेची तत्त्वे इतिहास वाटचालीतील टप्पे , महत्त्वाचे चित्रकार , तंत्र असे अनेक विषय या सहलीत जाणून घेता येतील ." पुढील काळात रेवदांडा हरिहरेश्‍वर कर्दे समुद्रकिनारी मुळशी पानशेत पन्हाळा पाचगणी महाबळेश्‍वर ठिकाणीही कलापर्यटन उपक्रम राबवला जाणार आहे,"पुढील काळात रेवदांडा , हरिहरेश्‍वर , कर्दे अशा समुद्रकिनारी , तसेच मुळशी , पानशेत , पन्हाळा , पाचगणी , महाबळेश्‍वर अशा ठिकाणीही "" कलापर्यटन ' उपक्रम राबवला जाणार आहे ." आवड असणाऱ्यांसाठी चित्रांच्या प्रतिकृती करत बसता केंद्र असलेल्या डहाणू तालुक्‍यातील कलाकारांना भेटणे परिसरातील चित्रकला पाहणे आविष्कार पद्धती समजावून घेणे दिवसांची सहल होणार,"वारली चित्रकलेची आवड असणाऱ्यांसाठी केवळ चित्रांच्या प्रतिकृती करत न बसता वारली चित्रकलेचे सर्वोत्तम केंद्र असलेल्या डहाणू तालुक्‍यातील कलाकारांना भेटणे , परिसरातील चित्रकला पाहणे , त्यांची आविष्कार पद्धती समजावून घेणे , यासाठी तीन दिवसांची सहल आयोजित होणार आहे ." वांगड दुमाडा माणकूबाई क्षेत्रातील नावाजलेले कलाकार मार्गदर्शन करतील,"राजेश वांगड , बाकू दुमाडा , माणकूबाई यांच्यासारखे या क्षेत्रातील नावाजलेले कलाकार मार्गदर्शन करतील ." पर्यटकांनी क्रमांकावर संपर्क करावा आवाहन प्रा चव्हाण केले,"कलाप्रेमी पर्यटकांनी २४४५२७०६ या क्रमांकावर संपर्क करावा , ' ' असेही आवाहन प्रा . चव्हाण यांनी केले आहे ." संकल्पना प्रकाशन व्यवसायात आहे,' पेपरबॅक ' ही संकल्पना आज प्रकाशन व्यवसायात रूढ आहे . काळ होता पेपरबॅक दर्जाचे साहित्य कागद छपाई समीकरण होते,"पण एक काळ असा होता , की "" पेपरबॅक ' म्हणजे दुय्यम दर्जाचे साहित्य , वाईट कागद आणि छपाई असे समीकरण होते ." """पेपरबॅक'ना अर्थाने प्रतिष्ठा आणली स्थापन केलेल्या पेंग्विन प्रकाशन","या ""पेपरबॅक'ना खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा आणली ती ब्रिटिश प्रकाशक अँलन लेन आणि त्यांनी १९३०च्या दशकात स्थापन केलेल्या पेंग्विन या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने ." प्रयत्नांची कथा प्रकाशन ल्युविस लिहिलेल्या स्पेशल लेन चरित्रात कळते,"या प्रयत्नांची कथा साहित्यिक आणि प्रकाशन व्यावसायिक जेरेमी ल्युविस यांनी लिहिलेल्या "" पेंग्विन स्पेशल , द लाइफ अँड टाइम्स ऑफ अँलन लेन ' या चरित्रात आपल्याला कळते ." छपाईचा खर्च असल्यामुळे पेपरबॅक पुस्तकांची किंमत हार्डबॅक पुस्तकांपेक्षा असणार होती,"छपाईचा खर्च कमी असल्यामुळे "" पेपरबॅक ' पुस्तकांची किंमत हार्डबॅक पुस्तकांपेक्षा कमी असणार होती ." सिगारेटच्या पाकिटाच्या किमतीएवढीच पुस्तकाची किंमत हवी मत लेन मांडले,"सिगारेटच्या एका पाकिटाच्या किमतीएवढीच एका पुस्तकाची किंमत हवी , असे मत लेन यांनी जाहीरपणे मांडले होते ." भाषेत लिहिलेले साहित्य स्वस्तात फायदा मिळू शकतो लेन अंदाज होता,"सोप्या भाषेत लिहिलेले चांगले आणि दर्जेदार साहित्य आपण स्वस्तात देऊनदेखील फायदा मिळू शकतो , असा लेन यांचा अंदाज होता ." कारणेदेखील होती,त्याला सबळ कारणेदेखील होती . काळातील ब्रिटनमध्ये शिक्षणाचा प्रसार प्रमाणावर होत होता संख्यादेखील वाढत होती,त्या काळातील ब्रिटनमध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत होता आणि चांगले वाचू इच्छिणाऱ्यांची संख्यादेखील वाढत होती . """पेपरबॅक'च्या संकल्पनेला अनेकांनी विरोध केला","मात्र ""पेपरबॅक'च्या संकल्पनेला अनेकांनी विरोध केला ." प्रकाशक लेखक आघाडीवर होते,यात अनेक प्रकाशक आणि लेखक आघाडीवर होते . पेपरबॅक मुळे हार्डबॅक पुस्तकांचा खप होईल भीती प्रकाशकांना वाटत होती लेखकांना पेपरबॅकमुळे पुस्तकांच्या किमती होऊन मिळणाऱ्या रॉयल्टी च्या रकमांवर परिणाम होईल वाटत,""" पेपरबॅक ' मुळे आपल्या हार्डबॅक पुस्तकांचा खप कमी होईल अशी भीती प्रकाशकांना वाटत होती ; तर लेखकांना पेपरबॅकमुळे पुस्तकांच्या किमती कमी होऊन आपल्याला मिळणाऱ्या "" रॉयल्टी ' च्या रकमांवर विपरीत परिणाम होईल असे वाटत होते ." लेन पाठिंबा देणारे दिग्गजदेखील निघाले,पण लेन यांना पाठिंबा देणारे दिग्गजदेखील निघाले . साहित्यिक शॉ संकल्पनेला मदत केली,प्रसिद्ध साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी या संकल्पनेला सक्रिय मदत केली . लोकप्रियता पाहता विरोध कालांतराने मावळला प्रकाशकदेखील अनुकरण करू लागले,"""पेपरबॅक'ची लोकप्रियता पाहता विरोध कालांतराने मावळला आणि इतर प्रकाशकदेखील पेंग्विनचे अनुकरण करू लागले ." "सुरवातीच्या काळात प्रकाशकांकडून पुस्तकांचे हक्‍क घेऊन ""पेपरबॅक' आवृत्त्या काढत असत पुस्तक सुरवात केली","सुरवातीच्या काळात लेन हे इतर प्रकाशकांकडून पुस्तकांचे हक्‍क घेऊन त्यांच्या ""पेपरबॅक' आवृत्त्या काढत असत ; पण लवकरच त्यांनी नवीन पुस्तक काढायला सुरवात केली ." पेंग्विन नामवंतांना लिहायला केले,लेन आणि पेंग्विन यांनी अनेक नामवंतांना आपल्यासाठी लिहायला प्रवृत्त केले . प्रयत्नांमुळे इतिहास पुरातत्त्वशास्त्र तत्त्वज्ञान कला समीक्षा गहन विषय आवाक्‍यात आले,"या प्रयत्नांमुळे प्राचीन इतिहास , पुरातत्त्वशास्त्र , तत्त्वज्ञान आणि कला समीक्षा असे गहन विषय सामान्यांच्या आवाक्‍यात आले ." कामगिरी डी. एच. लॉरेन्स लव्हर कादंबरीचे प्रकाशन,"लेन यांची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे डी. एच. लॉरेन्स यांच्या "" लेडी चॅटर्लीज लव्हर ' या कादंबरीचे प्रकाशन NULL ." ब्रिटनमधील कायद्याच्या कादंबरी नव्हते,ब्रिटनमधील अश्‍लीलतेच्या कायद्याच्या तरतुदींमुळे संपूर्ण कादंबरी छापायला कोणी तयार नव्हते . लेन कादंबरी छापली,लेन यांनी कादंबरी छापली . सरकारने खटला भरला न्यायालयाने निर्णय दिला,सरकारने त्याविरुद्ध खटला भरला आणि न्यायालयाने अश्‍लील नाही असा निर्णय दिला . निकालामुळे साहित्य समजुती मागे पडल्या पर्वाची सुरवात झाली,या निकालामुळे ब्रिटनमधील व्हिकटोरियनकालीन साहित्य आणि अश्‍लीलतेसंबंधीच्या समजुती मागे पडल्या आणि एका नव्या पर्वाची सुरवात झाली . स्पर्धे'त राज्य पातळीवर घाटकोपरचा दक्ष पारिख इंदापूरची हिमाली मल्लाव सोलापूरची रसिका वायचळ मुंबईचा विक्रांत गोडकर क्रमांक पटकावून बाजी मारली,""" सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धे'त राज्य पातळीवर घाटकोपरचा दक्ष पारिख , इंदापूरची हिमाली मल्लाव , सोलापूरची रसिका वायचळ आणि मुंबईचा विक्रांत गोडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली ." गटात निखिल गायकवाड इस्माईल शेख रजपूत पुरुषोत्तम रावके गटांत गहाणे सानप नितीन अंबाडकर निकम क्रमांक मिळवले,"अपंग गटात निखिल गायकवाड , इस्माईल शेख , कुंदनसिंग रजपूत , पुरुषोत्तम रावके यांनी , तर मूकबधिर गटांत केतन गहाणे , सुवर्णा सानप , नितीन अंबाडकर , अमोल निकम यांनी पहिले क्रमांक मिळवले ." गटात कांबळे धरित्री देशपांडे विजय धाडगे आले,"मतिमंद गटात अक्षय कांबळे , धरित्री देशपांडे आणि विजय धाडगे प्रथम आले ." स्पर्धेच्या निमित्ताने मुलांचे भावविश्‍व कल्पकता रंगरेषांतून साकारली,"या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांचे भावविश्‍व , त्यांची कल्पकता रंगरेषांतून साकारली गेली ." """सकाळ'तर्फे राज्यभरातील केंद्रांवर डिसेंबर २००६ रोजी स्पर्धा घेण्यात","""सकाळ'तर्फे राज्यभरातील केंद्रांवर १७ डिसेंबर २००६ रोजी ही स्पर्धा घेण्यात आली ." स्पर्धेचे वर्ष असून वर्षी महाराष्ट्र गोवा राज्यांत सकाळ गोमंतक च्या यंत्रणेमार्फत स्पर्धा करण्यात होती,"स्पर्धेचे हे सतरावे वर्ष असून , या वर्षी प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांत "" सकाळ ' आणि "" गोमंतक ' च्या यंत्रणेमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ." विद्यार्थ्यांसाठी वह्या मार्गदर्शिकांची निर्मिती करणारी ब्ल्यू बर्ड इंडिया लिमिटेड कंपनीने स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते,"शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि मार्गदर्शिकांची निर्मिती करणारी "" ब्ल्यू बर्ड इंडिया लिमिटेड ' कंपनीने या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते ." डॉक्टर प्रवासाला निघाले,पण डॉक्टर प्रवासाला निघाले होते . बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा संस्कार,बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो हा संस्कार कुठे तरी जागा झाला . डॉक्टर पिता झाल्याच्या आनंदात होते,शिवाय डॉक्टर पिता झाल्याच्या आनंदात होते . हिरमोड करणेही जीवावर आले,त्यांचा हिरमोड करणेही जीवावर आले होते . येते डॉक्टरांना सांगितले,मी ' येते ' एवढेच डॉक्टरांना सांगितले . हॉस्पिटलचा पत्ता घेतला,हॉस्पिटलचा पत्ता विचारून घेतला . आत्ती गेली होती,आत्ती मद्रासला गेली होती . काम आहे जाऊन,"जरा काम आहे , जाऊन येते ." सांगून घराबाहेर पडले,असे सांगून घराबाहेर पडले . प्रवासाची बॅग घेऊनच डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येऊन थांबले,बरोबर प्रवासाची बॅग घेऊनच डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येऊन थांबले होते . रांगेत होतो,आम्हीही रांगेत उभे होतो . आत्ती टॉयलेटमध्ये गेली होती,आत्ती टॉयलेटमध्ये गेली होती . नंबर मिळाल्यास डॉक्टरांना पुढे जायला सांगितले,तिने नंबर मिळाल्यास मला व डॉक्टरांना पुढे जायला सांगितले होते . चारूकाका सोबतीसाठी थांबले,चारूकाका तिच्या सोबतीसाठी थांबले होते . डॉक्टर लिफ्टने वर गेलो,डॉक्टर व मी लिफ्टने वर गेलो . आरोळी ठोकायचीच ठेवली होती,' याहू ' अशी आरोळी ठोकायचीच काय ती त्यांनी शिल्लक ठेवली होती . आता अंगात राजकपूर राधासारखी लाजूनलाजून पाणी होत,आता त्यांच्या अंगात ' संगम ' मधील राजकपूर संचारला होता आणि ' संगम ' मधील राधासारखी मी लाजूनलाजून पाणी होत होते . सीन वेळ टिकला,अर्थात हा सीन काही फार वेळ टिकला नाही . वेळात आत्ती चारूकाकाही येऊन पोहोचले डॉक्टरांचे पाय जमिनीवर टेकले,कारण थोडयाच वेळात आत्ती व चारूकाकाही येऊन पोहोचले आणि डॉक्टरांचे पाय जमिनीवर टेकले . प्रवासात डॉक्टरांच्यामुळे बनले,या प्रवासात डॉक्टरांच्यामुळे मी धीटही बनले . मागेमागे राहणारी वागणारी,नेहमी मागेमागे राहणारी बुजऱ्यासारखी वागणारी मी . डॉक्टर पुढे यायला लावीत,पण डॉक्टर मला मुद्दाम पुढे यायला लावीत . बोलायला लावीत,सर्वाशी बोलायला लावीत . चौकशी करण्याच्या काउंटरवर पाठवीत चौकश्या करून यायला लावीत,चौकशी करण्याच्या काउंटरवर मला मुद्दाम पाठवीत आणि सर्व चौकश्या करून यायला लावीत . इंग्रजी भाषेचीही भीती वाटायची,इंग्रजी भाषेचीही भीती वाटायची . संभाषणाचा सराव नसल्यामुळे बोलताना चुकणार धास्ती वाटायची,संभाषणाचा सराव नसल्यामुळे आपले बोलताना काही चुकणार तर नाही ना याची सतत धास्ती वाटायची . इंग्लड वगळता युरोपमध्ये देशाची भाषा बोलली जायची,पण एक इंग्लड वगळता सगळ्या युरोपमध्ये त्यात्या देशाची भाषा बोलली जायची . फ्रान्स जर्मनीमध्ये येत असूनही रहिवासी मंडळी भाषेत बोलत,"फ्रान्स , जर्मनीमध्ये तरी इंग्रजी येत असूनही तिथली रहिवासी मंडळी अट्टाहासाने आपल्याच भाषेत बोलत राहायची ." पाहूनही वाटणारा कॉम्प्लेक्स दूर झाला,ते पाहूनही मला माझ्या इंग्रजीबद्दल वाटणारा ' कॉम्प्लेक्स ' दूर झाला . भाषेपेक्षा हातवारे करूनच हवे सांगावे लागे कामही डॉक्टरच करीत करूनकरून डॉक्टर दमून जात,भाषेपेक्षा हातवारे करूनच काय हवे नको ते सांगावे लागे आणि हे कामही बहुतांशाने डॉक्टरच करीत आणि ते करूनकरून डॉक्टर अक्षरशः दमून जात . डॉक्टर वैतागले केस आहेत माहीती सांगूनच,डॉक्टर सगळ्यात वैतागले ते माझे केस लांब का व कसे आहेत ही माहीती सांगूनच शेवटी शेवटी वैतागून म्हणायचे आता सांगतो डोक्याला घासलेट लावते,"शेवटी शेवटी तर वैतागून ते म्हणायचे की "" आता मी यांना सांगतो की ही डोक्याला घासलेट लावते ." पुण्याच्या भानुविलासचे मालक बापट गांधी टोपी धोतर वेष वेण्या गोष्टी कुतूहलाच्या,"पुण्याच्या भानुविलासचे मालक वि. वि. बापट यांची गांधी टोपी , कोट व धोतर हा वेष आणि माझ्या लांब वेण्या ह्या दोन गोष्टी सर्वांच्या खूपच कुतूहलाच्या ." दोघांनाही थांबवून फोटो काढले जायचे,आम्हा दोघांनाही थांबवून फोटो काढले जायचे . वेळेला फोटोग्राफर्स बोलावून कार्यक्रम व्हायचा,काही वेळेला तर मुद्दाम फोटोग्राफर्स बोलावून हा कार्यक्रम व्हायचा . मुलीसारख्या वेण्या पुढे घेऊन फोटोसाठी राहावे लागे,एखाद्या मुलीसारख्या दोन्ही वेण्या पुढे घेऊन मला फोटोसाठी उभे राहावे लागे . झुरीचसारख्या शहरात पोहोचल्यावर डॉक्टरांनी आत्तीची सरकत्या जिन्याबद्दलची भीतीही घालवून टाकली,जिनिव्हा व झुरीचसारख्या शहरात पोहोचल्यावर तर डॉक्टरांनी आत्तीची सरकत्या जिन्याबद्दलची भीतीही घालवून टाकली . हाताला डॉक्टर हाताला चारूकाका धरीत मुलाला पाऊल टाकायला शिकवावं जिन्यावर चढायला शिकवलं,अक्षरशः तिच्या एका हाताला डॉक्टर व दुसऱ्या हाताला चारूकाका धरीत आणि लहान मुलाला पाऊल टाकायला शिकवावं तसं त्यांनी तिला त्या जिन्यावर चढायला उतरायला शिकवलं . आता डिपार्टमेंटमध्ये स्टोअर्स स्थळांच्या ठिकाणी असलेले जिने सहजतेने चढू लागली,"आता तीही आमच्याबरोबर डिपार्टमेंटमध्ये स्टोअर्स , प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी असलेले सरकते जिने सहजतेने चढू उतरू लागली ." चांदण्याचे दिवस सरले समजलेही,हे चांदण्याचे चाळीस दिवस कसे सरले समजलेही नाहीत . मद्यापानाचा विधिनिषेध बाळगला जात,मद्यापानाचा जिथे कोणताही विधिनिषेध बाळगला जात नाही . दिवस रात्रीच्या प्रहरी पिणे निषिद्ध,दिवस रात्रीच्या कुठल्याही प्रहरी पिणे जिथे निषिद्ध नाही . पाण्यासाठी दारू वाहते पाणी दुर्मिळतेने वापरले वातावरणात राहूनही डॉक्टर वागले घडले,जिथे पाण्यासाठी दारू वाहते आणि पाणी दुर्मिळतेने वापरले जाते अशा वातावरणात राहूनही डॉक्टर अनुचित वागले असे घडले नाही . होते,ते स्वतः स्वतंत्र होते . खोलीत राहात,स्वतंत्र खोलीत राहात होते . पैशाने पीत,स्वतःच्या पैशाने पीत होते . उपद्रव घडला स्मरत,पण त्यांचा कुणाला उपद्रव असा घडला असेल असे मला तरी स्मरत नाही . डॉक्टर मुलासारखे रूसले,एकदा मात्र डॉक्टर लहान मुलासारखे रूसले होते . पॅरिसमध्ये असताना दिवशी जेवायच्या वेळी डॉक्टर झोपून गेले,पॅरिसमध्ये असताना एके दिवशी अगदी जेवायच्या वेळी डॉक्टर गाढ झोपून गेले होते . दमले आत्तीने उठवू,ते दमले असतील म्हणून आत्तीने त्यांना उठवू दिले नाही . जेवण आधी प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेले,पण त्यांचे जेवण मात्र सर्वांच्या आधी प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेले होते . डॉक्टर झोपून उठल्यावर डॉक्टरांना कळले सोडून जेवले मूड झाला रागारागाने हॉटेलबाहेर निघून,"डॉक्टर झोपून उठल्यावर जेव्हा डॉक्टरांना कळले की त्यांना सोडून सर्व जेवले आहेत , तेव्हा त्यांचा मूड एकदम ऑफ झाला आणि रागारागाने ते तसेच हॉटेलबाहेर निघून गेले ." मध्यरात्री पहाटे परतले माहीत,मध्यरात्री की पहाटे कधी परतले माहीत नाही . रात्रभर होते,मी मात्र रात्रभर जागीच होते . सकाळी डॉक्टरांना खोलीत निजलेले पाहिले जीवात जीव आला,सकाळी मी डॉक्टरांना त्यांच्या खोलीत निजलेले पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला . दिवशीही डॉक्टरांची समजूत घालताना दातांच्या कण्या कराव्या लागल्या,त्या दिवशीही डॉक्टरांची समजूत घालताना दातांच्या कण्या कराव्या लागल्या . डॉक्टरांच्या मुलासारखे रागावण्याने बाकीची मंडळीही वैतागली होती,डॉक्टरांच्या ह्या लहान मुलासारखे रागावण्याने बाकीची मंडळीही वैतागली होती . दिवस हातात पुढच्या शहरी जाण्याचे रिझर्व्हेशन झालेले,"दिवस हातात कमी NULL , आणि पुढच्या शहरी जाण्याचे रिझर्व्हेशन झालेले होते ." स्थळे बघायला जाताना डॉक्टरना सोडूनच जायचे ठरले,त्यामुळे प्रेक्षणीय स्थळे बघायला जाताना डॉक्टरना सोडूनच जायचे ठरले . बसून राहिले,मी तशीच चुळबुळत बसून राहिले . डॉक्टरांशिवाय जाणंही जिवावर आलं डॉक्टरांशिवाय येत म्हणू शकत नव्हते,कारण डॉक्टरांशिवाय जाणंही जिवावर आलं होत आणि डॉक्टरांशिवाय मी येत नाही असंही उघडपणे म्हणू शकत नव्हते . डॉक्टरांची समजूत घालण्यासाठी रडून डोळे सुजवून घ्यावे लागले,डॉक्टरांची समजूत घालण्यासाठी मला तर रडून रडून डोळे सुजवून घ्यावे लागले . डॉक्टर खुलले डॉक्टर संमभ्र पडला होता,"पण त्यानंतर डॉक्टर इतके खुलले होते की , कुठले डॉक्टर खरे याचा मला पुन्हा एकदा संमभ्र पडला होता ." प्रसंग वगळता डॉक्टरांच्याकडून मनस्ताप झाला,हा एवढा प्रसंग वगळता मलासुद्धा डॉक्टरांच्याकडून कसलाच मनस्ताप झाला नाही . प्रवासात मदत डॉक्टरांचीच झाली,उलट सगळ्या प्रवासात अधिक मदत डॉक्टरांचीच झाली . प्रवास झाला,प्रवास बराचसा सुसह्य त्यांच्यामुळेच झाला . एकदा आठवते फ्रकफूर्टहून बर्लिनला जाण्यासाठी विमानतळावर आलो,"एकदा तर मला आठवते की , आम्ही फ्रकफूर्टहून बर्लिनला जाण्यासाठी विमानतळावर आलो होतो ." विमान सकाळी वाजताचे होते एअर इंडियांचे ऑफिस उघडणार,"आमचे विमान सकाळी सव्वानऊ वाजताचे होते , आणि एअर - इंडियांचे ऑफिस दहा वाजता उघडणार होते ." तिकिटे ऑफिसमध्ये राहिली होती,आमची तिकिटे त्या ऑफिसमध्ये राहिली होती . आता विमान चुकणार टक्के खात्री वाटायला,आता विमान चुकणार याची शंभर टक्के खात्री वाटायला लागली . दिवसाचा हॉटेलपासूनचा खर्च वाढणार होता,कारण पुन्हा एक दिवसाचा हॉटेलपासूनचा सगळा खर्च वाढणार होता . डॉक्टरांनी चमत्कार केला,डॉक्टरांनी काय चमत्कार केला माहित नाही . उघडणारे एअर इंडियांचे ऑफिस डॉक्टरांनी वाजताच उघडायला माहीत ठरल्याप्रमाणे विमानाने बर्लिनला झालो,"दहा वाजता उघडणारे एअर - इंडियांचे ऑफिस डॉक्टरांनी नऊ वाजताच कसे उघडायला लावले त्यांचे त्यांना माहीत , आणि आम्ही ठरल्याप्रमाणे सव्वा नऊच्या विमानाने बर्लिनला रवाना झालो ." मुंबईत आल्यावर आता विषय करायचा विचारात डॉक्टर होतो,मुंबईत आल्यावर आता हा विषय कसा ' उघड ' करायचा ह्याच विचारात मी व डॉक्टर होतो . स्वप्नाच्या दुनियेतून आता वास्तवाच्या जगात हवे,स्वप्नाच्या दुनियेतून आता वास्तवाच्या जगात यायलाच हवे होते . वास्तव होते,हे वास्तव होते . चटके बसणार,त्याचे चटके बसणार होते . सोसण्याची तयारी होती,ते सोसण्याची आमची तयारी होती . सुरुवातीचे दिवस त्रास होणारच होता,निदान सुरुवातीचे काही दिवस तरी त्रास होणारच होता . प्रवाहाच्या दिशेने पोहणे,हे प्रवाहाच्या उलट दिशेने पोहणे होते . दमछाक होती,दमछाक अपरिहार्य होती . नाकातोडांमध्ये पाणी जाऊन जीव घुसमटण्याचीही शक्यता होती,कदाचित नाकातोडांमध्ये पाणी जाऊन जीव घुसमटण्याचीही शक्यता होती . आता उपाय नव्हता,पण त्याला आता दुसरा कोणाताही उपाय नव्हता . डॉक्टरांचे ठरले डॉक्टरांनी घराची आघाडी सांभाळावी घराची,"याबाबतीत डॉक्टरांचे व माझे एक ठरले होते की , डॉक्टरांनी आपल्या घराची आघाडी सांभाळावी आणि मी माझ्या घराची" घडलं पुढे करायची इच्छा आहे घरच्या लोकांच्या समोर मांडायचे,जे काही घडलं आहे आणि आमची पुढे काय करायची इच्छा आहे ते ज्याचे त्याने आपापल्या घरच्या लोकांच्या समोर मांडायचे . विषयाला घरच्या लोकांच्या समोर मांडायचे,म्हणजे साहजिकच या विषयाला घरच्या लोकांच्या समोर मांडायचे . विषयाला तोंड फुटले,म्हणजे साहजिकच या विषयाला आपोआप तोंड फुटले असते . मग आत्ती डॉक्टरांशी बाबतीत बोलेल,मग आत्ती नक्कीच डॉक्टरांशी या बाबतीत बोलेल . वादही होईल,वादही होईल . होईना मार्ग निघेल,पण त्यातूनच का होईना काही तरी मार्ग नक्कीच निघेल . अंदाज करत,असा एकूण अंदाज आम्ही करत होतो . डॉक्टरांचे नातेवाईक होते,डॉक्टरांचे नातेवाईक पुष्कळच होते . भाऊ बहीण,सगळे भाऊ आणि एक बहीण त्यांच्याहून मोठे NULL . डॉक्टरांच्या आईही होत्या,शिवाय डॉक्टरांच्या आईही जिवंत होत्या . प्रश्न होता इरावतीबाईंना सांगण्याचा,पण याहीपेक्षा कठीण प्रश्न त्यांच्यासमोर होता तो इरावतीबाईंना सांगण्याचा . कंपनीत औषधाच्या बाटल्यांच्या उत्पादन केले,या कंपनीत औषधाच्या बाटल्यांच्या झाकणांचे उत्पादन केले जाते . कंपनीत शेट्टी वडील शेट्टी आई सुनंदा शेट्टी तिघांची भागीदारी आहे,"या कंपनीत शिल्पा शेट्टी , तिचे वडील सुरेंद्र शेट्टी व आई सुनंदा शेट्टी अशी तिघांची भागीदारी आहे ." कंपनीत महिला पुरुष कामगार आहेत,या कंपनीत दहा महिला व सहा पुरुष असे एकूण १६ कामगार आहेत . जुलै रोजी दिलीपकुमार पथकासह पाहणी केली कंपनीतील कामगारांना हजेरीपत्रक दिलेले नसल्याचे पाहून धक्काच बसला,२४ जुलै २००६ रोजी सहायक कामगार आयुक्त दिलीपकुमार यांनी त्यांच्या पथकासह पाहणी केली तेव्हा कंपनीतील कामगारांना हजेरीपत्रक दिलेले नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला . उपस्थितीची नोंदणीही केलेली दिसली,त्यांच्या उपस्थितीची नोंदणीही कुठे केलेली दिसली नाही . पगाराची पावती दिली जात,त्यांना पगाराची पावती दिली जात नाही . वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात,तसेच किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नाही . कामासाठी वेतन देणे असताना महिलांना पुरुषांपेक्षा वेतन दिले जाते पाहून अधिकारी झाले,"समान कामासाठी समान वेतन देणे आवश्‍यक असताना महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते , हे पाहून हे अधिकारी चकीत झाले ." कंपनीच्या व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली,"त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला "" कारणे दाखवा ' नोटीस बजावली ." नोटिशीचे उत्तर मुदतीत देण्याची कंपनीने घेतली,या नोटिशीचे उत्तर मुदतीत देण्याची तसदीही या बेमूर्वतखोर कंपनीने घेतली नाही . न्यायालयात खटला करू आशयाची नोटीस बजावण्यात,"त्यानंतर कंपनीविरुद्ध न्यायालयात खटला का दाखल करू नये , अशा आशयाची दुसरी नोटीस बजावण्यात आली ." दखल कंपनीने घेतली,त्याचीही दखल कंपनीने घेतली नाही . महिन्यांपेक्षा कालावधी देऊनही कंपनीने बाजू केली,सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी देऊनही कंपनीने आपली बाजू स्पष्ट केली नाही . अखेर कंपनीच्या विरोधात खटला करण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्त झाला,अखेर कंपनीच्या विरोधात खटला दाखल करण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्त राजा घोडेस्वार यांच्याकडे सादर झाला . मंजुरी दिल्यावर उल्हासनगर न्यायालयात जानेवारीला खटला झाला,त्यांनी मंजुरी दिल्यावर उल्हासनगर न्यायालयात २४ जानेवारीला खटला दाखल झाला . एप्रिलला सुनावणी होणार,१७ एप्रिलला याविषयी सुनावणी होणार आहे . इंग्लंडमध्ये झालेल्या बिग ब्रदर रुपयांची कमाई झाल्यावर करारांतून शिल्पा शेट्टी कामगारांना वेतनही देत बाब प्रकरणामुळे समोर आली,"इंग्लंडमध्ये झालेल्या "" बिग ब्रदर शो'मधून कोट्यवधी रुपयांची कमाई झाल्यावर विविध करारांतून ४५ कोटी मिळविणारी शिल्पा शेट्टी कामगारांना किमान वेतनही देत नाही , ही बाब या प्रकरणामुळे समोर आली आहे ." परदेशातील कार्यक्रमात वागणूक मिळाल्यावर रडली होती कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे अश्रू दिसत संताप होत,"परदेशातील कार्यक्रमात वर्णद्वेषी वागणूक मिळाल्यावर ती ढसाढसा रडली होती ; मात्र तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या तिच्या कामगारांचे अश्रू तिला दिसत नाहीत , याबद्दल संताप व्यक्त होत आहे ." पत्रकारांना भेट नाकारली पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकाने पत्रकारांना कंपनीच्या आत येण्यास मज्जाव केला भेट घेऊ दिली,पत्रकारांना भेट नाकारली या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी तिच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकाने पत्रकारांना कंपनीच्या आत येण्यास मज्जाव केला व भेट घेऊ दिली नाही . रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा कल्ला आहे,रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा कल्ला सुरू आहे . बॅटमन सिक्‍सर उचलतो खिडकीची काच फुटल्याचा आवाज,कोणीतरी बॅटमन सिक्‍सर उचलतो आणि पाठोपाठ खिडकीची काच खळकन्‌ फुटल्याचा आवाज ! क्षणार्धात टीमचे खेळाडू होतात आता रस्त्यावर शिव्यांची वाहणारा माणूस दिसतो,क्षणार्धात दोन्ही टीमचे खेळाडू गायब होतात आणि आता रस्त्यावर शिव्यांची लाखोली वाहणारा एकच माणूस दिसतो . खिडकीची काच फुटलेली,ज्याच्या खिडकीची काच फुटलेली असते तो... ! प्रसंग फरकाने आजूबाजूला घडत,असेच प्रसंग कमी - अधिक फरकाने आपल्या आजूबाजूला घडत असतात . तोंड द्यावे मुलांच्या पालकांना,त्यांना तोंड द्यावे लागते ते या मुलांच्या पालकांना ! नुकसान होऊ त्रास होऊ मुलांची व्यथा समजून घेणार,"कोणाचे नुकसान होऊ नये , कोणाला त्रास होऊ नये , हे मान्य ; परंतु या मुलांची व्यथा कोण समजून घेणार ?" तक्रार करणारे जण मुले आता आहेत रस्त्याच्या कडेला दुकाने आहेत असतात,"तक्रार करणारे बहुतेक जण , ज्यांची मुले आता मोठी आहेत असेच किंवा रस्त्याच्या कडेला ज्यांची दुकाने आहेत , असेच असतात ." मंडळी होतो वेळी अवेळी अंगणात रस्त्यावर खेळून त्रास दिला होता विसरतात,"ही मंडळी आपणही कधी लहान होतो आणि असेच वेळी - अवेळी , अंगणात , रस्त्यावर खेळून कोणाला तरी त्रास दिला होता , हे सोयीस्कररीत्या विसरतात ." दिवशी रविवारचा सुटीचा दिवस होता,त्या दिवशी रविवारचा सुटीचा दिवस होता . दुपारी मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगात आला आजोबांचे खवळले संतापाच्या भरात बाहेर येऊन मुलांची बॅट तोडली,ऐन दुपारी मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगात आला असता एका आजोबांचे पित्त खवळले आणि त्यांनी संतापाच्या भरात बाहेर येऊन मुलांची बॅट तोडली . प्रसंग होता पालकांकडे तक्रार येणे होते,प्रसंग बाका होता आणि पालकांकडे तक्रार येणे स्वाभाविक होते . आजोबांचा रक्तदाब विचारात घेऊन मुलांची समजूत काढली,आजोबांचा रक्तदाब विचारात घेऊन मी मुलांची समजूत काढली . आजोबांना विचारले मुलांनी खेळावे वाटते,"आजोबांना विचारले , की मुलांनी केव्हा खेळावे असे तुम्हाला वाटते ?" दुपारी खेळू सांगितले,"त्यांनी , "" दुपारी खेळू नये , ' एवढेच सांगितले ." इतरांनी मुलांना सुचविलेल्या वेळा सांगितल्या,मी त्यांना इतरांनी मुलांना सुचविलेल्या वेळा सांगितल्या . विचार करायचा मुलांनी खेळूच निष्कर्ष येत होता,"त्या सर्वांचा विचार करायचा झाला , तर मुलांनी खेळूच नये असा निष्कर्ष येत होता ." मुलांनी आजोबांच्या कृतीला उत्तर युक्ती लढवली,मुलांनी आजोबांच्या कृतीला उत्तर म्हणून अफलातून युक्ती लढवली . घटना मुन्नाभाई चित्रपट येण्याच्या वर्षे आधीची आहे,"ही घटना "" मुन्नाभाई ' चित्रपट येण्याच्या दोन वर्षे आधीची आहे ." आजोबांनी तोडलेल्या बॅटला पुष्पहार घालून मुलांनी श्रद्धांजलीचा बोर्ड लिहिला शेजारी वेळी मुलांनी खेळू सूचना करणारी दिवसभराची यादी लिहिली,आजोबांनी तोडलेल्या बॅटला पुष्पहार घालून मुलांनी श्रद्धांजलीचा बोर्ड लिहिला आणि त्या शेजारी कोणत्या वेळी मुलांनी खेळू नये अशा सूचना करणारी दिवसभराची यादी लिहिली . मुलांची व्यथा मांडण्याची युक्ती मंडई परिसरात दिवस चर्चेचा विषय झाली होती,मुलांची व्यथा मांडण्याची ही युक्ती आमच्या मंडई परिसरात अनेक दिवस चर्चेचा विषय झाली होती . रस्त्यावरील खेळाने वैतागलेले गृहस्थ एकदा आले,रस्त्यावरील खेळाने वैतागलेले एक गृहस्थ एकदा तावातावाने आले . मुलाने गाडीची काच फोडली तक्रार होती,"तुमच्या मुलाने गाडीची काच फोडली , अशी त्यांची तक्रार होती ." मुलांना बोलावून गृहस्थांच्या गाडीच्या फुटलेल्या काचेची जबाबदारी घेण्यास सांगितले,सगळ्या मुलांना मी बोलावून घेतले आणि त्या गृहस्थांच्या गाडीच्या फुटलेल्या काचेची जबाबदारी घेण्यास सांगितले . मुलांचे पालक आले चौकशी झाली,मुलांचे पालक एकत्र आले आणि चौकशी सुरू झाली . गाडी पार्किंगचा नियम तोडून चुकीच्या जागी असल्याचे गाडीच्या विम्याचेसुद्धा नूतनीकरण केले नसल्याचे आले,गाडी पार्किंगचा नियम तोडून चुकीच्या जागी उभी असल्याचे व गाडीच्या विम्याचेसुद्धा नूतनीकरण केले नसल्याचे उघडकीस आले . मुलांना वळण लावण्यासाठी असलेले गृहस्थ आता वरमले पालकांनी वर्गणी काढून भरपाई दिली,"मुलांना वळण लावण्यासाठी आक्रमक असलेले हे गृहस्थ आता मात्र वरमले , तरीही सर्व पालकांनी त्यांना थोडी वर्गणी काढून भरपाई दिली ." मुलांनी मैदानावरच खेळावे काकूंचे मत होते,मुलांनी मैदानावरच खेळावे असे एका काकूंचे मत होते . सांगितले मैदान दाखवा मुलांना घेऊन जाऊ,"त्यांना आम्ही सांगितले , तुम्ही मैदान दाखवा , आपण सगळ्या मुलांना तेथे घेऊन जाऊ ." जवळचेच मैदान आता पॉलिथीन ट्रॅक झाल्याने सामान्यांसाठी होते,जवळचेच एक मैदान आता पॉलिथीन ट्रॅक झाल्याने सामान्यांसाठी बंद होते . मैदानात शिक्षण संस्थेच्या सभासदांना प्रवेश होता,दुसऱ्या एका भव्य मैदानात फक्त त्याच शिक्षण संस्थेच्या सभासदांना प्रवेश होता . निर्बंध नसलेल्या मैदानावर मुलांना काकूंसमवेत घेऊन गेलो स्टंप ठोकायलासुद्धा जागा नसल्याचे लक्षात आले,निर्बंध नसलेल्या एका मैदानावर आम्ही सर्व मुलांना काकूंसमवेत घेऊन गेलो तेव्हा तेथे स्टंप ठोकायलासुद्धा जागा नसल्याचे लक्षात आले . काकूंनी कधीही तक्रार केली,त्या काकूंनी पुन्हा कधीही तक्रार केली नाही . संगणक युगात खेळांचे प्रमाण होत ओरड ऐकू,"संगणक युगात मैदानी खेळांचे प्रमाण कमी होत आहे , ही ओरड ऐकू येते ." ठिकाणची मैदाने बांधकाम व्यावसायिकांनी घशात घातली,अनेक ठिकाणची आरक्षित मैदाने बांधकाम व्यावसायिकांनी घशात घातली आहेत . शिक्षण संस्थांची मैदाने होत,शिक्षण संस्थांची मैदाने संकुचित होत आहेत . वाडा संस्कृतीबरोबर अंगणे लोप पावली,वाडा संस्कृतीबरोबर अंगणे लोप पावली . खेळ संस्कृतीवर अतिक्रमण वाढत पोरांचे रस्त्यावरील खेळ लक्ष्य करणे पोरखेळ आहे,"खेळ संस्कृतीवर अतिक्रमण वाढत असताना , केवळ पोरांचे रस्त्यावरील खेळ लक्ष्य करणे हा निव्वळ पोरखेळ आहे ." खेळातून नुकसान होऊ पथ्य पाळणे आहे,"अशा खेळातून कोणाचेही नुकसान होऊ नये , इतपत पथ्य पाळणे पुरेसे आहे ." मुलगा खेळण्याच्या वयातील आहे,माझा मुलगा खेळण्याच्या वयातील आहे . पालक मुलांना समजून उद्‌भवणारे संघर्ष टाळणे कसोटी असते,पालक म्हणून मुलांना समजून घेताना खेळण्यातून उद्‌भवणारे संघर्ष टाळणे ही मोठी कसोटी असते . मुले होतात आठवणींचे व्रण मनावर कायमचे ठसतात,मुले मोठी होतात ; मात्र कटू आठवणींचे व्रण मनावर कायमचे ठसतात . राज्यात निर्माण झालेल्या वीजटंचाईचा दणका उद्योगांना बसणार,राज्यात निर्माण झालेल्या भीषण वीजटंचाईचा दणका उद्योगांना बसणार आहे . "विजेअभावी उद्योगांना सुटीशिवाय दिवस सुटी वाढविण्याचा निर्णय ""महावितरण'ने घेतला","विजेअभावी उद्योगांना सध्याच्या साप्ताहिक सुटीशिवाय आणखी एक दिवस सुटी वाढविण्याचा निर्णय ""महावितरण'ने घेतला आहे ." राज्यातील मुंबई पुणे वगळता उद्योग लघुउद्योगांना निर्णयाचा फटका बसणार,राज्यातील मुंबई आणि पुणे वगळता सर्व उद्योग आणि सुमारे दोन लाख लघुउद्योगांना या निर्णयाचा फटका बसणार आहे . पुणे जिल्ह्याच्या भागात गुरुवारबरोबरच बुधवारीही सुटी स्टॅगर्ड हॉलिडे देण्याचे ठरविण्यात,पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारबरोबरच बुधवारीही ही सुटी ( स्टॅगर्ड हॉलिडे ) देण्याचे ठरविण्यात आले आहे . योजना लागू करण्यात आलेल्या गावांमधील भारनियमन तासाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात,याबरोबरच अक्षय प्रकाश योजना लागू करण्यात आलेल्या गावांमधील भारनियमन आणखी एका तासाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . गेल्या दिवसांमध्ये राज्यात विजेची मागणी वाढल्यामुळे प्रमाणावर टंचाई निर्माण झाली,गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात विजेची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे . राज्यातील मागणी मेगावॉटपर्यंत पोचली तुलनेत राज्यात मेगावॉट वीज आहे,सध्या राज्यातील मागणी १४ हजार ७०० मेगावॉटपर्यंत पोचली आहे ; मात्र या तुलनेत राज्यात ९ ते १० हजार मेगावॉट इतकीच वीज उपलब्ध आहे . तूट मेगावॉटपर्यंत पोचली,त्यामुळे ही तूट ५ हजार ७०० मेगावॉटपर्यंत पोचली आहे . पार्श्‍वभूमीवर भागातील भारनियमन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात होता,त्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील भारनियमन दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता . यंत्रणेवरील ताण झालेला,तरीही यंत्रणेवरील ताण कमी झालेला नाही . तूट वाढल्याने यंत्रणा पडण्याचा धोका निर्माण झाला,ही तूट वाढल्याने विद्युत यंत्रणा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे . "केंद्राच्या सेंटर आदेशानुसार उद्योगांना सुटीव्यतिरिक्त दिवस सुटी देण्याचा निर्णय ""महावितरण'ने घेतला","त्यामुळे भार प्रेषण केंद्राच्या ( लोड डिस्पॅच सेंटर ) आदेशानुसार उद्योगांना सध्याच्या सुटीव्यतिरिक्त आणखी एक दिवस सुटी देण्याचा निर्णय ""महावितरण'ने घेतला आहे ." कविसंमेलन होईल,दोन वाजता कविसंमेलन होईल . दुपारी अश्‍विनी जोशी ज्योती डोळस सौ. कटारिया प्रयोग होणार,"दुपारी तीन वाजता अश्‍विनी जोशी , ज्योती डोळस व सौ. कटारिया यांचे एकपात्री प्रयोग होणार आहेत ." सायंकाळी पुरस्कार वितरण होणार असून गीता तिलवानी भूषण सेठिया भूषण पुरस्कार देण्यात येणार,"सायंकाळी चार वाजता पुरस्कार वितरण होणार असून , त्यात गीता तिलवानी यांना "" स्वानंद महिला भूषण ' व कविता सेठिया यांना "" स्वानंद उद्योग भूषण ' पुरस्कार देण्यात येणार आहे ." सीमा शेख कुलकर्णी पत्रकारिता उज्ज्वला अथावर नहार पुष्पा कर्नावट मंजू चोपडा कांचन बाफना विमल खंडागळे उज्ज्वला मराठे शहा आहे,""" स्वानंद भरारी ' पुरस्कारार्थींमध्ये सीमा शेख , वर्षा कुलकर्णी ( पत्रकारिता ) , उज्ज्वला अथावर , संगीता नहार ( शैक्षणिक ) , पुष्पा कर्नावट , कांता खाबिया ( धार्मिक ) , मंजू चोपडा , कांचन बाफना ( सांस्कृतिक ) , विमल खंडागळे , उज्ज्वला मराठे ( सामाजिक ) , तरुलताबेन शहा ( कला ) यांचा समावेश आहे ." अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने हस्ते पुरस्कार वितरण होईल,अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी - मोने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल . सायंकाळी महिला कलाविष्कार करतील,सायंकाळी पाच वाजता स्थानिक महिला कलाविष्कार सादर करतील . महामंडळाच्या वतीने पर्यटकांसाठी रिसॉर्ट करण्यासाठी जागा शोधण्याचे काम आहे,महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटकांसाठी सोलापूरलगत भव्य रिसॉर्ट उभे करण्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे . जागा लागणार माहिती डॉ. के. एच. गोविंदराज आज दिली,यासाठी पाच एकर जागा लागणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. एच. गोविंदराज यांनी आज येथे दिली . बोलत,लोकशाहीदिन पत्रकार परिषदेत ते बोलत होते . पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सूचना केली असून दृष्टीने हालचाली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले,पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी तशी सूचना नुकतीच केली असून त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले . झालेल्या तक्रारी झाल्या,आज झालेल्या लोकशाहीदिनात एकूण २३३ तक्रारी दाखल झाल्या आहेत . तक्रारी महसूल विभागाबाबत आहेत,यातील ११४ तक्रारी महसूल विभागाबाबत आहेत . भूसंपादनाचा मोबदला पुनर्वसनाच्या अनुषंगाने तक्रारी आहेत,यातही भूसंपादनाचा मोबदला आणि पुनर्वसनाच्या अनुषंगाने या तक्रारी आहेत . लक्ष दिले जाणार असल्याचे म्हणाले,याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे ते म्हणाले . महसूल विभागाशिवाय जिल्हा परिषदेबाबत पोलिसांबद्दल महापालिकेबाबत आयुक्तालयाबाबत शहर पोलिस उपनिबंधक संस्था कार्यालयाबाबत मंडळाबाबत तक्रारी आहेत,"महसूल विभागाशिवाय जिल्हा परिषदेबाबत २८ , ग्रामीण पोलिसांबद्दल १७ , महापालिकेबाबत १७ , पोलिस आयुक्तालयाबाबत ( शहर पोलिस ) १४ , उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाबाबत १२ , वीज मंडळाबाबत आठ व अन्य २३ तक्रारी आहेत ." जानेवारी अखेरपर्यंत तक्रारी झाल्या असून तक्रारी निकाली काढण्यात आल्या,जानेवारी अखेरपर्यंत १७ हजार ५८० तक्रारी दाखल झाल्या असून १७ हजार ४३५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत . तक्रारी आहेत,१४५ तक्रारी शिल्लक आहेत . तक्रारी प्रमाण टक्के असल्याचे सांगितले,तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण ९९ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले . रोजगार हमीची कामे असून मजूर क्षमता आहे,रोजगार हमीची ४४ कामे सुरू असून मजूर क्षमता १९१४ आहे . कामावर मजूर आहेत,प्रत्यक्ष कामावर ९७ मजूर आहेत . सांगोला तालुक्‍यात बार्शी तालुक्‍यात पंढरपूर तालुक्‍यात माळशिरस अक्कलकोट तालुक्‍यात प्रत्येकी सोलापूर तालुक्‍यात उत्तर सोलापूर तालुक्‍यात कामे करमाळा तालुक्‍यात कामे आहेत,"सांगोला तालुक्‍यात १४ , बार्शी तालुक्‍यात ८ , पंढरपूर तालुक्‍यात सहा , माळशिरस व अक्कलकोट तालुक्‍यात प्रत्येकी चार , दक्षिण सोलापूर तालुक्‍यात एक व उत्तर सोलापूर तालुक्‍यात तीन कामे तसेच करमाळा तालुक्‍यात ४ कामे सुरू आहेत ." महामंडळाच्या प्रायोजकत्वाने घेण्यात आलेल्या सोलापूर लाख रुपयांचा निधी झाला,पर्यटन विकास महामंडळाच्या प्रायोजकत्वाने घेण्यात आलेल्या सोलापूर महोत्सवासाठी ५६ लाख ७० हजार रुपयांचा निधी जमा झाला . महोत्सवासाठी लाख रुपये खर्च झाला,महोत्सवासाठी सुमारे २२ लाख रुपये खर्च झाला आहे . लाख रुपये असून पुढच्या वर्षी महोत्सव घेता यावा स्थापन करण्यात असून समितीच्या खात्यावर रक्कम ठेवण्यात,सुमारे ३४ लाख रुपये शिल्लक असून पुढच्या वर्षी महोत्सव घेता यावा यासाठी सोलापूर महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या खात्यावर ही रक्कम ठेवण्यात आली आहे . दरवर्षी महोत्सव घेण्याचा मानस आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले,"पर्यटन विकास महामंडळाचा दरवर्षी महोत्सव घेण्याचा मानस आहे , असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले ." महोत्सवात स्टॉल होते प्रतिसाद मिळाला,महोत्सवात जे स्टॉल होते त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही . खाद्यपदार्थांच्या स्टॉललाही प्रतिसाद होता,खाद्यपदार्थांच्या स्टॉललाही असाच प्रतिसाद होता . स्टॉलधारकांना रुपये देण्यात असल्याचे म्हणाले,यामुळे स्टॉलधारकांना प्रत्येकी चार - चार हजार रुपये परत देण्यात आले असल्याचे ते म्हणाले . महिन्याच्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवरून तक्रारी असून २७३१०२० क्रमांक आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले,"दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवरून तक्रारी स्वीकारण्यात येणार असून यासाठी ०२१७ - २७३१०२० , २१ , २२ असे तीन क्रमांक आहेत , असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले ." राज्यातील सेतू कार्यालयांची पाहणी झाली,राज्यातील सर्व सेतू कार्यालयांची पाहणी झाली आहे . सोलापूरच्या कार्यालयाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली,त्यात सोलापूरच्या सेतू कार्यालयाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली . वेळेचे भारनियमन वगळता भारनियमन करण्यात सूचना मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली,"निर्धारित वेळेचे भारनियमन वगळता अतिरिक्त भारनियमन करण्यात येऊ नये , अशी सूचना वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे ." अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले,या अनुषंगाने आज महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . वीज भारनियमनाच्या विरोधात यंत्रमाग कारखानदार कामगारांचा गुरुवारी वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे संघाने कळविले,वीज भारनियमनाच्या विरोधात यंत्रमाग कारखानदार आणि कामगारांचा गुरुवारी वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाने कळविले . विजेच्या समस्येवर सकाळी सायंकाळी वीजपुरवठा करण्याचे ठरले,विजेच्या समस्येवर सकाळी सव्वाआठ ते सायंकाळी पावणे सहापर्यंत अखंड वीजपुरवठा करण्याचे ठरले होते . महिन्यापर्यंत अंमलबजावणी झाली,एक महिन्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली . दिवसांपासून तातडीचे भारनियमन दिवसातून वेळा तास रात्रीही भारनियमन आहे,"मात्र , अलीकडे काही दिवसांपासून "" तातडीचे भारनियमन ' म्हणून दिवसातून तीन वेळा एक - एक तास आणि रात्रीही भारनियमन सुरू आहे ." विरोधात दिवसांपूर्वी कारखानदारांनी अशोक चौकातील वीज मंडळासमोर निदर्शने केली होती,त्याच्या विरोधात आठ दिवसांपूर्वी कारखानदारांनी अशोक चौकातील वीज मंडळासमोर निदर्शने केली होती . कामगारही झाले,त्यात कामगारही सामील झाले होते . चर्चा होऊन कारखानदार कामगारांचा मोर्चा काढण्याचे ठरले संघाचे सरचिटणीस नल्ला दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले,"याबाबत चर्चा होऊन कारखानदार आणि कामगारांचा संयुक्त मोर्चा काढण्याचे ठरले , असे संघाचे सरचिटणीस दामोदर नल्ला यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे ." रस्त्यावरील संघाच्या कार्यालयापासून सकाळी मोर्चा निघेल सर्वांनी होण्याचे आवाहन करण्यात,"अक्कलकोट रस्त्यावरील संघाच्या कार्यालयापासून सकाळी दहाला हा मोर्चा निघेल , यात सर्वांनी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले ." भारनियमन संदर्भात मुंबईत बैठक झाली होती,भारनियमन संदर्भात मुंबईत बैठक झाली होती . ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील म्हेत्रे येथील अधीक्षक अभियंता ढाकूलकर अभियंता एम. एस. फंड संघाचे पदाधिकारी वेळी होते,"ऊर्जामंत्री दिलीप वळसे - पाटील , पालकमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील , गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे , येथील अधीक्षक अभियंता रमेश ढाकूलकर , कार्यकारी अभियंता एम. एस. फंड आणि संघाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते ." वेळी यंत्रमाग उद्योगासाठी तास वीजपुरवठा करण्याचे ठरले,त्या वेळी यंत्रमाग उद्योगासाठी सलग दहा तास वीजपुरवठा करण्याचे ठरले होते . अंमल राहावा मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणार,"त्याचा अंमल कायमस्वरूपी राहावा , अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे ." पाण्याचा वापर अपव्यय सर्वावर शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थापनाने अंकूश राहणार कायद्याचे पालन झाल्यास ठरणार,"पाण्याचा अमर्याद वापर , नासाडी आणि अपव्यय या सर्वावर शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थापनाने अंकूश राहणार असल्याने कायद्याचे काटेकोर पालन झाल्यास तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे ." कालवा माध्यमातून पाणी वितरण करताना शेतकऱ्याला पाणी घ्यावे बंधन नव्हते,जलसंपदा खात्याकडून कालवा आणि अन्य माध्यमातून पाणी वितरण करताना शेतकऱ्याला पाणी किती घ्यावे याला बंधन नव्हते . शेतकरी जमिनीला पाणी देऊन झाल्यानंतर शेतातल्या विहिरीत पाणी साठवण्याचा प्रयत्न करीत जमिनीला पाणी देत,"अनेक शेतकरी जमिनीला पाणी देऊन झाल्यानंतर शेतातल्या विहिरीत पाणी साठवण्याचा प्रयत्न करीत , जमिनीला वारेमाप पाणी देत ." पाळी मिळते शाश्‍वती नसल्याने आलेले पाणी वापरून टाकण्याची मानसिकता असे,पुढची पाळी कधी मिळते याची शाश्‍वती नसल्याने आलेले पाणी वापरून टाकण्याची मानसिकता असे . कायद्यामुळे बंधन आले,त्याला या कायद्यामुळे बंधन आले आहे . साऱ्याचे नियंत्रण करणार संस्थेची रचना कायद्यातील तरतुदी अभ्यास करणे आहे,पाणी वापर संस्था साऱ्याचे नियंत्रण करणार असल्याने त्या संस्थेची रचना आणि कायद्यातील तरतुदी यांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे . पाणी वापर संस्थेला शीर्ष पाणी आदेश आहे,"पाणी वापर संस्थेला "" टेल टू हेड ' अर्थात पुच्छ ते शीर्ष असा पाणी वाटपाचा आदेश आहे ." आहे संकेत आहे,"तो समन्यायी आहे , असा संकेत आहे ." तथ्य आहे वापर संस्थेकडे पाणीपट्टी होते अवलंबून,त्यात किती तथ्य आहे ते या वापर संस्थेकडे पाणीपट्टी कशी आणि किती जमा होते यावर अवलंबून आहे . सिंचन हंगाम होण्यापूर्वी कालवा कार्यचालनाचे वेळापत्रक कालवा व्यवस्थेची निगा यंत्रणेची पाहणी शेतकऱ्यांकडून आलेली पाण्याची मागणी विचार पाणी वापर संस्थेला करणे भाग आहे,"सिंचन हंगाम सुरू होण्यापूर्वी कालवा कार्यचालनाचे वेळापत्रक , कालवा व्यवस्थेची निगा आणि यंत्रणेची पाहणी , शेतकऱ्यांकडून आलेली पाण्याची मागणी याचा विचार पाणी वापर संस्थेला करणे भाग आहे ." पाण्याचा हिशेब ठेवण्याचे काम करावे लागणार,त्याचप्रमाणे पाण्याचा हिशेब ठेवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागणार आहे . कामकाजाची पूर्तता करण्यासाठी समिती नेमण्यात कलमांचा समावेश करण्यात आला निवडणुकीच्या वेळी सदस्याला पेक्षा मुले असू नयेत नियम करण्यात आला आहे,"पाणीवापर संस्थेच्या कामकाजाची पूर्तता करण्यासाठी जी समिती नेमण्यात येईल तीत काही स्वागतार्ह कलमांचा समावेश करण्यात आला आहे , निवडणुकीच्या वेळी संबंधित सदस्याला दोन पेक्षा जास्त मुले असू नयेत , असा नियम करण्यात आला आहे ." लोकसंख्या नियंत्रणाच्यादृष्टीने आहे,लोकसंख्या नियंत्रणाच्यादृष्टीने तो अत्यंत फायदेशीर आहे . गटांचा समावेश बाब असून गावातील गटांचा व्यक्तींचा संस्थेवर प्रभाव राहणार,सर्व गटांचा समावेश ही एक महत्त्वाची बाब असून गावातील विशिष्ट गटांचा किंवा व्यक्तींचा संस्थेवर प्रभाव राहणार नाही . सदस्यता कायद्याने स्वरूप असेल,सर्वसमावेशक सदस्यता असे तिचे कायद्याने स्वरूप असेल . महिला सदस्यांसाठी तरतूद कायद्यात करण्यात आली,याखेरीज महिला सदस्यांसाठी विशेष तरतूद कायद्यात करण्यात आली आहे . महिलांच्या सहभागाचे कलमही आहे,महिलांच्या सहभागाचे हे कलमही महत्त्वपूर्ण आहे . कायद्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी उद्याच्या अंकात,या कायद्यामुळे होणाऱ्या नेमक्‍या फायद्यांविषयी उद्याच्या अंकात . शिवसेनेचे उमेदवार चौगुले सर्वांचे अंदाज चुकवत मते घेऊन सेट विजय मिळविला,"शिवसेनेचे उमेदवार रमेश चौगुले यांनी सर्वांचे अंदाज चुकवत एक हजार ५४७ मते घेऊन सरळ "" सेट ' मध्ये विजय मिळविला ." संगणकतज्ज्ञ डॉ. भटकर टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेजेस टीडीआयएल संचालक व्हिज्युअल डिझाईन जोशी सी डॅक संचालक डॉ. पुरोहित वेळी होते,"ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर , "" टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेजेस "" चे ( टीडीआयएल ) वरिष्ठ संचालक एस. डी. दधीच , व्हिज्युअल डिझाईन तज्ज्ञ प्रा . आर . के . जोशी , "" सी - डॅक "" चे संचालक डॉ. एस. सी. पुरोहित आदी या वेळी उपस्थित होते ." दधीच म्हणाले भाषांतराबरोबरच सुविधा करून देण्यासाठीही प्रयत्न आहेत,"श्री . दधीच म्हणाले , "" ऑनलाइन भाषांतराबरोबरच "" टेक्‍स्ट टू स्पीच "" सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत ." देशातील भाषांतील लिपीत संगणक आज्ञावली करून,शिवाय देशातील २२पैकी १० भाषांतील लिपीत संगणक आज्ञावली उपलब्ध करून दिल्या आहेत . संगणक वेबसाइटवरून सुविधा डाउनलोड करता येतील,"संगणक वापरकर्त्याला www . ildc . in या वेबसाइटवरून या सुविधा मोफत "" डाउनलोड "" करता येतील ." सी डॅक आहेत,"त्यांच्या "" सीडी "" ही "" सी - डॅक "" कडे मोफत उपलब्ध आहेत ." संगणकावर ब्राउझर मेसेंजर सुविधा लिपीत होतात,"याद्वारे संगणकावर ब्राउझर , ई - मेल , ओपन ऑफिस , मेसेंजर आदी सुविधा या दहा लिपीत उपलब्ध होतात ." शंभराहून फॉंट मध्ये आहे,"प्रत्येक लिपी शंभराहून अधिक "" फॉंट "" मध्ये उपलब्ध आहे . """ डिझायनर सिरीज प्रकल्पावर गट काम करीत,"या "" डिझायनर सिरीज "" प्रकल्पावर १२जणांचा गट काम करीत आहेत ." गट भावना अक्षरलेखनातून होतील फॉंट करीत,"हा गट विविध भावना केवळ अक्षरलेखनातून व्यक्त होतील , अशाप्रकारचे "" फॉंट "" तयार करीत आहे ." तांत्रिकदृष्ट्या अक्षरलेखनाचा वापर करण्यासाठी सी डॅक लवकरच अक्षरलेखक भाषातज्ज्ञ सॉफ्टवेअर विकसक आणणारे व्यासपीठ नॅशनल गिल्ड करीत असल्याचेही सी डॅक जिस्ट गटाचे प्रकल्प समन्वयक कुलकर्णी सांगितले,"तांत्रिकदृष्ट्या अक्षरलेखनाचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी "" सी - डॅक "" लवकरच अक्षरलेखक , भाषातज्ज्ञ , सॉफ्टवेअर विकसक यांना एकत्र आणणारे राष्ट्रीय व्यासपीठ ( नॅशनल गिल्ड ) तयार करीत असल्याचेही "" सी - डॅक "" च्या "" जिस्ट "" गटाचे प्रकल्प समन्वयक महेश कुलकर्णी यांनी सांगितले ." भांडारकर संस्थेत अक्षरलेखनाचे संग्रहालय,भांडारकर संस्थेत अक्षरलेखनाचे संग्रहालय भाषा करण्यासाठी फॉंट्‌स करणे असल्याचे करून डॉ. भटकर म्हणाले अक्षरलेखन कला तंत्रज्ञान समन्वय आहे,"भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक "" फॉंट्‌स "" विकसित करणे आवश्‍यक असल्याचे नमूद करून डॉ. भटकर म्हणाले , "" यासाठी अक्षरलेखन कला व तंत्रज्ञान यांचा समन्वय आवश्‍यक आहे ." क्षेत्रातही संशोधन विकासाला वाव आहे,या क्षेत्रातही संशोधन व विकासाला वाव आहे . प्रसार व्हावा संस्थेत अक्षरलेखनाचे संग्रहालय करण्याबाबत प्रयत्न आहेत,याचा प्रसार व्हावा यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत अक्षरलेखनाचे संग्रहालय करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत . निधीची उपलब्धता झाली कामाला सुरवात होऊ शकेल,"निधीची उपलब्धता झाली , की या कामाला सुरवात होऊ शकेल . """ वेद झाल्याची टीका होत मनुष्य वेदांचा केंद्रबिंदू असून मनुष्यजीवन होण्यासाठी वेदांची आवश्‍यकता आहे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती केले,""" वेद कालबाह्य झाल्याची टीका होत असली , तरी मनुष्य हाच वेदांचा केंद्रबिंदू असून , मनुष्यजीवन समृद्ध होण्यासाठी वेदांची आवश्‍यकता आहे , "" असे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आज व्यक्त केले ." खंडाचे प्रकाशन हस्ते झाले,""" ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवादा "" च्या पहिल्या खंडाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले ." वेळी बोलत,या वेळी ते बोलत होते . डॉ. कुलकर्णी अनुवाद केला,डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी हा अनुवाद केला आहे . विधान परिषदेचे सभापती फरांदे उद्योगपती शिर्के वेदमूर्ती पालेकर मंडळाचे कार्यवाह कुलकर्णी प्रसंगी होते,"विधान परिषदेचे माजी सभापती ना . स . फरांदे , प्रसिद्ध उद्योगपती बी. जी. शिर्के , वेदमूर्ती लक्ष्मणशास्त्री पालेकर आणि स्वाध्याय मंडळाचे कार्यवाह अप्पासाहेब कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते ." वेद ज्ञानाचे भांडार आहे वर्णन करून म्हणाले विज्ञानामुळे मनुष्याची प्रगती होत कर्तृत्त्वाला प्रयत्नांना मर्यादा पडतात,"वेद म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे , असे वर्णन करून ते म्हणाले , "" विज्ञानामुळे मनुष्याची ऐहिक , भौतिक प्रगती होत असली , तरी त्याच्या कर्तृत्त्वाला आणि प्रयत्नांना मर्यादा पडतात ." वेळी वेदांमधील ज्ञानच पडते,त्या वेळी वेदांमधील ज्ञानच उपयोगी पडते . जात धर्म पंथ मानता वेदांमधील ज्ञान आहे,"जात , धर्म , पंथ न मानता वेदांमधील ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध आहे ." वेद कालबाह्य झालेत विचार करणेदेखील अज्ञानाचे द्योतक आहे,"त्यामुळे वेद कालबाह्य झालेत , असा विचार करणेदेखील अज्ञानाचे द्योतक आहे . """ डॉ. कुलकर्णी ऋग्वेदाचा अनुवाद केलेला मंत्राचा अभिप्राय सांगितला,"डॉ. कुलकर्णी यांनी ऋग्वेदाचा केवळ पारंपरिक अनुवाद केलेला नाही , तर त्यातील प्रत्येक मंत्राचा विज्ञाननिष्ठ अभिप्राय सांगितला आहे ." वेदांचा अर्थ समाजापर्यंत पोचायला हवा सांगितले,"त्यामुळे वेदांचा अर्थ समाजापर्यंत पोचायला हवा , असेही त्यांनी सांगितले ." वेदांचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत भाषेत पोचल्याने गैरसमज निर्माण झाले वेदांचा मराठीतला अर्थ नागरिकांना ठरेल अपेक्षा फरांदे केली,""" वेदांचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत न पोचल्याने त्याविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले ; म्हणूनच वेदांचा मराठीतला अर्थ नागरिकांना हितकारक ठरेल , "" अशी अपेक्षा फरांदे यांनी व्यक्त केली ." वातावरणात बदल होऊन काहीवेळा गारपिटीसारख्या आपत्ती ओढवल्या,""" वातावरणात बदल होऊन काहीवेळा गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवल्या जातात ." वेळी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अपेक्षा आमदार शरद ढमाले भागाची पाहणी केल्यानंतर केली,"अशा वेळी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी वन व कृषी विभागाने पुढाकार घ्यावा , "" अशी अपेक्षा आमदार शरद ढमाले यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केली ." हवेली तालुक्‍यातील सोनापूर एप्रिलला झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले,हवेली तालुक्‍यातील सोनापूर येथे १५ एप्रिलला झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले . पंचनामे आहेत,त्याचे पंचनामे सुरू आहेत . ठिकाणी आमदार ढमाले सदस्य कोंडे पंचायत समिती सदस्य वाघ भेट देऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली,"त्या ठिकाणी आज आमदार ढमाले व जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे , पंचायत समिती सदस्य नितीन वाघ यांनी भेट देऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली ." म्हणाले दरवर्षी वणवा लावल्याने वृक्षतोड झाल्याने परिसरात दाबाचा पट्टा निर्माण होऊन आपत्ती ओढवली,"ते म्हणाले , "" दरवर्षी वणवा लावल्याने तसेच सातत्याने खासगी व शासकीय वृक्षतोड झाल्याने या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन नैसर्गिक आपत्ती ओढवली जाते ." गवत यावे गैरसमजुतीने डोंगरांना वणवे लावले,"गवत चांगले यावे , या गैरसमजुतीने डोंगरांना वणवे लावले जातात ." शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभाग शेती कृषी विभागाने पुढाकार घेणे आहे,"याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वन विभाग व शेती , कृषी विभागाने पुढाकार घेणे आवश्‍यक आहे . """ खडकवासला पानशेतपर्यंतच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हाताशी आलेले पीक गारांमुळे झाले,खडकवासला ते पानशेतपर्यंतच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हाताशी आलेले पीक गारांमुळे नष्ट झाले आहे . महिन्यांपूर्वी लावलेल्या उसाची पाने फाटली असून गवती चहाच्या पानांप्रमाणे झालेली पाहावयास मिरचीला आलेली फळे गळाली गारांच्या माऱ्यामुळे डागाळलेली,"दोन - तीन महिन्यांपूर्वी लावलेल्या उसाची पाने फाटली असून ती गवती चहाच्या पानांप्रमाणे लहान झालेली पाहावयास मिळाली . ढोबळी मिरचीला आलेली फळे , गळाली व गारांच्या माऱ्यामुळे डागाळलेली आहेत ." मक्‍याची पाने फाटली ठिकाणी झोपला,मक्‍याची पाने फाटली आहे ; तर काही ठिकाणी तो पूर्ण झोपला आहे . भेंडी काकडी भुईमूग जागेवर झाला,"भेंडी , काकडी , उन्हाळी भुईमूग जागेवर खराब झाला आहेत ." आंब्याची लागवड केलेल्या झाडांची फळे पाने गळाली,आंब्याची लागवड केलेल्या झाडांची संपूर्ण फळे व पाने गळाली आहेत . फुटांपर्यंत पाल्याचा ढीग साठला,झाडाखाली तीन ते चार फुटांपर्यंत पाल्याचा ढीग साठला आहे . झाडाच्या पुढील वाढीवर परिणाम होणार शेतकऱ्यांनी मत केले,त्यामुळे झाडाच्या पुढील वाढीवर परिणाम होणार असे जाणकार शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले . नुकसानभरपाई मिळावी मागणी ग्रामस्थांनी आमदारांच्याकडे केली,नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी आमदारांच्याकडे केली . वेळी अधिकारी गांधले धराडे मारुती गोगावले सपकाळ राजू साळेकर शेतीचे पंचनामे केले,"या वेळी मंडल अधिकारी एस. डी. गांधले , एन. डी. धराडे , मारुती गोगावले , सुभाष सपकाळ , राजू साळेकर यांनी शेतीचे पंचनामे केले ." वय वर्षांचे आहे मुलांसाठी क्विझ संकेतस्थळ केले,"त्याचे वय अवघे दहा वर्षांचे आहे ; पण मुलांसाठी त्याने "" वेब क्विझ "" असे संकेतस्थळ सुरू केले आहे ." निर्माण केलेले संकेतस्थळ आहे,त्याने निर्माण केलेले हे दुसरे संकेतस्थळ आहे . ई झोन कंपनीने बुद्धिमत्तेची दखल घेतली असून काम मायक्रोसॉफ्ट पोचविण्यात येण्याचाही प्रयत्न करण्यात येणार,"चिंचवडमधील "" ई - झोन "" या कंपनीने त्याच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली असून , त्याचे काम "" मायक्रोसॉफ्ट "" पर्यंत पोचविण्यात येण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे ." कोथरूडच्या मयूर कॉलनी येथील पाचवीत शिकणाऱ्या गोसावी संकेतस्थळ प्रयत्नांतून केले,कोथरूडच्या मयूर कॉलनी येथील जोग प्रशालेत पाचवीत शिकणाऱ्या चिन्मय गोसावी याने www . cwq . org . in हे संकेतस्थळ स्वतःच्या प्रयत्नांतून सुरू केले आहे . वर्षांपूर्वी शाळा शाळेतील शिक्षक माहिती देणारे संकेतस्थळ केले विज्ञान गणित इतिहास भूगोल सामान्यज्ञान विषयांवरील प्रश्‍नांची प्रश्‍नावली संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलांपुढे ठेवली,"दोन वर्षांपूर्वी त्याने शाळा , शाळेतील शिक्षक आणि स्वतःविषयी माहिती देणारे संकेतस्थळ विकसित केले . त्यानंतर विज्ञान , गणित , इतिहास , भूगोल , सामान्यज्ञान अशा अनेक विषयांवरील दहा प्रश्‍नांची प्रश्‍नावली त्याने संकेतस्थळाच्या माध्यमातून समवयस्क मुलांपुढे ठेवली आहे ." संगणकाची आवड आहे,""" संगणकाची आवड मला लहानपणापासूनच आहे ." वडिलांकडून शिक्षण मिळत वाढली,वडिलांकडून त्याचे शिक्षण मिळत गेले अन्‌ त्याविषयी ओढ वाढली . संकेतस्थळ करताना वडिलांचे मार्गदर्शन लाभले क्विझ संकेतस्थळ होस्ट केले माहिती दिली,"पहिले संकेतस्थळ तयार करताना वडिलांचे मार्गदर्शन लाभले होते ; पण "" वेब क्विझ "" चे संकेतस्थळ मात्र पूर्ण "" होस्ट "" केले आहे , "" अशी माहिती चिन्मयने "" सकाळ""ला दिली ." माध्यमातून संकेतस्थळ केल्याचे सांगून सध्या फोटोशॉप इम्पॅक्‍ट ऍनिमेटर सॉफ्टवेअर उपयोग करीत असल्याचे सांगितले,""" मायक्रोसॉफ्ट फ्रंटपेज "" च्या माध्यमातून दोन्ही संकेतस्थळ विकसित केल्याचे सांगून सध्या "" फोटोशॉप "" , "" यूलीड फोटो इम्पॅक्‍ट "" , "" जीआयएफ ऍनिमेटर "" अशा विविध "" सॉफ्टवेअर "" चा उपयोग करीत असल्याचे त्याने सांगितले ." संकेतस्थळ बनविण्यास दिवसांचा अवधी लागला होता क्विझ संकेतस्थळ करण्यात महिना गेला सांगितले,""" पहिले संकेतस्थळ बनविण्यास चार - पाच दिवसांचा अवधी लागला होता ; पण "" वेब क्विझ "" चे संकेतस्थळ पूर्ण करण्यात अर्धा महिना गेला , "" असेही त्याने सांगितले ." कामकाजात वेळ बचतीला महत्त्व,- प्रशासकीय कामकाजात वेळ आणि पैशाच्या बचतीला महत्त्व ई प्रणाली करण्याचे नियोजन,- संगणकाबरोबरच स्वतःची ई - प्रणाली विकसित करण्याचे नियोजन कर्मचाऱ्यांनाही अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण बैठकींतून मार्गदर्शन,- कर्मचाऱ्यांनाही अधिकाऱ्यांमार्फत तंत्रशुद्ध प्रशिक्षण व बैठकींतून मार्गदर्शन कार्यालयांत गतिमानतेसाठी अधिकाऱ्यांचे पथक,- विभागीय कार्यालयांत अधिक गतिमानतेसाठी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक महापालिकेच्या कामकाज पद्धतीचा कामात उपयोग,- इतर महापालिकेच्या कामकाज पद्धतीचा प्रत्यक्ष कामात उपयोग व्यवसाय दर्जाचा व्हावा,मुद्रण व्यवसाय जागतिक दर्जाचा व्हावा - जोशी,मनोहर जोशी नाशिक ता,"नाशिक , ता . २२ -" जागतिकीकरणाचा फायदा घेण्यासाठी देशातील मुद्रण व्यवसायाचे स्वरूप करणे गरजेचे आहे प्रतिपादन लोकसभेचे सभापती जोशी केले,"जागतिकीकरणाचा फायदा घेण्यासाठी देशातील मुद्रण व्यवसायाचे स्वरूप व्यापक करणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी आज येथे केले ." झालेल्या परिषदेच्या अधिवेशनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलत,नाशिक जिल्हा मुद्रक संघातर्फे झालेल्या महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या ५२व्या अधिवेशनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते . परिषदेचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते,परिषदेचे अध्यक्ष आनंद लिमये अध्यक्षस्थानी होते . येथील मंदिरात अधिवेशन झाले,येथील महाकवी कालिदास कला मंदिरात हे अधिवेशन झाले . जोशी म्हणाले मुद्रणाद्वारे ज्ञानाचा जतन केला जात काळाच्या ओघात बदल घडूनही मुद्रणाचे महत्त्व घटलेले,"श्री . जोशी म्हणाले , "" "" मुद्रणाद्वारे ज्ञानाचा ठेवा जतन केला जात असल्याने काळाच्या ओघात अनेक बदल घडूनही मुद्रणाचे महत्त्व घटलेले नाही ." होत,उलट ते विकसित होत गेले . लोकांना करण्याचे श्रेय मुद्रण कलेचेच आहे,लोकांना साक्षर करण्याचे श्रेय मुद्रण कलेचेच आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी छापखाना केला होता,छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये छापखाना सुरू केला होता . दूरदृष्टी होती,एवढी दूरदृष्टी त्यांना होती . ' ' परिषदेने मुद्रकांची सूची करण्याचा निर्णय घेतला,परिषदेने मुद्रकांची सूची तयार करण्याचा निर्णय घेतला आहे . मुद्रण कलेत होणाऱ्या बदलांच्या दृष्टीने प्रशिक्षण शाळाही केली,मुद्रण कलेत होणाऱ्या बदलांच्या दृष्टीने प्रशिक्षण शाळाही सुरू केली आहे . जोशी कौतुक केले,त्याबद्दल श्री . जोशी यांनी कौतुक केले . भारनियमनामुळे व्यवसायाला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन जोशी दिले,भारनियमनामुळे या व्यवसायाला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे व मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन श्री . जोशी यांनी दिले . जोशी हस्ते परिषदेच्या मुद्रा मुद्रा स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात,"श्री . जोशी यांच्या हस्ते परिषदेच्या "" मुद्रा ' व "" नाशिक मुद्रा ' या दोन स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले ." क्षेत्रातील व्यावसायिकांचा सत्कार करण्यात,मुद्रण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला . परिषदेने घेतलेल्या स्पर्धा २००७ पारितोषिकां वितरण करण्यात,"परिषदेने घेतलेल्या "" मुद्रण स्पर्धा २००७ ' च्या "" मुद्रणमहर्षी स्व. दादासाहेब पोतनीस पारितोषिकां ' चे वितरण करण्यात आले ." महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शनाचे उद्‌घाटन परिषदेचे अध्यक्ष लिमये हस्ते करण्यात,महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शनाचे उद्‌घाटन परिषदेचे अध्यक्ष लिमये यांच्या हस्ते करण्यात आले . सांगितले ऑफसेट छपाईसाठी मुद्रकांना लागतात टक्केच भारतात होतात,"त्यांनी सांगितले , की ऑफसेट छपाईसाठी मुद्रकांना जेवढ्या पी . एस . प्लेट लागतात , त्याच्या ९० टक्केच भारतात तयार होतात ." टक्के निर्यात होतात,त्यातीलही २५ टक्के निर्यात होतात . मुद्रकांना प्लेट्‌सवरच गरज भागवावी,त्यामुळे मुद्रकांना आयात प्लेट्‌सवरच गरज भागवावी लागते . स्वागताध्यक्ष वंदन पोतनीस प्रास्ताविक केले,स्वागताध्यक्ष वंदन पोतनीस यांनी प्रास्ताविक केले . कार्याध्यक्ष सुनील देशपांडे उपाध्यक्ष अजित मोडक जगताप सरचिटणीस देशपांडे मुकुंद इनामदार खजिनदार पांडे सदस्य कुलकर्णी पुराणिक कुलकर्णी धोटे जयंत टिळे व्यासपीठावर होते,"कार्याध्यक्ष सुनील देशपांडे , उपाध्यक्ष अजित मोडक , प्रदीप जगताप , सरचिटणीस नंदन देशपांडे , मुकुंद इनामदार , खजिनदार सत्यनारायण पांडे , सदस्य दीपक कुलकर्णी , अभिजित पुराणिक , सुहास कुलकर्णी , उदय धोटे , जयंत टिळे आदी व्यासपीठावर होते ." सांगुर्डेकर पारितोषिकांचे वाचन केले,विलास सांगुर्डेकर यांनी पारितोषिकांचे वाचन केले . सुधीर गाडगीळ सूत्रसंचालन केले,सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले . केरोसीन मिळावे,""" केरोसीन खुले मिळावे '" महात्मा फुले कलादालनात परिषदेचे अधिवेशन झाले,महात्मा फुले कलादालनात परिषदेचे खुले अधिवेशन झाले . परिषदेचे अध्यक्ष लिमये सरचिटणीस मुकुंद इमानदार खजिनदार उदय धोटे व्यासपीठावर होते,"परिषदेचे अध्यक्ष आनंद लिमये , सरचिटणीस मुकुंद इमानदार , खजिनदार उदय धोटे व्यासपीठावर होते ." पुढील ठराव करण्यात,यावेळी पुढील ठराव करण्यात आले : वीज कपातीमुळे अडचणीत आलेल्या मुद्रण व्यावसायिकांना शासनाने मदत करावी मुद्रकांना यंत्रांच्या सफाईसाठी केरोसीन बाजारात मिळावे मुद्रण परिषदेचे कार्य विदर्भात करावे,"वीज कपातीमुळे अडचणीत आलेल्या मुद्रण व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी , मुद्रकांना यंत्रांच्या सफाईसाठी केरोसीन खुल्या बाजारात मिळावे , मुद्रण परिषदेचे कार्य विदर्भात सक्रिय करावे ." केरोसिनच्या वापराविषयी सदस्यांत दुमत होते,केरोसिनच्या वापराविषयी सदस्यांत दुमत होते . यंत्रांच्या सफाईसाठी बाजारात वॉश वापरणे वाटत किंमत असल्याने परवडत नसल्याचे काहींचे,"काहींना यंत्रांच्या सफाईसाठी बाजारात उपलब्ध "" वॉश ' वापरणे योग्य वाटत होते , तर त्याची किंमत जास्त असल्याने परवडत नसल्याचे काहींचे म्हणणे होते ." किंमत करण्यासाठी परिषदेने प्रयत्न करावा मत मांडण्यात,"त्यामुळे ""वॉश'ची किंमत कमी करण्यासाठी परिषदेने प्रयत्न करावा , असेही मत मांडण्यात आले ." देशपांडे नोकरीसाठी जात अभिनंदनाचा ठराव करण्यात,नंदन देशपांडे नोकरीसाठी दुबईला जात असल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला . चर्चेत पाटणकर सुहास कुलकर्णी मुळे कुलकर्णी श्रीकांत शहा दत्ता कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला,"चर्चेत दिलीप पाटणकर , सुहास कुलकर्णी , नंदकुमार मुळे , अनंत कुलकर्णी , श्रीकांत शहा , दत्ता कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला ." महाजमुळे समीकरणे बदलणार,तिसऱ्या महाजमुळे समीकरणे बदलणार गोकुळ खैरनार,गोकुळ खैरनार - सकाळ वृत्तसेवा,सकाळ वृत्तसेवा मालेगाव ता,"मालेगाव , ता . २२ -" महापालिका निवडणुकीचे वातावरण दिवसागणिक बदलत,महापालिका निवडणुकीचे वातावरण येथे दिवसागणिक बदलत आहे . पक्ष ताकद अजमावीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत,जवळपास सर्वच राजकीय पक्ष स्वतःची ताकद अजमावीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत . महाजमुळे समीकरण बदलली,तिसऱ्या महाजमुळे राजकीय समीकरण एकदम बदलली आहेत . आघाडीला मिळत पाठिंबा उमेदवारी मागणाऱ्यांची रीघ पाहता जण बुचकळ्यात पडले,आघाडीला मिळत असलेला पाठिंबा व त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची रीघ पाहता अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत . प्रस्थापितांना वॉर्ड शोधण्याची वेळ आली,विशेष म्हणजे प्रस्थापितांना सुरक्षित वॉर्ड शोधण्याची वेळ आली आहे . महापालिकेची निवडणूक मेस झाली,महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक २७ मेस जाहीर झाली आहे . गेल्या निवडणुकीच्या तुलनेने उमेदवारांची संख्या पटीपेक्षा वाढेल चित्र दिसत,"गेल्या निवडणुकीच्या तुलनेने यावर्षी उमेदवारांची संख्या दीड पटीपेक्षा अधिक वाढेल , असे चित्र दिसत आहे ." कॉंग्रेस कॉंग्रेस शिवसेना भाजप आघाडी माकप मनसे पक्ष पक्ष मुस्लिम लीग पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत असून दिशेने वाटचाल आहे,"कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस , शिवसेना - भाजप , तिसरी आघाडी , माकप , मनसे , समाजवादी पक्ष , बहुजन समाज पक्ष , मुस्लिम लीग असे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत असून , त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे ." रिपब्लिकन पक्षाची कॉंग्रेसबरोबर युती होण्याची शक्‍यता आहे,रिपब्लिकन पक्षाची कॉंग्रेसबरोबर युती होण्याची शक्‍यता आहे . "दलाने ""मनसे'बरोबर युतीची शक्‍यता केली होती","जनता दलाने ""मनसे'बरोबर युतीची शक्‍यता व्यक्त केली होती ." मनसेचे जिल्हाध्यक्ष गायकवाड युतीची शक्‍यता फेटाळून लावली,"मात्र , मनसेचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी युतीची शक्‍यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे ." कॉंग्रेस कॉंग्रेस आघाडी जनता दलाने उमेदवारांची यादी निवडणूक जाहीरनामा केला,"कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस , तिसरी आघाडी व जनता दलाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी व निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ." समाजवादी पक्ष येत्या दिवसांत उमेदवार करणार,समाजवादी पक्ष येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर करणार आहे . भाजप शिवसेना मनसे बैठकीच आहेत,"भाजप , शिवसेना व मनसे यांच्यात अजूनही बैठकीच सुरू आहेत ." निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरच पक्षाचे उमेदवार होतील,त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतरच या पक्षाचे उमेदवार जाहीर होतील . कॅम्प संगमेश्‍वरातील इच्छुकांची संख्या लक्षात घेता शिवसेनेच्या दृष्टीने उमेदवार ठरविणे तारेवरची कसरत ठरणार,कॅम्प व संगमेश्‍वरातील इच्छुकांची संख्या लक्षात घेता शिवसेनेच्या दृष्टीने उमेदवार ठरविणे तारेवरची कसरत ठरणार आहे . सध्या शहराच्या पूर्वभागात सभा बैठकींनी प्रचाराचा धुरळा उडवून,सध्या शहराच्या पूर्वभागात सभा व बैठकींनी प्रचाराचा चांगलाच धुरळा उडवून दिला आहे . आघाडीला मिळत प्रतिसाद पाहून नगरसेवकांसह प्रस्थापितांचे धाबे दणाणले,तिसऱ्या आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अनेक विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे . आघाडीतर्फे उमेदवार ठरविताना निवडून शक्‍यता निकष लावले जात,"तिसऱ्या आघाडीतर्फे उमेदवार ठरविताना अभ्यासू , प्रतिष्ठित , प्रामाणिक , उच्च शिक्षित व निवडून येण्याची शक्‍यता हे निकष लावले जात आहेत ." उमेदवार आघाडीला मिळाल्याने जणांनी धसका घेतला,असे काही उमेदवार आघाडीला मिळाल्याने बऱ्याच जणांनी धसका घेतला आहे . आघाडीचे इस्माईल वॉर्डात उमेदवार ठरविताना निकषांबरोबरच मतदारांशी विचारविनिमय करीत,आघाडीचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे प्रत्येक वॉर्डात उमेदवार ठरविताना वरील निकषांबरोबरच थेट मतदारांशी विचारविनिमय करीत आहेत . महापौर आसिफ शेख महापौर अहमद समितीचे सभापती बेग समितीच्या सभापती साजेदा अहमद उपमहापौर येवलेवाले अमानुल्ला पीर मोहम्मद उमर इस्माईल नांदेडी शेख निसार समीउल्ला अन्सारी कुरेशी मुर्तूजा छंगू अहमद आदींसह नगरसेवकांची उमेदवारी झालेली,"महापौर आसिफ शेख , माजी महापौर निहाल अहमद , स्थायी समितीचे सभापती एजाज बेग , समितीच्या माजी सभापती साजेदा अहमद , माजी उपमहापौर रशीद येवलेवाले , अमानुल्ला पीर मोहम्मद , एजाज उमर , इस्माईल नांदेडी , शेख निसार , समीउल्ला अन्सारी , नफीस कुरेशी , मुर्तूजा , छंगू , अनिस अहमद आदींसह बहुसंख्य नगरसेवकांची उमेदवारी जाहीर झालेली नाही ." जण आघाडीचा उमेदवार पाहून वॉर्ड ठरविण्याच्या विचारात आहेत,काही जण तर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार पाहून वॉर्ड ठरविण्याच्या विचारात आहेत . पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक युनूस ईसा वेळी निवडणूक लढविणार मानले जात,"समाजवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक युनूस ईसा या वेळी निवडणूक लढविणार नाहीत , असे मानले जात आहे ." मुलाला जनता दलाने उमेदवारी दिली,त्यांच्या मुलाला जनता दलाने उमेदवारी दिली आहे . आघाडीच्या सभांना होणारी गर्दी पाहता कॉंग्रेस दलानेही डावपेच बदलले असून पक्षांच्या नेत्यांनी गल्ली मोहल्ले पिंजून सुरवात केली,"तिसऱ्या आघाडीच्या सभांना होणारी गर्दी पाहता कॉंग्रेस व जनता दलानेही आपले डावपेच बदलले असून , या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासून गल्ली मोहल्ले पिंजून काढण्यास सुरवात केली आहे ." नगरसेवक निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत,विद्यमान व माजी असे जवळपास शंभर नगरसेवक पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत . जण वॉर्डाच्या शोधात आहे,"मात्र , यातील बहुतेक जण सुरक्षित वॉर्डाच्या शोधात आहे ." येथील उमेदवार नागरिकांचा निवडणुकीबाबतचा उत्साह पाहता वॉर्डात काट्याची लढत आहे,येथील इच्छुक उमेदवार व नागरिकांचा निवडणुकीबाबतचा उत्साह पाहता प्रत्येक वॉर्डात काट्याची लढत अपेक्षित आहे . निवडणूक होण्यापूर्वीच वातावरण ढवळून निघत,प्रत्यक्ष निवडणूक सुरू होण्यापूर्वीच वातावरण ढवळून निघत आहे . माहिती देताना अभ्यासक सुधीर कुलकर्णी म्हणाले आकारणी प्रभावाने करणे कायद्याने गुन्हा आहे,"याबाबत माहिती देताना कर अभ्यासक सुधीर ऊर्फ काका कुलकर्णी म्हणाले , "" "" कर आकारणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने करणे कायद्याने गुन्हा आहे ." गेल्या महिन्यांपासून महापालिकेचे लक्ष वेधत,गेल्या काही महिन्यांपासून मी याकडे महापालिकेचे लक्ष वेधत आहे . कार्यवाही केलेली,मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही . लोकशाही दिनातही प्रशासनाचे लक्ष वेधले,लोकशाही दिनातही याबाबत प्रशासनाचे लक्ष आपण वेधले . बाब असल्याचे कारण देऊन टाळले जात,परंतु प्रशासकीय बाब असल्याचे कारण देऊन टाळले जात आहे . ' ' प्रभावाने कर आकारणी केलेल्या मिळकतींची संख्या आहे,पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी केलेल्या मिळकतींची संख्या दोनशे ते अडीचशे आहे . प्रशासनाच्या चुकीमुळे मिळकतदारांना रुपयांचा भुर्दंड करावा लागत आहे आरोपही वेळी केला,"प्रशासनाच्या चुकीमुळे या मिळकतदारांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे , असा आरोपही त्यांनी या वेळी केला ." महापालिका प्रशासनाने कर आकारणी पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव समितीपुढे केला,महापालिका प्रशासनाने २००७ - ८चा कर आकारणी आणि पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला आहे . होणाऱ्या समितीच्या बैठकीत प्रस्तावावर चर्चा होणार,उद्या होणाऱ्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे . वेळी प्रभावाने कर आकारणी केल्याच्या मिळकतीच्या प्रश्‍नाबाबतही चर्चा व्हावी मागणी मिळकतदारांनी केली,त्या वेळी पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी केल्याच्या मिळकतीच्या प्रश्‍नाबाबतही चर्चा व्हावी अशी मागणी मिळकतदारांनी केली आहे . समाज सुधारणा कायद्याने होऊ शकत शिक्षणानेच होते,""" समाज सुधारणा कायद्याने होऊ शकत नाही , ती शिक्षणानेच होते ." नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करावा बाब आहे,"ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करावा लागला , ही दुर्दैवी बाब आहे ." कुटुंबव्यवस्था होत असून दो विचार करत,"कुटुंबव्यवस्था उद्‌ध्वस्त होत असून , आपण "" हम दो हमारे दो "" यापलीकडे विचार करत नाही . """ मत आयुक्‍त जयंत उमराणीकर केले,असे मत पोलिस आयुक्‍त जयंत उमराणीकर यांनी आज व्यक्‍त केले . कायद्याची यशस्विता अंमलबजावणीवर नव्हे शिक्षणावर अवलंबून असल्याचेही म्हणाले,"या कायद्याची यशस्विता ही अंमलबजावणीवर नव्हे , तर शिक्षणावर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले ." नागरिक केंद्र आयएलसी आयुक्‍तालय विद्यमाने आयुक्‍तालयात नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात,"ज्येष्ठ नागरिक , आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र ( आयएलसी ) आणि पोलिस आयुक्‍तालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयुक्‍तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ." सत्रांत झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सचिव बी. जी. देशमुख होते,दोन सत्रांत झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय सचिव बी. जी. देशमुख होते . वेळी अध्यक्ष गोखले पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह होते,"या वेळी "" आयएलसी "" चे अध्यक्ष डॉ. शरच्चंद्र गोखले , अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह उपस्थित होते ." श्री उमराणीकर म्हणाले समाज सुधारणा कायद्याने होऊ शकत शिक्षणानेच होते,"श्री . उमराणीकर म्हणाले , "" समाज सुधारणा कायद्याने होऊ शकत नाही , ती शिक्षणानेच होते ." गुन्हे घरातच घडत,अनेक गुन्हे आपल्या घरातच घडत असतात . वाच्यता करत,आपण ते व्यक्तिगत आणि कौटुंबिक म्हणून त्याची वाच्यता करत नाही . कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळेच वृद्धांना त्रास सहन करावा,कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळेच वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे . पिढीला समाज जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांना जावे आहे,"जुन्या पिढीला , समाज आणि जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे . """ श्री गोखले म्हणाले नागरिकांच्या संरक्षणासाठी कायद्याचा संदर्भ असणे आहे,"श्री . गोखले म्हणाले , "" ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी कायद्याचा संदर्भ असणे आवश्‍यक आहे ." कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांवर आहे,"नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांवर अधिक आहे . """ वेळी अर्थश्री आठव्या अंकाचे प्रकाशन श्री उमराणीकर हस्ते झाले,या वेळी अर्थश्री या आठव्या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन श्री . उमराणीकर यांच्या हस्ते झाले . आबासाहेब महाजन प्रभाकर जावडेकर माने गोखले पेंडसे सुरेश मराठे किशोर केळकर नागरिकांचा सत्कार वेळी करण्यात,"आबासाहेब महाजन , प्रभाकर जावडेकर , प्रभाताई माने , सुमंगल गोखले , जयसिंग पेंडसे , सुरेश मराठे आणि किशोर केळकर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या वेळी करण्यात आला ." पुणे महापालिकेच्या प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या दिवशी कार्यालयांच्या अध्यक्षांची निवड झाली,पुणे महापालिकेच्या चौदा प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पाच कार्यालयांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली . राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना कॉंग्रेस पक्षाला समितीचे अध्यक्षपद मिळाले,"त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन , शिवसेना दोन आणि कॉंग्रेस पक्षाला एका समितीचे अध्यक्षपद मिळाले ." कॉंग्रेस राष्ट्रवादीची मते असल्यामुळे कार्यालयांचे अध्यक्षपद चिठ्ठीवर ठरणार,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची समसमान मते असल्यामुळे तीन क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्षपद चिठ्ठीवर ठरणार आहे . पालिकेच्या कार्यालयांच्या अध्यक्षपदासाठी येत्या शुक्रवारी ता रोजी निवडणूक होणार,"पालिकेच्या चौदा क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदासाठी येत्या शुक्रवारी , ता . ११ रोजी निवडणूक होणार आहे ." अर्ज करण्याच्या दिवशी तिडके कार्यालय राष्ट्रवादीचे विनोद कोळसे कार्यालयाच्या कॉंग्रेसच्या हाजीसाहब ढोले पाटील रोड कार्यालयाच्या राष्ट्रवादीचे ज्ञानेश्‍वर शिंदे कार्यालयाच्या शिवसेनेचे तानाजी लोणकर कार्यालयाच्या अध्यक्षपदी निवड झाली,"त्यासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अपक्ष अंकुश तिडके यांची कर्वे रोड कार्यालय , राष्ट्रवादीचे विनोद कोळसे यांची घोले रोड कार्यालयाच्या , कॉंग्रेसच्या नदाफ चांदबी हाजीसाहब यांची ढोले पाटील रोड कार्यालयाच्या , तर राष्ट्रवादीचे ज्ञानेश्‍वर शिंदे यांची येरवडा कार्यालयाच्या आणि शिवसेनेचे तानाजी लोणकर यांची बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली ." कॉंग्रेस राष्ट्रवादीची मते असल्यामुळे रोड संगमवाडी औंध कार्यालयांचे अध्यक्ष चिठ्ठीद्वारे ठरणार,"कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची समसमान मते असल्यामुळे टिळक रोड , संगमवाडी आणि औंध या तीन क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्ष चिठ्ठीद्वारे ठरणार आहेत ." वारजे कर्वेनगर कार्यालयांतर्गत भाजप शिवसेनेला मते असल्याने अध्यक्षपद घ्यायचे युतीत एकमत झाले,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भाजप आणि शिवसेनेला समान मते असल्याने कोणी अध्यक्षपद घ्यायचे याबाबत युतीत एकमत झाले नाही . पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज केले,त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहे . भवानी पेठ कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये असून भाजप साथ देणार अध्यक्ष ठरणार,"भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत असून भाजप कोणाला साथ देणार , यावर तेथील अध्यक्ष ठरणार आहे ." हडपसरमध्ये राष्ट्रवादी युतीचे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याचे आहे,हडपसरमध्ये राष्ट्रवादी आणि युतीचे संख्याबळ अधिक असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सरळ विजय होणार असल्याचे स्पष्ट आहे . परिस्थिती कार्यालय निर्माण झालेल्या कार्यालयाच्या अध्यक्षपदाबाबत राहणार,हीच परिस्थिती बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि नव्याने निर्माण झालेल्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदाबाबत राहणार आहे . मधाच्या नावाखाली प्रत्यक्षात गुळाचे पाणी काकवी हाती पडल्याचे लक्षात येते इमारतीतील पोळ्यातील मध विकत घेतल्याचे रहिवाशांचे समाधान अल्पकाळातच होते,"शुद्ध मधाच्या नावाखाली प्रत्यक्षात गुळाचे पाणी किंवा काकवी हाती पडल्याचे लक्षात येते , आणि आपल्याच इमारतीतील पोळ्यातील शुद्ध मध विकत घेतल्याचे रहिवाशांचे समाधान अल्पकाळातच नाहीसे होते ." सिंहगड संस्थांमधील रहिवासी गेल्या दिवसांपासून अनुभव घेत,सिंहगड रस्त्यावरील अनेक गृहरचना संस्थांमधील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून हा अनुभव घेत आहेत . भागात नागरिकांची फसवणूक करणारी टोळी आहे,या भागात नागरिकांची अशी फसवणूक करणारी एक टोळी आहे . महिला मुलांचा समावेश आहे,यात काही महिला व मुलांचा समावेश आहे . मधमाश्‍यांच्या भीतीने रहिवाशांकडून कार्यवाही होते,मधमाश्‍यांच्या भीतीने रहिवाशांकडून त्याबरहुकूम कार्यवाही होते . वेळाने महिला पुरुष येतात,काही वेळाने ते महिला - पुरुष परत येतात . हातात बादली मधाचे पोळे,"हातात बादली , त्यात मधाचे पोळे ." आहोत,""" आम्ही गरीब आहोत ." मध काढून गुजराण करतो सांगून मध घेण्याची विनवणी करण्यात येते,"मध काढून गुजराण करतो , "" असे सांगून ताजे , शुद्ध मध घेण्याची विनवणी करण्यात येते ." मधाचा भाव बाजारभावाप्रमाणेच रुपये किलो असतो,या मधाचा भाव बाजारभावाप्रमाणेच १६० ते २०० रुपये किलो असतो . भावानेही मध विकण्याची तयारी असते,त्यापेक्षा कमी भावानेही मध विकण्याची त्यांची तयारी असते . मध आहे सांगण्यासाठी परीक्षा करण्यास सांगण्यात येते,"मध खात्रीशीर आहे , हे सांगण्यासाठी त्याची कोणतीही परीक्षा करण्यास सांगण्यात येते ." मग पोळ्यातून मध काढून देण्यात येतो,मग पोळ्यातून मध काढून तो देण्यात येतो . पोळ्यातील मध मिळाल्याने मध मिळाल्याचे समाधान क्षणच टिकते,प्रत्यक्ष पोळ्यातील मध मिळाल्याने शुद्ध मध मिळाल्याचे समाधान काही क्षणच टिकते . मधाची चव रंग सांगतो,कारण त्या मधाची चव आणि रंग काही वेगळेच सांगतो . पद्धतीने रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये फसवणूक झाली आहे,अशा पद्धतीने सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यांमध्ये फसवणूक झाली आहे . सरिता विहारमधील अंजली मोकाशी आज फसवणूक झाली,सरिता विहारमधील अंजली मोकाशी यांची आज अशीच फसवणूक झाली . शेजारील इमारतींमधील रहिवाशांनाही अनुभव आला आहे,त्यांना तसेच शेजारील इमारतींमधील रहिवाशांनाही हाच अनुभव आला आहे . टोळीने सांगितल्यानुसार इमारतींमध्ये मधाचे पोळे नव्हतेच माहिती सकाळ ला दिली,"या टोळीने सांगितल्यानुसार शेजारच्या इमारतींमध्ये कोठेही मधाचे पोळे नव्हतेच , अशी माहिती त्यांनी "" सकाळ "" ला दिली ." कॅंटोन्मेंटच्या निवडणुका घेण्याबाबत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे अधिकारीच संभ्रमात असल्याचे आज झाले,कॅंटोन्मेंटच्या निवडणुका घेण्याबाबत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे अधिकारीच संभ्रमात असल्याचे आज स्पष्ट झाले . देशातील कॅंटोन्मेंटच्या निवडणूक प्रक्रिया झाल्या आहेत,देशातील सर्व कॅंटोन्मेंटच्या सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत . पुणे कॅंटोन्मेंट बोर्डानेही वॉर्डाच्या रचना मतदारांची संख्या करून हरकती मागविल्या होत्या,पुणे कॅंटोन्मेंट बोर्डानेही आठ वॉर्डाच्या रचना व मतदारांची संख्या जाहीर करून हरकती मागविल्या होत्या . सुनवाईसाठी बोर्डाचे अध्यक्ष शर्मा केलेल्या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी हरकतीचे मुद्दे मांडले,त्यावर सुनवाईसाठी बोर्डाचे अध्यक्ष आर. जे. शर्मा यांनी आयोजित केलेल्या बैठकीत विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी हरकतीचे मुद्दे मांडले . कॅंटोन्मेंटचा दर्जा बोर्डाला वॉर्डांची संख्या वाढविण्याचा अधिकार आहे हरकतीचा मुद्दा शेख करीत म्हणाले कॅंटोन्मेंटच्या कायद्यानुसार बोर्डाच्या निवडणुकांबाबत केंद्र सरकारने राज्य सरकार चर्चा करावी,"कॅंटोन्मेंटचा दर्जा काय , बोर्डाला वॉर्डांची संख्या वाढविण्याचा अधिकार आहे का ? असा हरकतीचा मुद्दा ए. एम. शेख यांनी उपस्थित करीत म्हणाले , "" कॅंटोन्मेंटच्या नवीन कायद्यानुसार बोर्डाच्या निवडणुकांबाबत केंद्र सरकारने राज्य सरकार बरोबर चर्चा करावी ." कॅंटोन्मेंटमधील मतदारांची संख्या हजारावर आहे कॅंटोन्मेंट बोर्डास अ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा वॉर्डांची संख्या करावी,"ज्या कॅंटोन्मेंटमधील मतदारांची संख्या ५० हजारावर आहे , त्या कॅंटोन्मेंट बोर्डास "" अ "" श्रेणीचा दर्जा देण्यात यावा , तसेच तेथील वॉर्डांची संख्या आठ करावी ." मतदारांची संख्या हजारांपेक्षा आहे श्रेणीचा दर्जा देऊन वॉर्डांची संख्या ठेवावी कायद्यात म्हटले आहे,"मतदारांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी आहे , त्यास दुय्यम श्रेणीचा दर्जा देऊन तिथे वॉर्डांची संख्या सात ठेवावी , असे नवीन कायद्यात म्हटले आहे ." पुणे कॅंटोन्मेंट मतदारांची संख्या हजारांपेक्षा आहे,"मात्र , पुणे कॅंटोन्मेंट मधील मतदारांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी आहे ." बोर्डाला आलेल्या राज्य परिपत्रकावर माहिती,बोर्डाला आलेल्या राज्य परिपत्रकावर सविस्तर माहिती नाही . बोर्डाने निवडणुकीबाबत येथील नागरिकांना माहिती दिलेली,बोर्डाने निवडणुकीबाबत येथील नागरिकांना सविस्तर माहिती दिलेली नाही . ' ' ब्रिगेडियर शर्मा म्हणाले बोर्डाचा कारभार करण्याची इच्छा असून नागरिकांच्या सूचनांवर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल,"त्यावर ब्रिगेडियर शर्मा म्हणाले , "" बोर्डाचा कारभार स्वच्छ व पारदर्शक करण्याची माझी इच्छा असून नागरिकांच्या सूचनांवर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल . ' ' """ नागरिकांना लालफितीच्या कारभाराला जावे,सर्वसामान्य नागरिकांना लालफितीच्या कारभाराला सामोरे जावे लागत आहे . कागदपत्रे नाहीत साहेबांची सही हवी उत्तरे दिली जात असल्याचा अनुभव आला दलालांनी अर्जांच्या गठ्ठ्यांवर सही केली,""" अमुक कागदपत्रे नाहीत , तमुक साहेबांची सही हवी , "" अशी उत्तरे दिली जात असल्याचा अनुभव आला ; मात्र दलालांनी सादर केलेल्या अर्जांच्या गठ्ठ्यांवर ताबडतोब सही केली जाते ." वजन असल्याचे,"अर्थात , त्यावर "" वजन "" ठेवावे लागत असल्याचे दिसून आले ." कॅमेर्‍यांची उपाययोजना शक्‍यता निर्माण झाली,त्यामुळे कॅमेर्‍यांची उपाययोजना कमजोर ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे . अधिकाऱ्यांची भेट घेतली दलालांचा सुळसुळाट कार्यकर्त्यांच्या दादागिरीवर आळा सांगितले,यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी दलालांचा सुळसुळाट आणि कार्यकर्त्यांच्या दादागिरीवर अंशतः आळा बसल्याचे सांगितले . अर्जदारांनी कार्यालयात यावे काम होईल आवाहन केले,"अर्जदारांनी स्वतः कार्यालयात यावे , त्यामुळे काम सुलभ होईल , असे आवाहन त्यांनी केले ." कामाचे स्वरूप कालावधी,कामाचे स्वरूप आवश्‍यक कालावधी शिधापत्रिका वाटप दिवस,नवीन शिधापत्रिका वाटप १० ते १५ दिवस दुबार नावे दिवस,दुबार नावे कमी करणे ७ ते ८ दिवस नावनोंदणी दिवस,नव्याने नावनोंदणी १ ते २ दिवस निगडी येथील कार्यालयात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे येथील गैरप्रकारांना आळा बसेल प्रतिक्रिया कळवा,"निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे येथील गैरप्रकारांना आळा बसेल काय , याबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा ." webeditor,- webeditor @ esakal . com देशरक्षणाची कामगिरी प्राणांची आहुती जिल्ह्यातील जवानांच्या पत्नी मातांचा मंगेशकर हस्ते आज गौरव करण्यात,देशरक्षणाची कामगिरी बजाविताना प्राणांची आहुती देणाऱ्या जिल्ह्यातील २२ जवानांच्या पत्नी आणि मातांचा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते आज येथे गौरव करण्यात आला . नाशिक येथील सी न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापनदिनानिमित्त उत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात,नाशिक येथील सी न्यूज या वृत्तवाहिनीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त गोदा उत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते . श्रीमती मंगेशकर संगीतकार मंगेशकर पणनमंत्री हर्षवर्धन पाटील नाशिकचे उपमहापौर बोरस्ते स्नेहबंध संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर श्रीकांत बेणी तांबे सैनिक कल्याण मंडळाचे कर्नल भगतसिंह देशमुख वेळी होते,"श्रीमती मंगेशकर यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर , पणनमंत्री हर्षवर्धन पाटील , नाशिकचे उपमहापौर अजय बोरस्ते , स्नेहबंध संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर , श्रीकांत बेणी , सुधीर तांबे , सैनिक कल्याण मंडळाचे कर्नल भगतसिंह देशमुख आदी या वेळी उपस्थित होते ." शकुंतला कृष्णराव देशमुख जगताप भिंगारदिवे सत्कार करण्यात,"शकुंतला कृष्णराव देशमुख , मालतीबाई माधवराव जगताप , शांताबाई भाऊ भिंगारदिवे यांचा सत्कार करण्यात आला ." पीतांबरे पत्नी संगीता आई हेमांगिनी शासनाच्यावतीने लाखांचा धनादेश करण्यात,मनीष पीतांबरे यांच्या पत्नी संगीता आणि आई हेमांगिनी यांना शासनाच्यावतीने पाच लाखांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला . दातेगावकर केले,दातेगावकर यांनी प्रास्ताविक केले . पार्किंग करमणूक,चारचाकी ... नो पार्किंग ... व करमणूक ! वाहनचालक पोलिसांच्या ससेमिऱ्याला वैतागले असल्याचे चित्र शहरात ठिकाणी दिसते,सर्वसामान्य वाहनचालक पोलिसांच्या ससेमिऱ्याला वैतागले असल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसते . पुण्यात गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांना वाहन जागा चेहऱ्यावर देव भाव असतो,"पुण्यात कोठेही गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांना वाहन उभे करण्यासाठी जागा मिळाल्यास , त्यांच्या चेहऱ्यावर देव पावल्याचा भाव असतो ." वाहनचालकांची वेळी अडचण होते,चारचाकी वाहनचालकांची अशा वेळी बहुतेकदा अडचण होते . वाहने वाहतूक पोलिसांचे टेंपो नेतात,""" दुचाकी वाहने वाहतूक पोलिसांचे टेंपो उचलून नेतात ." वाहनचालक पोलिस चौकी फिरत राहतात,"त्यामुळे , ते वाहनचालक पोलिस चौकी शोधत फिरत राहतात ." वाहनचालकांच्या गाड्या उचलल्या जात,चारचाकी वाहनचालकांच्या गाड्या मात्र उचलल्या जात नाहीत . कारवाई होत वाहनचालकांची तक्रार असते,"त्यांच्यावर कारवाई होत नाही , "" अशी दुचाकी वाहनचालकांची तक्रार असते ." खात्याचे वाहन जिल्हा परिषदेसमोर पार्किंग मध्ये करण्यात,"एका शासकीय खात्याचे वाहन नुकतेच जिल्हा परिषदेसमोर "" नो पार्किंग "" मध्ये उभे करण्यात आले होते ." वेळाने वाहनाच्या काचेवर पोलिसांनी वाहनावर कारवाई केली संपर्क साधावा मोबाईल क्रमांक दिलेला होता,"काही वेळाने त्या वाहनाच्या काचेवर , "" पोलिसांनी या वाहनावर कारवाई केली आहे . त्यासाठी संपर्क साधावा , "" असे लिहून तेथे मोबाईल क्रमांक दिलेला होता ." वाहनचालक वैतागला,"त्यामुळे , वाहनचालक वैतागला ." पुढे करायचे साहेबांची वाट थांबला,"पुढे काय करायचे , यासाठी तो साहेबांची वाट पाहत थांबला ." लोकांची मजकूर करमणूक होत होती,येणार्‍या - जाणार्‍या लोकांची मात्र हा मजकूर वाचून करमणूक होत होती . काना मात्रे बदलल्या जागा,""" काना "" , "" मात्रे "" च्या बदलल्या जागा !" पाटेकर स्टेज वर घडू शकते,"नाना पाटेकर "" स्टेज "" वर असला की , काहीही घडू शकते ." शालजोडीतला लगवायचा आहे भाषेत फिरकी घ्यायची आहे,"एखाद्याला शालजोडीतला कसा लगवायचा , हे जसे त्याला ठाऊक आहे ; तसेच नर्मविनोदी भाषेत फिरकी कशी घ्यायची , यातही तो "" तयार "" आहे ." स्टेजवर आहे कार्यक्रम चालला होत,"त्यामुळे तो स्टेजवर आहे अन्‌ कार्यक्रम कंटाळवाणा आणि निरस चालला आहे , असे कधीच होत नाही ." आशा भोसले कार्यक्रमातही प्रचिती आली,""" आपली आशा भोसले "" या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातही त्याची प्रचिती आली ." बताऊ कौन हो वजूद चित्रपटातील कविता कार्यक्रमात नानाने केली,""" कैसे बताऊ मैं तुम्हें मेरेलिए तुम कौन हो "" ही "" वजूद "" या चित्रपटातील कविता या कार्यक्रमात नानाने सादर केली ." कविता नानाने माधुरीसाठी म्हटली भोसले निदर्शनास आणून,"त्यावर "" ही कविता नानाने माझ्यासाठी नाही , तर माधुरीसाठी म्हटली आहे , "" असे आशा भोसले यांनी निदर्शनास आणून दिले ." माधुरीच्या मागे फिरलो दाद लागू नाना काने अक्षरावर मात्रे घेतले नेनें सह अमेरिकेला निघून टिप्पणी नानाने केली,"त्यावर "" माधुरीच्या मागे खूप फिरलो ; पण तिने दाद लागू दिली नाही अन्‌ "" नाना "" मधील दोन "" काने "" काढून अक्षरावर "" मात्रे "" म्हणून घेतले आणि "" नेनें "" सह अमेरिकेला निघून गेली , "" अशी टिप्पणी नानाने केली !" माननीयांची चूक झाली चोरी,"माननीयांची चूक झाली "" चोरी """ काम महापालिकेतील माननीय मोटारसायकलवरून घरी परतले,नेहमीप्रमाणे घाईत काम आटोपून महापालिकेतील एक माननीय मोटारसायकलवरून घरी परतले . माननीय झाले,त्यामुळे दुसरे माननीय मात्र अस्वस्थ झाले . मोटारसायकलच झाली होती,कारण त्यांची मोटारसायकलच नाहीशी झाली होती . तास शोधाशोध माननीयांना आठवले मोटारसायकलशेजारी मोटारसायकल आहे,"सुमारे दीड तास शोधाशोध केल्यावर माननीयांना आठवले , की त्यांच्या मोटारसायकलशेजारी तशीच एक मोटारसायकल आहे ." पक्षाच्या माननीयांची आहे,ती त्यांच्याच पक्षाच्या एका माननीयांची आहे . घरी माननीयांना दूरध्वनी केला,त्यामुळे त्यांनी घाईत घरी परतलेल्या माननीयांना दूरध्वनी केला . घरात होते,ते घरात होते . बाहेर खात्री आले मोटारसायकल लक्षात आले,"बाहेर जाऊन खात्री करून आले तेव्हा , चुकून भलतीच मोटारसायकल आणल्याचे त्यांच्या लक्षात आले ." शोधाशोध माननीयांचे चित्त थार्‍यावर आले,त्यानंतर शोधाशोध करणार्‍या माननीयांचे चित्त थार्‍यावर आले . किल्ली मोटारसायकलींना लागते महापालिकेत दोघांच्या कार्यकर्त्यांत चर्चा रंगली होती,"मात्र , एकच किल्ली दोन्ही मोटारसायकलींना कशी लागते , याचीच महापालिकेत व दोघांच्या कार्यकर्त्यांत चर्चा रंगली होती ." श्‍वानांच्या बंदोबस्ताआधी,श्‍वानांच्या बंदोबस्ताआधी ..... ! शहरातील कुत्र्यांची संख्या त्रास होतो विषयावर संस्थेने चर्चा आयोजिली होती,"शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या किती , त्यांचा त्रास कसा होतो वगैरे विषयावर एका संस्थेने नुकतीच चर्चा आयोजिली होती ." चर्चेचा वास कुत्र्यांवर काम संस्थेने पत्रकार परिषद विषयावर काम करीत आहोत जंत्रीच केली संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली,"या चर्चेचा वास लागताच कुत्र्यांवर काम करणार्‍या दुसर्‍या एका स्वयंसेवी संस्थेने त्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन , या विषयावर आपणही कसे काम करीत आहोत , याची जंत्रीच सादर केली आणि या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यावरून वादावादी सुरू झाली ." काम जबाबदारी महापालिकेची वाद झाले,कुत्र्यांविषयी काम करण्याची जबाबदारी प्रत्यक्षात महापालिकेची असताना वाद मात्र यांच्यात सुरू झाले . विषयात ऍथॉरिटी समजणारे समाजसेवक संस्थेच्या पदाधिकार्‍यांना जाब विचारीत,"कोणत्याही विषयात आपणच "" ऍथॉरिटी "" असल्याचे समजणारे एक समाजसेवक तावातावाने दुसऱ्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना जाब विचारीत होते ." प्रयत्न करीत,ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते . महाशय नव्हते,"मात्र , हे महाशय ऐकण्याच्या तयारीत नव्हते ." कागदपत्रे आहेत,""" आमच्याकडे कागदपत्रे आहेत ." जनतेचे प्रतिनिधी आहोत काम केले ओरडत,"आम्हीच जनतेचे प्रतिनिधी आहोत , तुम्ही काय काम केले ? "" असे ते मोठमोठ्याने ओरडत होते ." अखेर संस्थेच्या कार्यकर्त्या वैतागल्या,अखेर दुसर्‍या संस्थेच्या एक ज्येष्ठ कार्यकर्त्या फारच वैतागल्या . म्हणाल्या काम केलेय केलेय गप्पा संस्थेचे सदस्य निघून,"त्या म्हणाल्या , "" आम्ही काहीतरी काम केलेय , तुम्ही काय केलेय ? नुसत्याच गप्पा . "" असे म्हणत त्या संस्थेचे सर्व सदस्य निघून गेले ." महाशय ओरडतच,हे महाशय मात्र तरीही मोठमोठ्याने ओरडतच राहिले ... ! डॉक्‍टर म्युझिक,"डॉक्‍टर "" off "" म्युझिक !" सध्या क्षेत्रांत डॉक्‍टरेट चलती आहे अमुक तमुक बिरुदावली हौस अनेकांना असते,"सध्या विविध क्षेत्रांत "" डॉक्‍टरेट "" मिळवलेल्यांची भलतीच चलती आहे . "" डॉक्‍टर ऑफ अमुक "" "" डॉक्‍टर ऑफ तमुक "" अशी बिरुदावली मिरवण्याची हौस अनेकांना असते ." संगीतक्षेत्रही अपवाद,संगीतक्षेत्रही त्याला अपवाद नाही . कोटीभास्कर तबलावादकांनी शैलीत डॉक्‍टरां मत मांडले डॉक्‍टर अमुक सादरीकरणाने श्रोते रुग्ण होतात आहेत,"एका ज्येष्ठ आणि कोटीभास्कर तबलावादकांनी आपल्या खास शैलीत अशा "" डॉक्‍टरां "" विषयी मत मांडले , "" हे डॉक्‍टर अमुक म्हणजे ज्यांच्या सादरीकरणाने श्रोते "" रुग्ण "" होतात ते ! आणि हे डॉक्‍टर ऑफ म्युझिक नसून डॉक्‍टर "" off "" म्युझिक आहेत ." स्पष्टीकरणाला सार्‍यांनीच दाद दिली,"त्यांच्या या "" स्पष्टीकरणाला "" सार्‍यांनीच दाद दिली ." नोकरीच्या गोळ्या,नोकरीच्या गोळ्या ! भागातून शहरात तरुणाला उदरनिर्वाहासाठी नोकर्‍या कराव्या,ग्रामीण भागातून शहरात आलेल्या एका तरुणाला उदरनिर्वाहासाठी तीन - तीन नोकर्‍या कराव्या लागत होत्या . पुढे तरुणानेही करतात चहा पोहे कार्यक्रमाची घोडचूक केली,"पुढे या तरुणानेही सगळेजण करतात , ती "" चहा - पोहे "" च्या कार्यक्रमाची घोडचूक ( ? ) केली ." ओळख दिल्यानंतर आहे म्हणाला सकाळी कॉलेजमध्ये दुपारी हायस्कूलमध्ये रात्रीही प्रेस मध्ये नोकरी करतो,"स्वतःची ओळख करून दिल्यानंतर , आपण किती होतकरू - कष्टाळू आहे , हे सिद्ध करण्यासाठी तो म्हणाला , "" मी सकाळी कॉलेजमध्ये , दुपारी हायस्कूलमध्ये आणि रात्रीही "" प्रेस "" मध्ये नोकरी करतो . """ सध्या दररोज विमाने करतात,सध्या दररोज सुमारे ७० विमाने ये - जा करतात . विमानांच्या उड्डाणांचे उतरण्याचे वेळापत्रक वेळेत सामावून घ्यायचे विमान कंपन्या विमानतळ प्राधिकरणासमोर पेच असेल,"या विमानांच्या उड्डाणांचे आणि उतरण्याचे वेळापत्रक उपलब्ध वेळेत कसे सामावून घ्यायचे , हाच विमान कंपन्या व विमानतळ प्राधिकरणासमोर मोठा पेच असेल ." उद्योगांच्या गरजेनुसार मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी संस्था उद्योगांनी येणे काळाची गरज आहे मत सिंबायोसिस संस्थापक संचालक डॉ. शां ब मुजुमदार केले,"उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी शिक्षण संस्था व उद्योगांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे , असे मत "" सिंबायोसिस "" चे संस्थापक संचालक डॉ. शां . ब . मुजुमदार यांनी आज येथे व्यक्त केले ." पुणे उद्‌घाटन झाले,पुणे वक्तृत्वोत्तेजक सभा व साधना कला मंच संचालित पश्‍चिम विभाग वसंत व्याख्यानमालेचे उद्‌घाटन आज झाले . त्यावेळी पद्धती विषयावर बोलत,"त्यावेळी "" बदलती उच्च शिक्षण पद्धती "" या विषयावर ते बोलत होते ." अध्यक्षस्थानी होते,अध्यक्षस्थानी प्र . ल . पाठक होते . डॉ. मुजुमदार भाषणात देशातील बदलत गेलेल्या शिक्षण पद्धतीचा आढावा घेतला,डॉ. मुजुमदार यांनी आपल्या भाषणात देशातील १८७५पासून बदलत गेलेल्या शिक्षण पद्धतीचा आढावा घेतला . म्हणाले जागतिकीकरण बाजारीकरणाच्या काळात यापुढे स्पर्धा राहणार,"ते म्हणाले , "" जागतिकीकरण व बाजारीकरणाच्या काळात यापुढे कमालीची स्पर्धा राहणार आहे ." विद्यापीठांबरोबरच विद्यापीठांनाही प्रगतीला वाव काळात राहणार,पारंपरिक विद्यापीठांबरोबरच अभिमत विद्यापीठांनाही प्रगतीला मोठा वाव या काळात राहणार आहे . अमेरिकेत शिक्षणासाठी जाणारी विद्यार्थी संख्या आहे,अमेरिकेत शिक्षणासाठी जाणारी भारतीय विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे . अमेरिकेत पैशांचा ओघ थांबवायचा क्षेत्रात उदारीकरणाची गरज आहे,"यातून अमेरिकेत जाणारा पैशांचा ओघ थांबवायचा असेल , तर शिक्षण क्षेत्रात आणखी उदारीकरणाची गरज आहे ." अमेरिकेतील शिक्षण संस्थांना भारतातच केले चलन वाचेल,अमेरिकेतील शिक्षण संस्थांना भारतातच आमंत्रित केले तर त्यातून मोठे परकीय चलन वाचेल . काळात दूरशिक्षण पद्धतीचे महत्त्वही वाढत जाणार,यापुढील काळात दूरशिक्षण पद्धतीचे महत्त्वही वाढत जाणार आहे . स्पर्धेमुळे शिक्षणासाठी येणारा खर्चही होईल,शिवाय स्पर्धेमुळे उच्च शिक्षणासाठी येणारा खर्चही कमी होईल . स्पर्धेच्या काळात पिढीचा संशोधनाकडे कल झाला,स्पर्धेच्या या काळात नव्या पिढीचा संशोधनाकडे कल कमी झाला आहे . संस्था उद्योग क्षेत्र आल्यास उद्योगांना हवे मनुष्यबळ निर्माण करणे आहे,शिक्षण संस्था व उद्योग क्षेत्र एकत्र आल्यास उद्योगांना हवे तसे कुशल मनुष्यबळ निर्माण करणे शक्‍य आहे . कल्पनेला प्रमाणात सुरवात झाली प्रमाणात होण्याची गरज आहे,"या कल्पनेला काही प्रमाणात सुरवात झाली असली तरी हे मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे . """ दांडेकर केले,विजय दांडेकर यांनी प्रास्ताविक केले . नाणे असणारा राजाच असतो पद्धतीने विनोदाची निर्मिती करून क्षेत्रात राज्याचा झालो रसिकांनी राजाला मनापासून स्वीकारले शब्दांत साहित्यिक कथाकार मिरासदार प्रेम करणाऱ्या रसिकांना मानवंदना दिली,""" स्वतःचे नाणे असणारा राजाच स्वतंत्र असतो , अशाच पद्धतीने स्वतंत्र विनोदाची निर्मिती करून मी या क्षेत्रात स्वतंत्र राज्याचा राजा झालो आणि रसिकांनी या राजाला मनापासून स्वीकारले , "" अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार द . मा . मिरासदार यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना मानवंदना दिली ." दमां गौरव समितीने केलेल्या समारंभात बोलत,""" दमां "" च्या ८०व्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीने आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते ." शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हस्ते पगडी उपरणे गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात,"शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी , उपरणे आणि गौरवपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ." शास्त्रज्ञ डॉ. गोवारीकर प्राचार्य दमां बंधू हरिभाऊ मिरासदार व्यासपीठावर होते,"प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर , प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे , "" दमां "" चे कनिष्ठ बंधू हरिभाऊ मिरासदार व्यासपीठावर उपस्थित होते ." कार्यक्रमाला सुरवात होताच पाऊस झाला मैदानाऐवजी सभागृहात कार्यक्रम झाला,कार्यक्रमाला सुरवात होताच जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला ; त्यामुळे मैदानाऐवजी सभागृहात कार्यक्रम झाला . कार्यक्रमाला उशीर झाला बैठक व्यवस्था बदलली वीज गेली श्रोत्यांनी अडचणी सहन करून कार्यक्रमाचा आनंद घेतला,"कार्यक्रमाला तासभर उशीर झाला , बैठक व्यवस्था बदलली , वीज गेली तरी श्रोत्यांनी सगळ्या अडचणी सहन करून कार्यक्रमाचा आनंद शेवटपर्यंत घेतला ." कार्यक्रमाला उशीर झाल्याने सभा आहे दमां सुरवात करताच श्रोत्यांतून बोला गलका झाला रोख बदलावा मग कथाकथनाच्या शैलीत हास्याचे चौकार षटकार चढवीत फलंदाजी केली,""" कार्यक्रमाला उशीर झाल्याने सभा संपल्यातच जमा आहे ; त्यामुळे मी फार बोलणार नाही , "" अशी "" दमां "" नी सुरवात करताच श्रोत्यांतून "" बोला , बोला "" चा एकच गलका सुरू झाला ; त्यामुळे "" दमां "" ना आपला रोख बदलावा लागला आणि मग कथाकथनाच्या खुमासदार शैलीत हास्याचे चौकार नी षटकार चढवीत त्यांनी धुवॉंधार फलंदाजी केली ." मजा लुटताना व्यासपीठ हास्याच्या धुळवडीत रंगून,तिची मजा लुटताना व्यासपीठ आणि श्रोते सारेच हास्याच्या धुळवडीत रंगून गेले . भेटलेल्या माणसांच्या निरीक्षणातून हातून लिखाण झाले,""" मला भेटलेल्या माणसांच्या निरीक्षणातून माझ्या हातून विनोदी लिखाण झाले ." सुटले लिखाण धाटणीचे बाजाचे ठरले,"त्यातून पंढरपूरचे बडवे आणि उत्पातही सुटले नाहीत ; त्यामुळे हे लिखाण एका वेगळ्या धाटणीचे , ग्रामीण बाजाचे ठरले ." लिखाणाला दैवाचीही साथ लाभल्याने ठरले,"या लिखाणाला दैवाचीही साथ लाभल्याने ते लोकप्रिय ठरले . """ वयाची वर्षे झाली,""" वयाची ८० वर्षे पूर्ण झाली ." आता आयुष्य राहिले सांगत मजकुराच्या टप्प्यात घंटी वाजविणाऱ्या टायपिंग मशिनसारखी अवस्था असल्याचे सांगितले,"आता आयुष्य फारसे राहिले नाही , "" असे सांगत त्यांनी मजकुराच्या शेवटच्या टप्प्यात घंटी वाजविणाऱ्या टायपिंग मशिनसारखी आपली अवस्था असल्याचे सांगितले ." रसिकांनी दिले मनापासून कृतज्ञता करण्याचाच प्रसंग आहे सांगितले,""" रसिकांनी मला भरपूर दिले , त्यांच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा प्रसंग आहे , "" असे त्यांनी नम्रपणे सांगितले ." बाबासाहेब पुरंदरे म्हणाले भारतात प्रतिभेची माणसे आहेत झटकून प्रतिभा जागविली पाहिजे,"बाबासाहेब पुरंदरे म्हणाले , "" भारतात उत्तम प्रतिभेची माणसे आहेत , त्यांनी आळस झटकून आपली प्रतिभा जागविली पाहिजे ." बोलताना म्हणाले विनोदाने जखमा झाल्या गुदगुल्याच झाल्या,""" दमां "" विषयी बोलताना ते म्हणाले , "" त्यांच्या विनोदाने कधी कुणाला जखमा झाल्या नाहीत , गुदगुल्याच झाल्या ." विनोदाचे सामर्थ्य होते,"हे त्यांच्या विनोदाचे सामर्थ्य होते . """ डॉ. गोवारीकर मराठी भाषेची गोडी वाढायला हवी सांगितले,"डॉ. गोवारीकर यांनी मराठी भाषेची गोडी आणखी वाढायला हवी , असे सांगितले ." इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या जगात माणसे शब्द काव्यांची रचना करीत ज्ञानाचे भांडार करण्याची गरज आहे म्हणाले,""" इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या जगात सगळीच माणसे शब्द , म्हणी आणि काव्यांची नवी रचना करीत आहेत , त्यांच्यासाठी ज्ञानाचे भांडार खुले करण्याची गरज आहे , "" असे ते म्हणाले ." रवींद्र मंकणी स्वागत करून गौरवपत्राचे वाचन केले,रवींद्र मंकणी यांनी स्वागत करून गौरवपत्राचे वाचन केले . हरिभाऊ मिरासदार केले आभार मानले,हरिभाऊ मिरासदार यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले . अरुण नूलकर सूत्रसंचालन केले,अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमानंतर लघुपट दाखविण्यात,"कार्यक्रमानंतर "" माझी मिरासदारी "" हा लघुपट दाखविण्यात आला ." कार्यक्रमाच्या सुरवातीपासूनच पावसाची शक्‍यता होती,कार्यक्रमाच्या सुरवातीपासूनच जोरदार पावसाची शक्‍यता होती . क्षणांतच ठरली,ती काही क्षणांतच खरी ठरली . आधी जोराच्या वाऱ्यामुळे व्यासपीठावरील ढासळले,आधी जोराच्या वाऱ्यामुळे व्यासपीठावरील नेपथ्य ढासळले . स्क्रीनही पडले,साइड स्क्रीनही पडले . पडलेल्या पावसाने खुर्च्यांवर बसून राहिलेले श्रोते खुर्च्याच डोक्‍यावर घेऊन आसऱ्यासाठी पळू लागले,लगोलग पडलेल्या पावसाने खुर्च्यांवर बसून राहिलेले श्रोते खुर्च्याच डोक्‍यावर घेऊन आसऱ्यासाठी पळू लागले . कॅमेरामन पत्रकारांचीही धावपळ झाली,व्हिडिओ कॅमेरामन आणि पत्रकारांचीही धावपळ सुरू झाली . स्वयंसेवकांनी मैदानाऐवजी सभागृहात बैठकीची व्यवस्था केली,स्वयंसेवकांनी मैदानाऐवजी सभागृहात बैठकीची व्यवस्था केली . व्यासपीठ राहिले फिरविण्यात आले,"व्यासपीठ मात्र तेच राहिले , फक्त नेपथ्य फिरविण्यात आले ." स्वयंसेवकांत काकडे डॉ. सतीश देसाई उल्हास पवारांचाही समावेश होता,"या स्वयंसेवकांत अंकुश काकडे , डॉ. सतीश देसाई आणि उल्हास पवारांचाही समावेश होता ." कार्यक्रमात पाऊस वक्‍त्यांसाठी विषय ठरला,"कार्यक्रमात "" पाऊस "" हाही वक्‍त्यांसाठी विषय ठरला ." डॉ. गोवारीकर पावसाचा संबंध खुलासा करीत व्याख्यानाच्या कार्यक्रमातही फिरत्या रंगमंचाचा अनुभव घेतल्याचे सांगितले पुरंदरे पावसाने झालेल्या श्रोत्यांचा पुणेकरांचा चिवटपणा शब्दांत संयमाचे कौतुक केले,"डॉ. गोवारीकर यांनी "" या पावसाचा माझा काहीही संबंध नाही "" असा खुलासा करीत व्याख्यानाच्या कार्यक्रमातही फिरत्या रंगमंचाचा अनुभव घेतल्याचे सांगितले ; तर बाबासाहेब पुरंदरे यांनी पावसाने अजिबात विचलित न झालेल्या श्रोत्यांचा , "" हा तर पुणेकरांचा चिवटपणा "" अशा शब्दांत त्यांच्या संयमाचे कौतुक केले ." कर्वे वर्षांपूर्वी माळरानावर झोपडीत केलेल्या मुलींच्या बीजाचा आता वटवृक्ष झाला असून वृक्षाच्या फांद्या आता परदेशापर्यंत आहेत,"महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी शंभर वर्षांपूर्वी हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत सुरू केलेल्या मुलींच्या शाळारूपी बीजाचा आता वटवृक्ष झाला असून , या वृक्षाच्या फांद्या आता परदेशापर्यंत पोचण्याच्या वाटेवर आहेत ." अण्णांच्या वर्षाला सुरवात होत,उद्या कै . अण्णांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाला सुरवात होत आहे . अण्णांनी जून रोजी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली,कै . अण्णांनी १४ जून १८९६ रोजी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली . काळात अण्णांनी कुमारिकांना शिक्षण देण्याचा विचार केला,त्यानंतरच्या काळात अण्णांनी कुमारिकांना शिक्षण देण्याचा विचार केला . विश्‍वस्तांचे वाद झाले अण्णांनी माळरानावर झोपडी टाकली,त्यावरून त्यांचे आणि अनाथ बालकाश्रमाच्या विश्‍वस्तांचे वाद झाले आणि अण्णांनी जून १९००मध्ये हिंगण्याच्या माळरानावर झोपडी टाकली . बसून रंगपंचमीच्या मुहूर्तावर मार्च रोजी स्थापना केली,त्यातच बसून त्यांनी रंगपंचमीच्या मुहूर्तावर ४ मार्च १९०७ रोजी महिला विद्यालयाची स्थापना केली . महिला विद्यालयाला यंदा वर्षे झाली,या महिला विद्यालयाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली . संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. पी कुलकर्णी संचालिका सहस्रबुद्धे योजनांची माहिती दिली,संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. ए. पी . कुलकर्णी व संचालिका डॉ. स्नेहलता सहस्रबुद्धे यांच्याकडून आगामी योजनांची माहिती दिली . संस्थेने साह्याने देशातले मुलींचे अभियांत्रिकी महाविद्यालय केले,संस्थेने कमिन्स फाउंडेशनच्या साह्याने १९९१मध्ये देशातले मुलींचे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले . सध्या संस्थेच्या वसतिगृहांमध्ये इयत्तेपासून युवतींपर्यंत सुमारे मुली राहतात,सध्या संस्थेच्या विविध वसतिगृहांमध्ये पाचव्या इयत्तेपासून महाविद्यालयीन युवतींपर्यंत सुमारे २५०० मुली राहतात . आर्किटेक्‍चर टेक्‍नॉलॉजीची महाविद्यालये संस्थेने केली,आर्किटेक्‍चर आणि फॅशन टेक्‍नॉलॉजीची महाविद्यालये संस्थेने सुरू केली आहेत . नऱ्हे आंबेगाव संस्थेने एकर जागा घेतली असून ठिकाणी लवकरच अभ्यासक्रम चालविण्यात येतील,"नऱ्हे आंबेगाव येथेही संस्थेने १० एकर जागा घेतली असून त्या ठिकाणी लवकरच एअर होस्टेस प्रशिक्षण अभ्यासक्रम , फार्मसी आणि फिजिओथेरपीचे अभ्यासक्रम चालविण्यात येतील ." झोपडीवजा इमारतीत झालेल्या संस्थेचे सुमारे विभाग आहेत,एका झोपडीवजा इमारतीत सुरू झालेल्या या संस्थेचे आज सुमारे ६० विभाग आहेत . खाली उतरून ट्रॅव्हर्स करून वाटेनं खिंडीत आलो समोर दिसणाऱ्या दर्शनानं उरात धडकीच भरली,खाली उतरून किल्ल्याच्या पूर्वेकडचा एक ट्रॅव्हर्स पार करून अवघड वाटेनं एका खिंडीत आलो अन्‌ समोर दिसणाऱ्या सालोट्याच्या दर्शनानं उरात धडकीच भरली . घसरड्या ट्रॅव्हर्सवरून सांभाळून जात पोचलो,"अतिशय अवघड , अरुंद , घसरड्या ट्रॅव्हर्सवरून सांभाळून जात आम्ही पोचलो अवघड , दगडी पायऱ्यांपाशी ." पायऱ्यांनंतर प्रवेशद्वार करून कपारीतल्या वाटेनं गुहांपाशी आलो,त्या पायऱ्यांनंतर दगडी खोदीव प्रवेशद्वार पार करून कपारीतल्या अरुंद वाटेनं आम्ही गुहांपाशी आलो . गडाच्या माथ्यावर पोचलो,तेथून गडाच्या माथ्यावर पोचलो . टाक्‍यातल्या पाण्यानं गडावरच्या झालाच पुढच्या उल्हासदेखील वाटला,"इथल्या टाक्‍यातल्या स्वच्छ , रुचकर , थंड पाण्यानं आणि गडावरच्या भन्नाट वाऱ्यानं श्रमपरिहार तर झालाच , पण पुढच्या अवघड वाटेसाठी उल्हासदेखील वाटला ." गडावर वाट जागा कैदी ठेवले जात असावेत,"गडावर यायची एकच दुर्गम वाट , वरती जागा फार थोडी , त्यामुळे इथं बहुधा कैदी ठेवले जात असावेत ." वाटेनं टेकड्या करत वाघंबे गावात पोचलो,"याच वाटेनं परतून टेकड्या पार करत "" वाघंबे ' या गावात पोचलो ." वाहन वाटच पाहत होतं,इथं आमचं वाहन वाटच पाहत होतं . प्रयाण केलं,इथून मुल्हेरकडे प्रयाण केलं . मुल्हेर,मुल्हेर हे एक छोटंसं खेडं NULL . समर्थांचे उद्धवस्वामी समाधी मठ आहे,समर्थांचे पट्टशिष्य उद्धवस्वामी यांची समाधी आणि मठ इथं आहे . मठाच्या गादीवरील सध्याचे पंडित व्यवसायानं डॉक्‍टर असून व्यवसाय करतात,"मठाच्या गादीवरील सध्याचे महाराज रघुनाथ पंडित हे व्यवसायानं डॉक्‍टर असून , वैद्यकीय व्यवसाय करतात ." इतिहासाचे आहेत,ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत . देवघरात समर्थांनी दिलेली रामाची मूर्ती श्री मूर्तींचं दर्शन घडलं,"त्यांच्या देवघरात समर्थांनी उद्धवस्वामींना दिलेली मिशीवाल्या रामाची दुर्मिळ , ऐतिहासिक मूर्ती , अनोखे श्री यंत्र आणि अशाच काही दुर्मिळ मूर्तींचं दर्शन घडलं ." परिसरात हरगड मुल्हेर मोरगड किल्ले आहेत,"या परिसरात हरगड , मुल्हेर , मोरगड असे तीन किल्ले आहेत ." हरगडावर शिवाची पाण्याचे इतिहासाची साक्ष देणारी रामप्रसाद तोफ पाहिली,"हरगडावर हनुमान व शिवाची मंदिरं , पाण्याचे टाके आणि इतिहासाची साक्ष देणारी "" रामप्रसाद ' ही भलीथोरली तोफ पाहिली ." आल्या वाटेनं हरगड उतरलो असलेल्या गणेश मंदिराकडे लागलो,आल्या वाटेनं हरगड उतरलो आणि मुल्हेरच्या पायथ्याला असलेल्या गणेश मंदिराकडे चालू लागलो . वाटेत गर्द भागात फसलेली रामप्रसाद तोफेची बहीण शिवप्रसाद तोफ आहे,"वाटेत गर्द झाडीत खोलगट भागात फसलेली गडावरील रामप्रसाद तोफेची जुळी बहीण "" शिवप्रसाद ' ही तोफ आहे ." गडावरून फसली असावी,गडावरून हलवताना ती इथं फसली असावी . जवळ राममंदिर आहे,"येथेच जवळ एक छोटं , अप्रतिम राममंदिर आहे ." गेल्यावर मंदिरात प्रवेश केला,इथून पुढं गेल्यावर आम्ही एका गणेश मंदिरात प्रवेश केला . मंदिराच्या गाभाऱ्यात गणेशमूर्ती पिंडी आहे,या मंदिराच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात गणेशमूर्ती आणि पिंडी आहे . सभामंडपाच्या बाजूला तळं आहे,सभामंडपाच्या एका बाजूला बांधीव व नयनरम्य तळं आहे . तळ्यातला गणपती,खरंच तळ्यातला गणपती ! मग मुल्हेर गडाची चढण,मग लागली मुल्हेर गडाची सोपी पण खडी चढण . मुल्हेर गड राजधानीचा,"मुल्हेर गड म्हणजे "" राजधानीचा किल्ला NULL . '" पूर्वी शहरच होतं,पूर्वी छोटंसं शहरच होतं इथं . अवशेष आहेत,आज फक्त भग्न अवशेष आहेत . किल्ल्यावर बाजूला नाथाचं मंदिर विहीर पाण्याची आहेत,"किल्ल्यावर एका बाजूला अडबंग नाथाचं मंदिर , पलीकडे मोठी विहीर आणि पाण्याची मुबलक टाकी आहेत ." गडाच्या दरवाजातून पायऱ्यांवर येतो,गडाच्या पश्‍चिमेकडच्या दरवाजातून थोडं उतरून आपण मोरगडाच्या पायऱ्यांवर येतो . गडावरही प्रवेशद्वार मंदिरं पाण्याची आहेत,"या गडावरही प्रवेशद्वार , दोन मंदिरं , पाण्याची टाकी आहेत ." डोळ्यांत साठवत वाटेनं पायथ्याशी असलेल्या काम केलेल्या आलो,"दूरवरचा प्रदेश डोळ्यांत साठवत घसरड्या वाटेनं आम्ही पायथ्याशी असलेल्या प्रसन्न , कोरीव काम केलेल्या दगडी शिवमंदिरात आलो ." मंदिराच्या गाभाऱ्यात जिन्यानं जावं लागतं,मंदिराच्या गाभाऱ्यात भुयारी जिन्यानं जावं लागतं . अंधार असलेला गाभारा मनाला शांती देतो,निबीड अंधार असलेला गाभारा मनाला शांती देतो . जून मकरसंक्रांत दिवशी सूर्याची किरणं पिंडीवर पडतात वैशिष्ट्य,फक्त ६ जून आणि मकरसंक्रांत याच दिवशी सूर्याची किरणं पिंडीवर पडतात हे याचं आणखी एक वैशिष्ट्य NULL . पुरातन सुस्थितीतील मंदिरं आता उरली,अशी पुरातन सुस्थितीतील मंदिरं आता फारशी उरली नाहीत . मनःशांती अनुभवण्यासाठी निदान मंदिराला भेट द्यायला हवी,"म्हणून मनःशांती अनुभवण्यासाठी तरी निदान या मंदिराला भेट द्यायला हवी , नाही का ?" सुधीर जोशी,- सुधीर जोशी आहोत,माणसंच आहोत ना आपण ? राऊत,( डॉ. निखिल राऊत ) प्रश्‍न विचारावा घटना शहरात घडत,"पुन्हा पुन्हा हा प्रश्‍न विचारावा , अशा घटना आपल्या शहरात घडत आहेत ." रोजच्या जिवाचे आहोत प्रश्‍न करणारा आहे,"रोजच्या स्वतःच्या जगण्याच्या लढाईत आपण इतरांच्या जिवाचे मोल विसरू लागलो आहोत का , हा प्रश्‍न जास्त अस्वस्थ करणारा आहे ." गाडी घसरून पडल्यावर मुलगा पेट घेतो मदतीला धावत,गाडी घसरून पडल्यावर एक कोवळा मुलगा पेट घेतो आणि कसबा पेठेसारख्या भरवस्तीतही त्याच्या मदतीला कोणी धावत नाही . वाहतुकीतून दुचाकीस्वाराचा वेग कुटुंबाला संकटाच्या पत्नीला पतीच्या निधनाची माहिती देऊन आनंद घेतो म्हणावे,"एकेरी वाहतुकीतून बेदरकारपणे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा वेग एका कुटुंबाला संकटाच्या खाईत लोटतो आणि गर्भवती पत्नीला तिच्या पतीच्या निधनाची खोटी माहिती देऊन कोणीतरी विकृत आनंद घेतो , याला काय म्हणावे ?" अंगावरच्या पेट घेतल्याने आगीत होरपळणारा वाचवा ओरडत होता,अंगावरच्या टी शर्टने पेट घेतल्याने आगीत होरपळणारा आदित्य वाचवा वाचवा असे ओरडत होता . ओट्यावरील वाड्याचे दार दिसल्याने वाड्याच्या पायऱ्यांपाशी गेला वाड्याच्या दारात असलेल्या माणसाने दार लावून,समोरच्या ओट्यावरील वाड्याचे दार त्याला उघडे दिसल्याने तो वाड्याच्या पायऱ्यांपाशी गेला ; परंतु वाड्याच्या दारात असलेल्या एका माणसाने दार लावून घेतले . जवळजवळ मिनिटे होता,जवळजवळ दहा मिनिटे तो तसाच होता . तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढली होती पोलिसांचा त्रास होईल भीतीपोटी लोक प्रेक्षक झाले,"तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढली होती ; परंतु आपण भाजू व पोलिसांचा हकनाक त्रास होईल , या भीतीपोटी लोक फक्त निष्क्रिय प्रेक्षक झाले ." मिनिटांनी वाड्यातील महिलेने बाहेर किंकाळ्यांचा आवाज ऐकला दार उघडून कचऱ्याच्या बादलीने पाणी टाकले तोपर्यंत भाजले,काही मिनिटांनी त्या वाड्यातील एका महिलेने बाहेर किंकाळ्यांचा आवाज ऐकला व दार उघडून कचऱ्याच्या बादलीने पाणी टाकले ; परंतु तोपर्यंत आदित्यला खूप भाजले होते . ब्लॅक फ्रायडे सर्वांना आहे भावाच्या आयुष्यात फेब्रुवारी वेनज्डे बुधवार ठरला,"ब्लॅक फ्रायडे सर्वसाधारण सर्वांना माहीत आहे ; परंतु माझ्या भावाच्या आयुष्यात २८ फेब्रुवारी "" ब्लॅक वेनज्डे ' म्हणजे "" काळा बुधवार ' ठरला ." भाऊ परीक्षेला जाण्यासाठी सकाळी सुमारास निघाला,माझा भाऊ आदित्य बारावीच्या परीक्षेला जाण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास निघाला . घराच्या पुढे गेल्यावर मिनिटांतच पेठेतील ठाकरे उद्यानाजवळ खड्ड्यामुळे फरफटत,आमच्या घराच्या पुढे गेल्यावर दोन ते तीन मिनिटांतच कसबा पेठेतील ठाकरे उद्यानाजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याची स्कुटी मोपेड घसरून फरफटत गेली . स्कुटीचे घर्षण झाले,स्कुटीचे जमिनीला घर्षण झाले . गाडीतील पेट्रोल अंगावर उडाले,गाडीतील पेट्रोल आदित्यच्या अंगावर उडाले होते . घर्षणाने ठिणग्या उडाल्या गाडीने अंगातील टी शर्टने पेट घेतला,घर्षणाने ठिणग्या उडाल्या व गाडीने व आदित्यच्या अंगातील टी शर्टने पेट घेतला . गाडी टाकून वाचवा ओरडत होता,गाडी तशीच टाकून आदित्य वाचवा वाचवा असे ओरडत होता . ओट्यावरील वाड्याचे दार दिसल्याने वाड्याच्या पायऱ्यांपाशी किंकाळ्या फोडत ओरडत होता वाड्याच्या दारात असलेल्या माणसाने दार लावून,"समोरच्या ओट्यावरील वाड्याचे दार त्याला उघडे दिसल्याने तो वाड्याच्या पायऱ्यांपाशी आर्त किंकाळ्या फोडत "" वाचवा वाचवा ' ओरडत होता ; परंतु वाड्याच्या दारात असलेल्या एका माणसाने दार लावून घेतले ." लोक घटना बनू शकतात,खरंच लोक अशी घटना पाहूनही निर्दयी बनू शकतात ? माणसाचे मूल असते कृती केली असती पाणी टाकायचे काम करू शकला,"त्या माणसाचे स्वतःचे मूल असते , तर त्याने अशी कृती केली असती का ? लांबून पाणी टाकायचे काम तो नक्कीच करू शकला असता ." पाणी टाकायचे माणूस पेटला आरडाओरडा करून लोकांना सांगितले भावाच्या मदतीला आले,"पाणी टाकायचे सोडा , कुणीतरी जिवंत माणूस पेटला आहे हे आरडाओरडा करून त्याने इतर लोकांना सांगितले असते , तरी कोणीतरी माझ्या भावाच्या मदतीला आले असते ." जवळजवळ मिनिटे होता,जवळजवळ दहा मिनिटे तो तसाच होता . गिरणी कामगाराने पाहिले टॉवेलने आग प्रयत्न केला,त्यानंतर शेजारील गिरणी कामगाराने त्याला पाहिले व त्याने त्याच्या छोट्या टॉवेलने आग विझविण्याचा प्रयत्न केला . तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढली होती पोलिसांचा त्रास होईल भीतीपोटी लोक प्रेक्षक झाले,"तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढली होती ; परंतु आपण भाजू व पोलिसांचा हकनाक त्रास होईल , या भीतीपोटी लोक फक्त निष्क्रिय प्रेक्षक झाले ." मिनिटांनी वाड्यातील महिलेने बाहेर किंकाळ्यांचा आवाज ऐकला दार उघडून कचऱ्याच्या बादलीने पाणी टाकले तोपर्यंत भाजले,काही मिनिटांनी त्या वाड्यातील एका महिलेने बाहेर किंकाळ्यांचा आवाज ऐकला व दार उघडून कचऱ्याच्या बादलीने पाणी टाकले ; परंतु तोपर्यंत आदित्यला खूप भाजले होते . जमिनीवर कोसळला,तो जमिनीवर कोसळला . लोक ओळखत जवळच घर असूनही वडिलांना कल्पना दिली,बघ्यांपैकी कितीतरी लोक त्याला ओळखत होते ; पण त्यांनी जवळच घर असूनही माझ्या वडिलांना कल्पना दिली नाही . पोलिसांना बोलावले,पोलिसांना मात्र बोलावले . पोलिस आले चौकशा झाल्या,नेहमीप्रमाणे पोलिस आले व चौकशा सुरू झाल्या . पाणी टाकले पाणी टाकले महिलेने पाणी टाकले दम देऊन नाव लिहून घेतले,कोणी पाणी टाकले ? का पाणी टाकले ? ज्या महिलेने पाणी टाकले तिला दम देऊन त्यांनी तिचे नाव लिहून घेतले . कोळसा झालेल्या भावाला पोलिसांनी घरी फोन केला,शरीराचा कोळसा झालेल्या भावाला पोलिसांनी फोन नंबर विचारला व घरी फोन केला . खिशातील पाकिटात असलेले आयकार्ड लायसन्स जळले नव्हते बघण्याची ताबडतोब दवाखान्यात नेण्याची घेतली,त्याच्या खिशातील पाकिटात असलेले आयकार्ड किंवा लायसन्स ( जे जळले नव्हते ) ते बघण्याची किंवा त्याला ताबडतोब सरकारी किंवा खासगी दवाखान्यात नेण्याची तसदी कोणी घेतली नाही . घरी वडिलांना फोन आल्याबरोबर पळत पोहोचले,घरी वडिलांना फोन आल्याबरोबर ते पळत तेथे पोहोचले . ओळखले,त्यांनी त्याला ओळखले . हाक डोळे उघडले पप्पांना पाणी मागितले,त्यांनी हाक मारल्याबरोबर त्याने डोळे उघडले व पप्पांना पाणी मागितले . पाणी दिल्यावर दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षावाल्याला थांबवत रिक्षावाला यायला नव्हता,त्यांनी पाणी दिल्यावर ते त्याला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षावाल्याला थांबवत होते ; परंतु एकही रिक्षावाला यायला तयार नव्हता . मुलांना वेळ झोप मिळेल दक्षता घेणे झोप मिळावी नियमांचे पालन करणे वर्तनदोष दूर करता येऊ शकतात तज्ज्ञांनी पेडिऍट्रिक्‍स नियतकालिकाच्या जानेवारी महिन्याच्या अंकात म्हटले,"मुलांना अधिक वेळ झोप मिळेल याची दक्षता घेणे आणि चांगली झोप मिळावी यासाठीच्या सर्वसामान्य नियमांचे पालन करणे यांतून त्यांचे वर्तनदोष दूर करता येऊ शकतात , असेही या तज्ज्ञांनी "" पेडिऍट्रिक्‍स "" या नियतकालिकाच्या जानेवारी महिन्याच्या अंकात म्हटले आहे ." अपेक्षा नव्हती,तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती . इरावती संसार,"इरावती - काशिनाथचा सोन्यासारखा संसार का मोडतेस ? """ बाबांच्या मान खाली झालेली उठली,बाबांच्या शेवटच्या वाक्याने मात्र माझी मान खाली झालेली उठली . आता तोंड उघडणे भागच होते,आता मला तोंड उघडणे भागच होते . प्रवास बाबांच्यासमोर शब्द राखून ठेवता दाखविला,आत्तापर्यंतचा आमचा सगळा प्रवास मी बाबांच्यासमोर एकही शब्द राखून न ठेवता उलगडून दाखविला . टाळी हाताने वाजत असलं पुरुषावर प्रेम करण्याचा माझ्याकडून घडला डॉक्टरांचा हात पुढे आल्याशिवाय हात पुढे केला नव्हता सत्य होते,"टाळी एका हाताने वाजत नाही हे जरी खरं असलं , विवाहित पुरुषावर प्रेम करण्याचा अपराध माझ्याकडून घडला असला तरी डॉक्टरांचा हात पुढे आल्याशिवाय मी माझा हात पुढे केला नव्हता हे अगदी पूर्ण सत्य होते ." इरावतीबाईंचीही करण्याला संमती आहे बाबा उखडले,"इरावतीबाईंचीही हे सर्व करण्याला संमती आहे हे मी सांगताच , बाबा आणखीनच उखडले ." शब्दावर जोर देत म्हणाले मनुष्य स्वभावाचा अभ्यास आहे,"आपल्या प्रत्येक शब्दावर जोर देत ते म्हणाले , "" माझा मनुष्य - स्वभावाचा अभ्यास तुझ्याकडून कितीतरी अधिक आहे ." स्त्री स्वखुषीने सवत पत्करणार,कुठलीही स्त्री स्वखुषीने सवत पत्करणार नाही . असेल स्त्री मनुष्य असणार,आणि तसं जर असेल तर ती स्त्री मनुष्य असणार नाही . वेळी इरावतीबाई होत्या,माझ्या द्दष्टीने तर त्या वेळी इरावतीबाई देवताच होत्या . बाबांनी वेळी वेळ बौद्धिक घेतले,बाबांनी त्या वेळी माझे बराच वेळ बौद्धिक घेतले . प्रेम ओढ अपरिपक्वता अनुभवाचा अभाव उदाहरण आहे म्हणाले,"डॉक्टरांच्याबद्दलचे माझे प्रेम , ओढ म्हणजे अपरिपक्वता , अनुभवाचा अभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे असे ते म्हणाले ." आयुष्यात पुरुष आलेल्या डॉक्टरांचा मनावर उमटलेला ठसा मते वयातील दिपून होते,माझ्या आयुष्यात प्रथमच प्रेमी पुरुष म्हणून आलेल्या डॉक्टरांचा माझ्या मनावर खोलवर उमटलेला ठसा हा त्यांच्या मते अजाणत्या वयातील माझे दिपून जाणे होते . डॉक्टर असणे माझ्यामधील वर्षांचे अंतर गोष्टी बाबांना खटकत,"डॉक्टर विवाहित असणे , शिवाय त्यांच्या माझ्यामधील पंधरा - सोळा वर्षांचे अंतर ह्या सर्वच गोष्टी बाबांना खटकत होत्या ." बाबा डॉक्टरांच्या विचारापासून करण्याचा प्रयत्न करत,बाबा हरप्रकारे मला डॉक्टरांच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते . उदाहरणे देऊन लग्न करणे आहे पटवीत,अनेक उदाहरणे देऊन हे लग्न करणे अयोग्य आहे असे ते पटवीत होते . निर्धार अभंग होता,पण माझा निर्धार अभंग होता . निश्चयापसून ढळायला नव्हते,मी माझ्या निश्चयापसून तसूभरही ढळायला तयार नव्हते . बाबांनी पाणी ओळखले डाव माझ्यासमोर टाकला,बाबांनी माझे पाणी ओळखले असावे आणि एक नवाच डाव त्यांनी माझ्यासमोर टाकला . म्हणाले आहे,"ते मला म्हणाले - - "" हा नोव्हेंबर महिना आहे ." वर्ष काशिनाथ एकमेकांशी बोलता भेटता पत्र राहून दाखवा,"आजपासून बरोबर एक वर्ष तू आणि काशिनाथ एकमेकांशी न बोलता , न भेटता , न पत्र लिहिता राहून दाखवा ." वर्षानंतर एकमेकांविषयीची ओढ आता आहे राहिली दिसलं लग्न लावून देईन,एक वर्षानंतर तुमची एकमेकांविषयीची ओढ आता आहे तशीच कायम राहिली आहे असं दिसलं तर मी तुझं काशिनाथाशी लग्न लावून देईन . काळात फोनसुद्धा करायचा,पण या काळात फोनसुद्धा करायचा नाही . हसून मान डोलावली,मी हसून मान डोलावली . बाबांचे म्हणणे केले शब्दावर संयमावर निर्धारावर विश्वास होता,"बाबांचे म्हणणे मी मान्य एवढ्यासाठी केले की माझा त्यांच्या शब्दावर आणि माझ्या संयमावर , निर्धारावर विश्वास होता ." हसले वर्षांपूवी बाबांनी मित्राच्या मुलीवर केलेला प्रयोग करू,आणि मी हसले एवढ्यासाठी की काही वर्षांपूवी बाबांनी आपल्या मित्राच्या मुलीवर केलेला प्रयोग ते माझ्यावर करू पाहात होते . मित्राच्या मुलीच्या बाबतीत घडले बाबतीत घडेल खात्री होती,त्यांच्या मित्राच्या मुलीच्या बाबतीत जसे घडले तसे माझ्याही बाबतीत घडेल याची त्यांना खात्री होती . बाबांच्या मुलगीसुद्धा माणसावर प्रेम करीत होती,बाबांच्या मित्राची मुलगीसुद्धा एका विवाहित माणसावर प्रेम करीत होती . विवाह करू,आणि त्याच्याशी विवाह करू इच्छीत होती . नव्हते,अर्थातच ते कुणालाही पसंत नव्हते . मुलीलाही बाबांनी व्यक्तीशी महिने बोलण्याची भेटण्याची अट घातली होती,"तेव्हा त्या मुलीलाही बाबांनी त्या विवाहित व्यक्तीशी सहा महिने न बोलण्याची , न भेटण्याची अट घातली होती ." बाबाच्या अंदाजाप्रमाणे महिनेच महिन्यातच मुलगी व्यक्तीला विसरून गेली आईवडिलांनी ठरविलेल्या तरुणाशी विवाह केला सुखाने संसाराला लागली,"पण बाबाच्या अंदाजाप्रमाणे सहा महिनेच काय एका महिन्यातच ती मुलगी त्या व्यक्तीला विसरून गेली आणि तिने आईवडिलांनी ठरविलेल्या तरुणाशी विवाह केला , आणि सुखाने संसाराला लागली ." कोल्हापूरहून मुंबईला निघालो दिवशी बाबा आत्ती बाबांच्या ऑफिसमध्ये वेळ बोलत बसले होते,आम्ही कोल्हापूरहून मुंबईला यायला निघालो त्या दिवशी बाबा आणि आत्ती बाबांच्या ऑफिसमध्ये बराच वेळ बोलत बसले होते . बाबांचा निरोप घेऊन नमस्कार करावा ऑफिसमध्ये शिरत वेळी बाबा आत्तीला सांगत,"बाबांचा निरोप घेऊन , त्यांना नमस्कार करावा म्हणून मी त्यांच्या ऑफिसमध्ये शिरत होते त्या वेळी बाबा आत्तीला सांगत होते ." वयातील वेडाचार आहे,"- - "" तरुण वयातील वेडाचार आहे हा ." जबरदस्ती सक्ती करून,"पण जबरदस्ती , सक्ती करून चालणार नाही ." विचारांना राहील,त्यामुळे चिडून ती अधिकच आपल्या विचारांना चिकटून राहील . गोष्टीला वेळ द्यावा,कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो . काळ जाणे सर्वावर औषध आहे,काळ जाणे हे सर्वावर उत्तम औषध आहे . ठिकाणी राहात,कुठलीही गोष्ट दीर्घकाळ एका ठिकाणी राहात नाही . वाढते होते,ती वाढते तरी किंवा कमी तरी होते . दोन्हीही दिसेल,आपल्याला दोन्हीही दिसेल . वाटतं आवेग काळ टिकणार,पण मला वाटतं तरुणापणातील हा आवेग फार काळ टिकणार नाही . ऑफिसमध्ये येईन बाबांना वाटले नव्हते,मी अचानक ऑफिसमध्ये येईन असे बाबांना वाटले नव्हते . थांबले,त्यामुळे तेही क्षणभर गोंधळून थांबले . भालजी पेंढारकर होते,पण ते भालजी पेंढारकर होते . क्षणात संभाषण सावरून,त्यांनी क्षणात संभाषण पुन्हा सावरून घेतले . दोघींना अढी धरता बजावले,आम्हा दोघींना एकमेकीविषयी अढी न धरता राहण्याविषयी बजावले . मुंबईला आल्यावर डॉक्टरांना फोन करणे भागच होते,मुंबईला आल्यावर डॉक्टरांना फोन करणे भागच होते . बाबांनाही सांगून आले,तसे मी बाबांनाही सांगून आले होते . वृत्तान्त ऐकायला डॉक्टर झालेले,कोल्हापूरचा सर्व वृत्तान्त ऐकायला डॉक्टर खूपच अधीर झालेले होते . वाट पाहात,एखाद्या चातकासारखी ते माझी वाट पाहात होते . हकीकत ऐकून डॉक्टर हिरमुसले,पण सर्व हकीकत ऐकून डॉक्टर हिरमुसले झाले . निर्णय हवा होता,त्यांना निश्चित पण त्वरीत निर्णय हवा होता . म्हटले होते,नाही म्हटले तरी ते जरा रेंगाळणेच होते . द्दष्टीने पद्धत होती,डॉक्टरांच्या द्दष्टीने ही फार कंटाळवाणी पद्धत होती . पेचात टाकणारा प्रश्न विचारला भेटता माझ्याशी बोलता राहू शकशील,"डॉक्टरांनी मला पेचात टाकणारा प्रश्न विचारला - - "" मला न भेटता , माझ्याशी न बोलता राहू शकशील ? """ आहे,""" कठीण आहे ." पुढे दीर्घकाल राहण्यासाठी विरह सोसायला तयारी आहे,पण पुढे दीर्घकाल एकत्र राहण्यासाठी एवढा विरह सोसायला माझी तयारी आहे . किंमत गोष्ट मिळते,किंमत मोजल्याशिवाय कुठली गोष्ट मिळते ? मिळवण्यासाठी किंमत द्यावी लागली आता माघार,आणि तुम्हाला मिळवण्यासाठी कितीही मोठी किंमत द्यावी लागली तरी आता माघार नाही . डॉक्टरांना नव्हतं,डॉक्टरांना हे सर्व फारसं पसंत नव्हतं . बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची प्राज्ञा नव्हती,पण बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची त्यांचीही प्राज्ञा नव्हती . दिवशी आता बोलता येणार वेळ फोनवर बोलत राहिलो,त्या दिवशी आता वर्षभर बोलता येणार नाही म्हणून आम्ही बराच वेळ फोनवर बोलत राहिलो . डॉक्टरांनी सांगितले ऐकून वाटली,त्यावेळी डॉक्टरांनी जे दोन किस्से सांगितले ते ऐकून खूपच गंमत वाटली . डॉक्टरांच्या वाढत्या सवयीमुळे दौऱ्यावर प्रसंग उद्भवायचे,डॉक्टरांच्या पिण्याच्या वाढत्या सवयीमुळे दौऱ्यावर बऱ्याचदा अनवस्था प्रसंग उद्भवायचे . डॉक्टरांनाही घडत जाणावायचं,डॉक्टरांनाही ते योग्य घडत नाही हे जाणावायचं . वळायचं,पण वळायचं नाही . मित्रमंडळी मोहात ओढायला व्हायचीच,शिवाय मित्रमंडळी या मोहात ओढायला हजर व्हायचीच . डॉक्टरांनाही होते भाग नव्हता,अर्थात डॉक्टरांनाही ते अगदीच नको होते अशातला काही भाग नव्हता . आळा घालण्यासाठी डॉक्टरांनी उपाय शोधून काढला होता,पण त्याला आळा घालण्यासाठी मात्र डॉक्टरांनी एक उपाय शोधून काढला होता . लग्नानंतर डॉक्टर दौऱ्यासाठी घेऊन जाणार,तो म्हणजे आमच्या लग्नानंतर डॉक्टर आपल्याबरोबर मला दौऱ्यासाठी घेऊन जाणार होते . प्रयोगाच्या मित्रमंडळींचा होणारा आग्रह कारण सांगून टाळणार,म्हणजे प्रयोगाच्या आधीचा व नंतरचा मित्रमंडळींचा होणारा ' आग्रह ' माझे कारण सांगून ते टाळणार होते . कल्पना बोलता बोलता इरावतीबाईंना सांगितली होती,आपली ही कल्पना बोलता बोलता त्यांनी इरावतीबाईंना सांगितली होती . महिन्यातून दवाखाना ठेवून दौऱ्यावर येऊ डॉक्टरांना सांगितले,त्यावर त्यांनी आपणही महिन्यातून एकदा दवाखाना बंद ठेवून दौऱ्यावर येऊ असे डॉक्टरांना सांगितले होते . गोष्ट बिनबाह्यांचा ब्लाऊज घडली होती,तीच गोष्ट बिनबाह्यांचा ब्लाऊज घालण्याविषयी घडली होती . सुरुवातीपासून ब्लाऊज घालायची,मी सुरुवातीपासून तसे ब्लाऊज घालायची . डॉक्टरांनाही फॅशन आवडायची,डॉक्टरांनाही ती फॅशन खूप आवडायची . इरावतीबाईंनाही ब्लाऊज घालण्याविषयी सुचविले,त्यांनी इरावतीबाईंनाही तसे ब्लाऊज घालण्याविषयी सुचविले होते . इरावतीबाईंनी मनावर घेतले नव्हते,पण इरावतीबाईंनी ते फारसे मनावर घेतले नव्हते . आता ब्लाऊज घालायला झाल्या,पण आता मात्र त्या तसे ब्लाऊज घालायला तयारही झाल्या होत्या . ब्लाऊज आणले,तसे ब्लाऊज त्यांनी शिवूनही आणले होते . डॉक्टर सांगत कळल्यापासून इरावतीमध्ये बदल झाला,"डॉक्टर मला सांगत होते - - "" तुझं - माझं हे कळल्यापासून इरावतीमध्ये हा बदल झाला आहे ." पूर्वी गोष्टींना झाली नव्हती,पूर्वी कितीदा सांगूनही ती ह्या गोष्टींना तयार झाली नव्हती . झालं घडतं,""" बरं झालं की , कधी कधी वाईटातून असं चांगलंही घडतं ." डॉक्टरांची नाराजी दूर करावी म्हणाले,मी डॉक्टरांची नाराजी दूर करावी म्हणून म्हणाले . कार्यालयांकडून न्यायालयाच्या निकालाची प्रत करसंकलन खात्यास झाल्यामुळे व्याजापोटी रुपये मोजावे लागले,केवळ क्षेत्रीय कार्यालयांकडून न्यायालयाच्या निकालाची प्रत करआकारणी - करसंकलन खात्यास उशिरा प्राप्त झाल्यामुळे व्याजापोटी चार लाख तीस हजार रुपये मोजावे लागले आहेत . कबुलीही महापालिकेनेच उत्तरात दुर्वे दिली,याची कबुलीही महापालिकेनेच लेखी उत्तरात दुर्वे यांना दिली आहे . माहिती देताना दुर्वे म्हणाले माणसाने कराची आकारणी चुकीची झाली निदर्शनास आणून महापालिकेचे अधिकारी मिळकतदाराला न्यायालयात जा सांगतात लघुवाद न्यायालयाच्या निकालाविरुद्ध महापालिकेने वरच्या न्यायालयात अपीलदेखील केलेले,"याबाबत माहिती देताना दुर्वे म्हणाले , "" सामान्य माणसाने कराची आकारणी चुकीची झाली , असे निदर्शनास आणून दिले , तर महापालिकेचे अधिकारी संबंधित मिळकतदाराला न्यायालयात जा म्हणून सांगतात ; परंतु लघुवाद न्यायालयाच्या निकालाविरुद्ध महापालिकेने वरच्या न्यायालयात अपीलदेखील केलेले नाही ." महापालिकेने चुकीची करआकारणी केली असल्याची कबुलीच दिली असल्याचे माहितीवरून उघडकीस येत,यावरून महापालिकेने आपण चुकीची करआकारणी केली असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली असल्याचे माहितीवरून उघडकीस येत आहे . ' ' पुढे म्हणाले मिळकतदाराने कराची थकबाकी भरली महापालिका जप्तीची नोटीस बजावते नळजोड तोडते रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदारांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचे धाडस करीत,"ते पुढे म्हणाले , "" सर्वसामान्य मिळकतदाराने कराची थकबाकी भरली नाही , तर महापालिका जप्तीची नोटीस बजावते , नळजोड तोडते ; मात्र कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदारांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचे धाडस मात्र करीत नाही ." महापालिका धनदांडग्यांचे हित पाहते सर्वसामान्यांचे होते,"त्यावरून महापालिका धनदांडग्यांचे हित पाहते , सर्वसामान्यांचे नाही हे स्पष्ट होते . ' '" पास्ते ता सिन्नर येथील कारखान्यातील स्फोटाची चौकशी झाली असून निफाडचे प्रांताधिकारी रामदास खेडकर नियुक्‍ती झाली,"पास्ते ( ता . सिन्नर ) येथील प्रीमिअर एक्‍स्प्लोकेम कारखान्यातील भीषण स्फोटाची दंडाधिकारीय चौकशी सुरू झाली असून , निफाडचे प्रांताधिकारी रामदास खेडकर यांची त्यासाठी नियुक्‍ती झाली आहे ." स्फोटाचे कारण शोधण्यासाठी खात्यांचे पथक करण्यात,"तसेच , स्फोटाचे मूळ कारण शोधण्यासाठी सहा खात्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे ." शोध मदतकार्य झाले असून घटनास्थळी भग्नावशेष राहिले,"शोध आणि मदतकार्य पूर्ण झाले असून , घटनास्थळी केवळ भग्नावशेष राहिले आहेत ." सिन्नरपासून किलोमीटरवर गेल्या जानेवारीत आंध्र प्रदेशातील एल राजस्थानातील माहेश्‍वरी मिळून कंपनी केली होती,सिन्नरपासून आठ किलोमीटरवर गेल्या जानेवारीत आंध्र प्रदेशातील पी . एल . कालिया व राजस्थानातील माहेश्‍वरी यांनी मिळून ही कंपनी सुरू केली होती . कंपनी गावाबाहेर असल्याने गाव बचावले घटनेने पास्ते गाव चर्चेत आले,"कंपनी गावाबाहेर असल्याने गाव बचावले , मात्र या घटनेने पास्ते गाव चर्चेत आले ." आतापर्यंत दिवसांत मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली,आतापर्यंत दोनच दिवसांत चार मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली . राज्याचे कामगारमंत्री नाईक पाहणी केली,आज राज्याचे कामगारमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी केली . अधीक्षक डॉ. निखिल गुप्ता खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाची दिशा ठरवली,पोलिस अधीक्षक डॉ. निखिल गुप्ता यांनी आज सहा खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाची दिशा ठरवली . कामगार उपायुक्त बॉयलर इन्स्पेक्‍टर अभियंता पदार्थ निर्मिती विक्रीला परवानगी देणाऱ्या खात्याचे अधिकारी समावेश आहे,"कामगार उपायुक्त , बॉयलर इन्स्पेक्‍टर , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे अभियंता , औद्योगिक सुरक्षा संचालक , स्फोटक पदार्थ निर्मिती व विक्रीला परवानगी देणाऱ्या खात्याचे अधिकारी यांचा समावेश आहे ." निरीक्षक बारकुंड मार्गदर्शनाखाली पथके स्थापन झाली असून व्यक्तींचा शोध घेत असून स्फोटाची कारणे शोधत,"पोलिस निरीक्षक बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके स्थापन झाली असून , एक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत असून , दुसरे स्फोटाची कारणे शोधत आहे ." स्फोटातून बचावलेले सुपरवायझर नितीन मेखे साक्षीदार असून कामगार बोलण्याच्या स्थितीत नाहीत,"स्फोटातून बचावलेले सुपरवायझर नितीन मेखे हेच मुख्य साक्षीदार असून , पाच जखमी कामगार बोलण्याच्या स्थितीत नाहीत ." कंपनीत कामगार होते,कंपनीत ३८ कामगार होते . स्फोटाच्या वेळी बाहेर असल्याने वाचले,त्यापैकी १२ स्फोटाच्या वेळी बाहेर असल्याने वाचले . तिघांचे मृतदेह काल ता मिळाले मृतांचे अवशेष परिसरात विखुरलेले आढळले,"तिघांचे मृतदेह काल ( ता . ५ ) मिळाले , एकूण १८ मृतांचे अवशेष परिसरात विखुरलेले आढळले ." मदतकार्य ढिगारा उपसण्याचे काम संपले,मदतकार्य व ढिगारा उपसण्याचे काम संपले आहे . स्फोट टन स्फोटकांचा असावा अंदाज आहे,"स्फोट साधारण साडेतीन टन स्फोटकांचा असावा , असा प्राथमिक अंदाज आहे ." घातपाताची शक्‍यता सध्या अधिकाऱ्यांनी फेटाळली कंपनीत कामगार असून कामगार कायद्याचीही अंमलबजावणी होत नसावी अंदाज आहे,"घातपाताची शक्‍यता सध्या तरी अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे , मात्र कंपनीत बहुतांश कामगार कंत्राटी असून , कामगार कायद्याचीही अंमलबजावणी होत नसावी , असा अंदाज आहे ." नाट्यसंमेलनाध्यक्ष सांरग निर्माते धुरत आरोपांचा शब्दांत समाचार घेतला असून नाट्यनिर्मिती केलीच पैशावर केली विचारणाऱ्या धुरत निर्मितीसाठी पैसा आणला करावे आव्हान दिले,"नाट्यसंमेलनाध्यक्ष लालन सांरग यांनी आज निर्माते उदय धुरत यांच्या आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला असून , मी नाट्यनिर्मिती केलीच नाही ; स्वतःच्या पैशावर किती केली , असे विचारणाऱ्या उदय धुरत यांनी स्वतः निर्मितीसाठी कोठून पैसा आणला हे स्पष्ट करावे , असे आव्हान दिले आहे ." चिखलफेक करणाऱ्यांबरोबर वाद घालून खालच्या पातळीवर यायचे सांगून वादावर पडदा टाकत लालन सारंग केले,"त्याचबरोबर चिखलफेक करणाऱ्यांबरोबर वाद घालून मला खालच्या पातळीवर यायचे नाही , असे सांगून मी या वादावर माझ्याकडून कायमचा पडदा टाकत आहे , असेही लालन सारंग यांनी स्पष्ट केले आहे ." कणकवलीच्या नाट्यसंमेलनात अध्यक्षा सारंग सखाराम बाईंडर'बाबत दिलेली माहिती दिशाभूल करणारी बोलत आरोप काल उदय धुरत तोंडवळकर जाधव केला होता,"कणकवलीच्या नाट्यसंमेलनात अध्यक्षा लालन सारंग यांनी "" सखाराम बाईंडर'बाबत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असून , त्या चक्क खोटे बोलत आहेत , असा आरोप काल उदय धुरत , मोहन तोंडवळकर , दिलीप जाधव यांनी केला होता ." सारंग स्पष्टीकरण केले,याबाबत लालन सारंग यांनी आज स्पष्टीकरण केले . धुरत बाईंडरचे दिवस वाचावेत असली विधाने करावीत,"धुरत यांनी "" बाईंडरचे दिवस ' नीट वाचावेत आणि मगच असली विधाने करावीत ." थिएटर्स धुरत निर्माते होते सारंग बाईंडर नाटकाचे पार्टनर होते,""" वेलकम थिएटर्स ' चे पांडुरंग धुरत हे निर्माते होते ; पण सारंग "" सखाराम बाईंडर ' नाटकाचे पार्टनर होते ." धुरत नाटक करायचे ठरवून नंतर नकार दिल्यावर समजूत काढून पार्टनर होतो नका सारंग सांगितले,"धुरत यांनी नाटक करायचे ठरवून नंतर नकार दिल्यावर त्यांची समजूत काढून "" मीही तुमच्याबरोबर पार्टनर होतो ; पण तुम्ही जाऊ नका ' हे सारंग यांनीच सांगितले होते ." सारंग वेळी नोकरी करीत असल्यामुळे बाहेरगावी प्रयोग लावणे नव्हते,सारंग त्या वेळी नोकरी करीत असल्यामुळे बाहेरगावी प्रयोग लावणे त्यांना शक्‍य नव्हते . रंगधारा संस्था आली कोर्टाचा निकाल लागल्यानंतर धुरत निर्माता रंगधारा सारंग दिग्दर्शक नफ्यातलेच टक्के टक्के रंगधारा सारंग वाटणी केली,"म्हणून "" रंगधारा ' संस्था वितरक म्हणून आली ; पण कोर्टाचा निकाल लागल्यानंतर धुरत यांनी "" मी निर्माता , रंगधारा वितरक आणि सारंग दिग्दर्शक तेव्हा नफ्यातलेच ३४ टक्के माझे , ३३ - ३३ टक्के रंगधारा आणि सारंग अशी वाटणी केली ." "किस्सा ""बाईंडरचे दिवस'मध्ये रंजकतेने सांगितला","तो रंगतदार किस्सा ""बाईंडरचे दिवस'मध्ये रंजकतेने सांगितला आहे ." केस लढविण्याची धुरा सारंग तेंडुलकर डॉ. कुमुद मेहता उचलली होती,"केस लढविण्याची मुख्य धुरा सारंग , विजय तेंडुलकर व डॉ. कुमुद मेहता यांनीच उचलली होती ." थिएटर्स नावावर बाईंडर असल्यामुळे नावावर कोर्टात केली,""" वेलकम थिएटर्स ' च्या नावावर "" बाईंडर ' चालू असल्यामुळे ती त्याच नावावर कोर्टात सादर केली गेली ." पांडुरंग धुरत होतेच,पांडुरंग धुरत अर्थात होतेच ; पण ते तेवढ्यापुरतेच . "उदय धुरत ""बाईंडर'च्या केसमध्ये नव्हते","उदय धुरत १९७२मध्ये ""बाईंडर'च्या केसमध्ये कोणीही नव्हते ." धुरत पुतण्या बिस्किटांच्या दुकानात पाहिले,फक्त पांडुरंग धुरत यांचा पुतण्या म्हणून त्यांच्या बिस्किटांच्या दुकानात मी त्यांना पाहिले होते . माणसाने विषयावर बोलावे आश्‍चर्य वाटते सारंग म्हटले,"अशा माणसाने या विषयावर बोलावे याबाबत आश्‍चर्य वाटते , असे सारंग यांनी म्हटले आहे ." केस चालविणारे अशोक देसाई सहकारी अभय शहा शृंगारपुरे सर्वांनी विनामोबदला काम केले नाकारण्याचा प्रश्‍नच येत कागदपत्रांचाच खर्च असतो विधान करणाऱ्या धुरत ज्ञानाचे कौतुकच करायला हवे टोला लगावला आहे,"केस चालविणारे ऍड्‌ . अशोक देसाई व त्यांचे सहकारी अभय शहा आणि शृंगारपुरे या सर्वांनी विनामोबदला काम केले हे नाकारण्याचा प्रश्‍नच येत नाही ; पण याशिवाय फक्त कागदपत्रांचाच खर्च असतो हे विधान करणाऱ्या उदय धुरत यांच्या ज्ञानाचे कौतुकच करायला हवे , असा टोला त्यांनी लगावला आहे ." """बाईंडर'च्या वेळी साथ दिली नव्हते होते अन्यायाविरुद्ध लढा देणारे होते","""बाईंडर'च्या वेळी ज्यांनी साथ दिली , त्यातले कोणीही व्यावसायिक नव्हते ; होते ते सगळे अन्यायाविरुद्ध लढा देणारे नाट्यप्रेमी होते ." "उल्लेख ""बाईंडरचे दिवस'मध्ये आहे","त्यांचा उल्लेख ""बाईंडरचे दिवस'मध्ये नक्कीच आहे ." लढा त्रास सारंग नोकरीकडे दुर्लक्ष घरातील पैशाची चणचण काळी नसलेल्या धुरत कळणार प्रश्‍नही लालन सारंग केला,"एकाकी लढा हा मानसिक त्रास व सारंग यांचे नोकरीकडे दुर्लक्ष ; त्यामुळे घरातील पैशाची तीव्र चणचण हे त्या काळी कोणीही नसलेल्या उदय धुरत यांना कसे कळणार , असा प्रश्‍नही लालन सारंग यांनी उपस्थित केला आहे ." नाट्यनिर्मिती केलीच पैशांवर केली विचारणाऱ्या उदय धुरतने निर्मितीसाठी पैसा आणला करावे आव्हान धुरत दिले,"मी नाट्यनिर्मिती केलीच नाही ; स्वतःच्या पैशांवर किती केली , असे विचारणाऱ्या उदय धुरतने स्वतः निर्मितीसाठी कोठून पैसा आणला , हे स्पष्ट करावे , असे आव्हान त्यांनी धुरत यांना दिले आहे ." कमलाकर सारंग अभिषेक कलारंग संस्था होती,"कमलाकर सारंग यांची "" अभिषेक ' ; तर माझी "" कलारंग ' ही स्वतःची संस्था होती ." बालनाट्ये कमला आरोपो पाणी रथचक्र पोलिसनामा चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अमुचे छान सखाराम बाईंडर पुनर्निर्मिती नाटके केली,"त्यातून दोन बालनाट्ये , कमला , आरोपो , खोल खोल पाणी , रथचक्र , पोलिसनामा , चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी , घरटे अमुचे छान , सखाराम बाईंडर ( पुनर्निर्मिती ) अशी विविध नाटके सादर केली ." """कलारंग'ची बससुद्धा होती धुरत विसरले आठवण लालन सांगितली","माझ्या ""कलारंग'ची बससुद्धा होती हे उदय धुरत विसरले की काय , अशी आठवण लालन यांनी सांगितली आहे ." नाटकात काम करताना निर्मात्याच्या तोट्याचा विचार करता नाईट घेत धुरत आरोपाबाबत म्हणाल्या आता धुरत असलेल्या निर्मात्याकडे काम केलेले संदर्भात अध्यक्षपदावरून बोललेले,"नाटकात काम करताना निर्मात्याच्या तोट्याचा विचार न करता मी नाईट घेत होते , या धुरत यांच्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या , "" आता धुरत यांच्यासोबत असलेल्या कोणाही निर्मात्याकडे मी काम केलेले नाही आणि त्या संदर्भात मी अध्यक्षपदावरून काहीही बोललेले नाही ." व्यावसायिकांना अनुदान विधान धुरत झोंबल्यामुळेच स्वभावाप्रमाणे तारतम्य सोडून बोलत,"व्यावसायिकांना अनुदान कशाला , हे विधान उदय धुरत यांना झोंबल्यामुळेच ते स्वभावाप्रमाणे तारतम्य सोडून बोलत आहेत . ' '" सध्या उसाचे गाळप आहे,सध्या अतिरिक्त उसाचे गाळप सुरू आहे . दररोज अंदाजे टनाचे गाळप होत,दररोज अंदाजे दोन ते अडीच हजार टनाचे गाळप होत आहे . कारखान्याच्या ऊसतोडणी यंत्रणेची शेती विभागातील कर्मचार्‍यांची मदत होत असल्याचे शेती अधिकारी थिटे सांगितले,यासाठी कारखान्याच्या ऊसतोडणी यंत्रणेची व शेती विभागातील कर्मचार्‍यांची मोठी मदत होत असल्याचे शेती अधिकारी संभाजी थिटे यांनी सांगितले . कारखान्याप्रमाणेच कारखान्याकडेही ऊसतोडणी मजुरांचा प्रश्‍न आहे,इतर कारखान्याप्रमाणेच या कारखान्याकडेही ऊसतोडणी मजुरांचा बिकट प्रश्‍न आहे . ऊसतोडणीचे काम करणार्‍या टोळ्या झाल्या,ऊसतोडणीचे काम करणार्‍या बहुतांश टोळ्या बंद झाल्या आहेत . टोळ्या सध्या ऊसतोडणीचे काम करत कामावर ठेवण्यासाठी शेती विभागाला कसरत करावी,ज्या टोळ्या सध्या ऊसतोडणीचे काम करत आहेत त्यांना कामावर हजर ठेवण्यासाठी शेती विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे . कारखान्याकडील बैलगाडीवरील मजूर गावाकडे गेले,कारखान्याकडील बैलगाडीवरील ऊसतोडणी मजूर गावाकडे परत गेले आहेत . ट्रॅक्‍टर ट्रकवरील मजूर सध्या ऊसतोडणीसाठी सहकार्य करीत,"तर ट्रॅक्‍टर , ट्रकवरील ऊसतोडणी मजूर सध्या ऊसतोडणीसाठी सहकार्य करीत आहेत ." कारखाना मे अखेरपर्यंत राहणार असून शेतकर्‍यांचा ऊस आहे शेतकर्‍यांनी ऊसतोडणी करून कारखान्यावर करावा आवाहन कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे केले,"कारखाना २५ मे अखेरपर्यंत सुरू राहणार असून ज्या शेतकर्‍यांचा शिल्लक ऊस आहे अशा शेतकर्‍यांनी स्वतः ऊसतोडणी करून कारखान्यावर पोच करावा , असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले आहे ." शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत राज्यातील शेतकरी नागरिकांच्या अडचणींबाबत आवाज उठविण्यासाठी भाजपने उद्या ता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले,आघाडी शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत राज्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध अडचणींबाबत आवाज उठविण्यासाठी भाजपने उद्या ( ता . १८ ) जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन केले आहे . माळशिरस तालुक्‍यातून कार्यकर्ते मेळाव्यास राहणार,माळशिरस तालुक्‍यातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत . माणसांच्या प्रश्‍नांवर आयोजिलेल्या मोर्चात जिल्ह्यातून हजारांवर कार्यकर्ते होणार माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पाटील पत्रकारांना दिली,"सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर आयोजिलेल्या या मोर्चात जिल्ह्यातून ५० हजारांवर कार्यकर्ते सहभागी होणार आहेत , अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी पत्रकारांना दिली ." जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाचे उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात,उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . मोर्चाला प्रदेशाध्यक्ष गडकरी पक्षनेते फुंडकर प्रदेश सरचिटणीस तावडे आमदार पटेल ठाकूर खासदार देशमुख आमदार देशमुख मान्यवर राहणार,"या मोर्चाला प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी , विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर , प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे , आमदार पाशा पटेल , सुजितसिंह ठाकूर , खासदार सुभाष देशमुख , आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत ." बोरगाव पत्रकारांशी बोलताना श्री पाटील मोर्चा मागण्या माहिती दिली,"यानिमित्ताने बोरगाव येथे पत्रकारांशी बोलताना श्री . पाटील यांनी , हा मोर्चा व मागण्या याबाबत माहिती दिली ." सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्‍वासने पाळली,आघाडी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत . शासनाने शेतकर्‍यांना विजेचे आश्‍वासन दिले,या शासनाने शेतकर्‍यांना मोफत विजेचे आश्‍वासन दिले होते . वीज दिली नाहीच गेल्या वर्षीपेक्षा वर्षी भारनियमन वाढले,मोफत वीज दिली नाहीच ; पण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी भारनियमन वाढले आहे . दाबाच्या विजेला शेतकरी वैतागला,अपुर्‍या दाबाच्या आणि अनियमित विजेला शेतकरी वैतागला आहे . उसाच्या प्रश्‍नी अनुदान केले,अतिरिक्त उसाच्या प्रश्‍नी तुटपुंजे अनुदान जाहीर केले आहे . विचार करून मोर्चात मागण्या मांडणार आहोत सांगून म्हणाले शेतकर्‍यांच्या आत्महत्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न हत्तीवरून साखर वाटणारा भ्रष्टाचार प्रश्‍नांवर आवाज उठविणार आहोत,"याचा विचार करून या मोर्चात आम्ही मागण्या मांडणार आहोत , असे सांगून ते म्हणाले , की शेतकर्‍यांच्या आत्महत्या , पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न , हत्तीवरून साखर वाटणारा भ्रष्टाचार आदी प्रश्‍नांवर आम्ही आवाज उठविणार आहोत ." वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत,जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत . वाढत्या महागाईने माणसाचे जगणे झाले,वाढत्या महागाईने सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे . परिस्थितीला सरकार आहे,या सार्‍या परिस्थितीला आघाडी सरकार कारणीभूत आहे . शासनाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात मोर्चा असून मोर्चात नागरिक कार्यकर्ते होतील,शासनाच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात आमचा मोर्चा असून या मोर्चात सुमारे ५० हजार नागरिक व कार्यकर्ते सहभागी होतील . माणसाच्या मनात सरकारच्या नाकर्तेपणाविषयी चीड आहे,सामान्य माणसाच्या मनात आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाविषयी प्रचंड चीड आहे . उद्याच्या मोर्चातून होईल विश्‍वास केला,"ती उद्याच्या मोर्चातून स्पष्ट होईल , असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला ." राष्ट्रपती डॉ. ए. पी कलाम नाव आघाडीने पुढे केल्याने नावावर सर्वसंमती होत असल्यास निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाठिंबा दिलेले राष्ट्रपतिपदाचे उमेदवार उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत रात्री दर्शवत आश्‍चर्याचा धक्का दिला,विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए. पी . जे . अब्दुल कलाम यांचे नाव तिसऱ्या आघाडीने पुढे केल्याने त्यांच्या नावावर सर्वसंमती होत असल्यास या निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाठिंबा दिलेले राष्ट्रपतिपदाचे उमेदवार व उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांनी आज रात्री दर्शवत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला . कॉंग्रेस पक्षांनी सर्वसंमतीची शक्‍यता फेटाळून लावली पक्षांची संमती मिळाल्यास जबाबदारी स्वीकारण्याची तयारी कलाम दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले,"कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी अशा सर्वसंमतीची शक्‍यता फेटाळून लावली असली , तरी सर्व पक्षांची संमती मिळाल्यास ही जबाबदारी पुन्हा स्वीकारण्याची तयारी डॉ. कलाम यांनी दर्शविल्याचे सूत्रांनी येथे सांगितले ." निवडणूक आता बनली,त्यामुळे ही निवडणूक आता अधिकच रंगतदार बनली आहे . पक्षाचे नेते वाजपेयी शेखावत रात्री चर्चा केली,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी श्री . शेखावत यांनी रात्री चर्चा केली . निवेदन प्रसिद्धीस दिले,त्यानंतर छोटेखानी निवेदन प्रसिद्धीस दिले . डॉ. कलाम राष्ट्रपती करण्याबाबत सर्वसंमतीचे आवाहन आघाडीने केले आनंदाची बाब आहे,""" डॉ. कलाम यांनाच दुसऱ्यांदा राष्ट्रपती करण्याबाबत सर्वसंमतीचे आवाहन तिसऱ्या आघाडीने केले आहे , ही आनंदाची बाब आहे ." प्रस्तावाला संमती देणार समाधानाची बाब,"ते या प्रस्तावाला संमती देणार असतील , तर माझ्यासाठी त्याहून अन्य अधिक समाधानाची बाब नसेल ." पक्षांत सर्वसंमती होणे आहे झाल्यास आनंदाची गोष्ट असेल निवेदनात म्हटले,"यासाठी सर्व पक्षांत सर्वसंमती होणे अनिवार्य आहे आणि ती झाल्यास माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल , "" असे श्री . शेखावत या निवेदनात म्हटले आहे ." शेखावत निवेदन करणे आहे मत वर्तुळातून होत,"शेखावत यांनी हे निवेदन करणे आश्‍चर्यकारक आहे , असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे ." आघाडीची मते मिळावीत खेळलेली चाल असल्याचे मानले,"तिसऱ्या आघाडीची मते आपल्याला मिळावीत , यासाठी त्यांनी खेळलेली ही चाल असल्याचे येथे मानले जाते ." डॉ. कलाम पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत पक्षांनी रात्री केले,"डॉ. कलाम यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही , असे डाव्या पक्षांनी रात्री स्पष्ट केले ." पक्षाध्यक्षा सोनिया गांधी बदलत्या स्थितीबाबत पक्षनेत्यांशी चर्चा केली,पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बदलत्या स्थितीबाबत पक्षनेत्यांशी चर्चा केली . पावसाची संततधार वीजपुरवठा पाणीपुरवठा रेल्वेगाड्यांनाही अडचणींनी दिवशीही सहनशक्तीची परीक्षा पाहिली,"पावसाची संततधार , वीजपुरवठा खंडित , पाणीपुरवठा विस्कळित आणि रेल्वेगाड्यांनाही विलंब ... अशा विविध अडचणींनी सलग दुसऱ्या दिवशीही पुणेकरांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिली ." पावसाने शहर परिसरात जोर धरला असून जनजीवन झाले,मोसमी पावसाने शहर व परिसरात जोर धरला असून जनजीवन विस्कळित झाले आहे . रविवारच्या सुटीमुळे नागरिक घरीच होते,रविवारच्या सुटीमुळे आज अनेक नागरिक घरीच होते . शहरातील रस्त्यांवर वाहतूकही होती,त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूकही कमी होती . पावसामुळे भागांमध्ये रस्त्यांवर तळी साचली होती,जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर तळी साचली होती . शहरातील मार्ग होते,शहरातील भुयारी मार्ग आजही बंदच होते . ठिकाणी इमारतींच्या भिंती पडल्याच्या झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या दुर्घटना झाली,"काही ठिकाणी इमारतींच्या भिंती पडल्याच्या , तसेच झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या ; मात्र , मोठी दुर्घटना झाली नाही ." भागातील इमारतींत झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले,तसेच सखल भागातील इमारतींत आणि काही झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले . पावसामुळे शहराच्या भागात वीजपुरवठ्यात अडचणी आल्या,या पावसामुळे आजही शहराच्या अनेक भागात वीजपुरवठ्यात अडचणी आल्या . रास्ता पेठ हद्दीत ठिकाणी वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाला ठिकाणी ट्रान्सफॉर्मर होते,"रास्ता पेठ मंडळाच्या हद्दीत सहा ठिकाणी वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाला , तर नऊ ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद होते ." दरम्यान सॅलिसबरी पार्क गेले दिवस राहिलेला वीजपुरवठा तास काम करून दुपारी केल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्रीहरी चौधरी दिली,"दरम्यान , सॅलिसबरी पार्क परिसरात गेले दोन दिवस बंद राहिलेला वीजपुरवठा अनेक तास काम करून आज दुपारी सुरळीत केल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्रीहरी चौधरी यांनी दिली ." दरम्यान मेरीगोल्ड उपकेंद्रातील फीडरमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याणीनगर भागातील वीजपुरवठा झाला,"दरम्यान , मेरीगोल्ड उपकेंद्रातील फीडरमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याणीनगर आणि आसपासच्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला ." बहिरोबा एक्‍सप्रेस फीडरमध्ये मुंढव्याजवळ बिघाड झाला,तसेच २२ केव्ही बहिरोबा एक्‍सप्रेस फीडरमध्ये मुंढव्याजवळ बिघाड झाला . वाडिया उपविभागाच्या हद्दीत भागातील वीजपुरवठा होता,"त्यामुळे वाडिया उपविभागाच्या हद्दीत , तसेच एमईएस क्वार्टर्स भागातील वीजपुरवठा बंद होता ." गुलटेकडी लुल्लानगर भागात वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा सायंकाळी झाला,"गुलटेकडी , लुल्लानगर भागात वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने तेथील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला ." वेदभवन येथील फीडरमध्ये बिघाड झाल्यामुळे कोथरूड परिसरात वीजपुरवठा झाला,वेदभवन येथील फीडरमध्ये बिघाड झाल्यामुळे कोथरूड परिसरात वीजपुरवठा विस्कळित झाला . येथील उपकेंद्रात बिघाड झाला होता,विधी महाविद्यालय येथील शारदा उपकेंद्रात बिघाड झाला होता . विश्रांतवाडी परिसरातही वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने विजेचा लपंडाव होता,विश्रांतवाडी परिसरातही वीज वाहिन्यांमध्ये मोठा बिघाड झाल्याने विजेचा लपंडाव सुरू होता . मुंढवा केव्हीच्या फीडरमध्ये तातडीच्या दुरुस्तीसाठी पूर्व भागातील वीजपुरवठा ठेवण्यात होता,तसेच फुरसुंगी ते मुंढवा या १३२ केव्हीच्या फीडरमध्ये तातडीच्या दुरुस्तीसाठी पूर्व भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता . शालांत परीक्षांचे निकाल मंगळवारी होणार शहरातील आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार होऊ लागले,शालांत परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर होणार असताना शहरातील तीन आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार हे जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे . वाशीतील मॉडर्न आयसीएल आता नेरूळ येथील एसआयईएस विद्यार्थ्यांच्या लिस्ट'वर आहे,"वाशीतील मॉडर्न , आयसीएल पाठोपाठ आता नेरूळ येथील एसआयईएस महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या ""फेव्हरिट लिस्ट'वर आहे ." महाविद्यालयात शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा राहील चित्र आहे,"या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा राहील , असे चित्र आहे ." मागील वर्षांचा इतिहास पाहाता महाविद्यालयांमध्ये विज्ञान वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेचा आकडा ओलांडावा लागेल चिन्हे आहेत,"विशेष म्हणजे , मागील वर्षांचा इतिहास पाहाता या महाविद्यालयांमध्ये विज्ञान तसेच वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्तेचा आकडा ओलांडावा लागेल , अशी चिन्हे आहेत ." मुंबईतील रुईया पोद्दार एम साठ्ये महाविद्यालयांसारखी क्रेझ मुंबईतील महाविद्यालयांना मिळाली नसली शहरातील महाविद्यालये आता कॉलेजेस'च्या पंक्तीत बसू लागली,"मुंबईतील रुईया , रूपारेल , पोद्दार , एन. एम , साठ्ये यांसारख्या महाविद्यालयांसारखी क्रेझ अजूनही नवी मुंबईतील महाविद्यालयांना मिळाली नसली , तरी शहरातील काही महाविद्यालये आता ""हॉट कॉलेजेस'च्या पंक्तीत बसू लागली आहेत ." वूल्मर कुटुंबियांनी ट्रेनर मरे स्टीव्हनसन प्रक्रिया करण्याचे अधिकार दिले,वूल्मर यांच्या कुटुंबियांनी पाक संघाचे ट्रेनर मरे स्टीव्हनसन यांना यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार दिले आहेत . पाक संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलपासून रुग्णालय मिनिटांवर आहे वूल्मर रुग्णालयात नेण्यासाठी तास लागला चौकशी होत,"पाक संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलपासून रुग्णालय पंधरा मिनिटांवर आहे , पण वूल्मर यांना रुग्णालयात नेण्यासाठी एक तास का लागला , याचीही चौकशी होत आहे ." पुण्याने करारमदार पाहिले पुण्याला महापौरपदाची व्यक्ती निवडताना करार पाहायला मिळाला,"ज्या पुण्याने अनेक ऐतिहासिक करारमदार पाहिले , त्या पुण्याला महापौरपदाची व्यक्ती निवडताना एक वेगळाच करार पाहायला मिळाला ." राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भोसले नागरिकाचा मान शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे उपमहापौरपद मिळाल्याने इतिहास घडला,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले यांना प्रथम नागरिकाचा मान तर शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांना उपमहापौरपद मिळाल्याने आगळाच इतिहास घडला आहे . राज्यात आघाडी करून सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षांनी पुण्यात पक्षांशी समझोता केला,राज्यात आघाडी करून सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी पुण्यात चक्क विरोधी पक्षांशी समझोता केला . महानगरपालिका परिषद निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोपांची धुळवड खेळलेली कॉंग्रेस कॉंग्रेस आली असती आश्‍चर्यच ठरले,महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात आरोप - प्रत्यारोपांची धुळवड खेळलेली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आली असती तर तेही आश्‍चर्यच ठरले असते . खासदार कलमाडी पालकमंत्री पवार गेले महिने शरसंधान चालविले पुणे शहराचा विकास करण्याचा करदात्या नागरिकांना बदल्यात सुविधा पुरविण्याचा संबंध नव्हता,"खासदार सुरेश कलमाडी आणि पालकमंत्री अजित पवार यांनी गेले काही महिने एकमेकांवर जे शरसंधान चालविले आहे त्यात पुणे शहराचा विकास करण्याचा , करदात्या नागरिकांना त्या बदल्यात अनिवार्य अशा सुविधा पुरविण्याचा काही एक संबंध नव्हता ." आचार विचार जवळीक असणाऱ्या कॉंग्रेस कॉंग्रेसमधील भाऊबंदकी महापालिकेवर सत्ता मिळविण्याच्या लढाईत बाहेर आली शिवसेना मनसेच्या भांडणातही पुनरावृत्ती होताना दिसते,आचार आणि विचार या दोन्हीदृष्ट्या जवळीक असणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील भाऊबंदकी महापालिकेवर सत्ता मिळविण्याच्या लढाईत बाहेर आली आणि शिवसेना आणि मनसेच्या भांडणातही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे . पालकमंत्री पवार तडजोडीचा प्रस्ताव दिला होता म्हणतात,पालकमंत्री अजित पवार यांनी तडजोडीचा प्रस्ताव दिला होता असे म्हणतात . पुढे झाले कलमाडी पवारांनाच,त्याचे पुढे काय झाले हे कलमाडी आणि अजित पवारांनाच माहीत . मुंबई ठाण्यापाठोपाठ पुण्यातही शिवसेनेला दिव्याची मोटार पक्षनेतेपदामुळे जनता पक्षालाही दिव्याच्या मोटारीची संधी मतदाराला करायला लावणारे चित्र दिसणार,"मात्र मुंबई , ठाण्यापाठोपाठ पुण्यातही शिवसेनेला लाल दिव्याची मोटार आणि विरोधी पक्षनेतेपदामुळे भारतीय जनता पक्षालाही लाल दिव्याच्या मोटारीची संधी असे सामान्य मतदाराला अवाक करायला लावणारे चित्र दिसणार आहे ." महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या तडजोडीचा पूर्वानुभव स्मरण करून गरजेचे आहे,महापौरपदासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये झालेल्या तडजोडीचा पूर्वानुभव चांगला नाही याचे स्मरण करून देणे गरजेचे आहे . सलोखा असताना संसार करता आता विरोधकांबरोबर जवळीक करून सत्ता मिळविणारे वाटचाल करणार प्रश्‍न मतदारांना पडतो,वैचारिक सलोखा असताना संसार नीट करता आला नाही तर आता विरोधकांबरोबर जवळीक करून सत्ता मिळविणारे यापुढची वाटचाल कशी करणार हा प्रश्‍न साहजिकपणे सामान्य मतदारांना पडतो . विद्यार्थ्यापासून व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला पुण्यातील रस्त्यावर चालणे वाहन चालविणे झाले,शालेय विद्यार्थ्यापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला पुण्यातील रस्त्यावर चालणे आणि वाहन चालविणे कठीण झाले होते . भारताचे डेट्रॉईट मान मिळविणाऱ्या पुणेकराची मान राहावी सोयीपेक्षा नागरिकाचे होईल नवनिर्वाचितांना लक्ष द्यावे लागणार,"भारताचे डेट्रॉईट असा मान मिळविणाऱ्या पुणेकराची मान ताठ राहावी यासाठी राजकीय सोयीपेक्षा सामान्य , कष्टकरी नागरिकाचे भले कसे होईल याकडे नवनिर्वाचितांना लक्ष द्यावे लागणार आहे ." पुणे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी बिरुदही मिरविते,पुणे हे फक्त महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही ते देशाची सांस्कृतिक आणि माहिती - तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असे बिरुदही मिरविते . स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी राहणारे टिळक आगरकरांसारखे नेते पुण्याने दिले आधार देणारे ज्योतिबा फुल्यांसारखे महात्मा भूमीत झाले,"स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी राहणारे लोकमान्य टिळक , आगरकरांसारखे नेते या पुण्याने दिले आणि रंजल्या गांजलेल्यांना आधार देणारे ज्योतिबा फुल्यांसारखे महात्मा याच भूमीत निर्माण झाले ." समाजधुरिणांनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करण्याचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर आहे,या समाजधुरिणांनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करण्याचे खडतर आव्हान नव्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे . परंपरा मानत,अर्थात ते ही परंपरा मानत असतील तर ! परंपरेची आठवण करून वाटचालीसाठी शुभेच्छा,तरीही त्यांना या परंपरेची आठवण करून देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ! पुणे महापालिकेमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी कॉंग्रेसने टोकाची भूमिका घेतल्यानेच कॉंग्रेसला शिवसेनेची साथ घ्यावी लागली,पुणे महापालिकेमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी कॉंग्रेसने टोकाची भूमिका घेतल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेनेची साथ घ्यावी लागली . अर्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना येण्याची सुरवात आहे काढू खुलासा पालकमंत्री पवार आज पत्रकार परिषदेत केला,"मात्र त्याचा अर्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची सुरवात आहे , असा काढू नये , ' ' असा खुलासा पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला ." खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच ठरवेल करून सुरेश कलमाडी युद्ध काळात राहणार असल्याचे केले,"त्याचबरोबर यापुढचा पुण्याचा खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच ठरवेल , असे जाहीर करून सुरेश कलमाडी यांच्याबरोबरचे आपले "" युद्ध ' यापुढील काळात असेच सुरू राहणार असल्याचे जाहीर केले ." पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भोसले निवड झाल्यानंतर पवार पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली,पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले यांची निवड झाल्यानंतर पवार यांनी पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली . महापालिका भवनामध्ये येण्याचे टाळले,महापालिका भवनामध्ये येण्याचे त्यांनी टाळले . कॉंग्रेसला सत्ता संपादन करण्यासाठी पक्षांची साथ घ्यावी लागली विचारल्यावर म्हणाले देशात राज्यातील सत्तेमध्ये भागीदार असलेल्या कॉंग्रेसबरोबरच आघाडी व्हावी इच्छा होती,"राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता संपादन करण्यासाठी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांची साथ का घ्यावी लागली , असे विचारल्यावर ते म्हणाले , "" "" देशात आणि राज्यातील सत्तेमध्ये भागीदार असलेल्या कॉंग्रेसबरोबरच आघाडी व्हावी , अशी आमची इच्छा होती ." राज्यातील नगरपालिका महापालिकांमध्ये सदस्य असलेल्या पक्षाचा महापौर फॉर्म्युला वापरण्यात,"राज्यातील बहुतेक सर्व नगरपालिका आणि महापालिकांमध्ये सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाचा महापौर हाच "" फॉर्म्युला ' वापरण्यात आला ." न्यायाने पुण्यातील महापौरपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावे म्हणणे,"याच न्यायाने पुण्यातील महापौरपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावे , असे आमचे म्हणणे होते ." कॉंग्रेसचे नेतृत्व स्थितीत महापौरपद हट्ट धरून बसले,"मात्र कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व कोणत्याही स्थितीत महापौरपद आपल्यालाच पाहिजे , असा हट्ट धरून बसले ." दृष्टीने वाटाघाटी करण्याचीदेखील तयारी नव्हती,या दृष्टीने वाटाघाटी करण्याचीदेखील त्यांची तयारी नव्हती . शिवसेनेच्या नेत्यांशी सायंकाळी संपर्क साधला,शिवसेनेच्या नेत्यांशी काल सायंकाळी संपर्क साधला . भूमिका पटली,त्यांना आमची भूमिका पटली . विचाराचा महापौर करण्यामध्ये साथ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत साथ दिली,आमच्या विचाराचा महापौर करण्यामध्ये त्यांनी साथ दिल्यामुळेच उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आम्ही त्यांना साथ दिली . पुढील वर्षे महापौरपद समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहील,पुढील पाच वर्षे महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहील . मतभेद असले विकासाच्या कामांमध्ये येऊन काम करू,"' ' शिवसेनेबरोबर वैचारिक मतभेद असले , तरीही विकासाच्या कामांमध्ये आम्ही एकत्र येऊन काम करू ." पुण्यातील येण्याचा अर्थ येणार पवार केले,"पुण्यातील एकत्र येण्याचा अर्थ राज्यातही आम्ही एकत्र येणार , असा काढला जाऊ नये , असेही पवार यांनी स्पष्ट केले ." म्हणाले पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करण्यासही नकार दिला,"ते म्हणाले , "" "" भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र आमच्याशी चर्चा करण्यासही नकार दिला ." भाजपने महापौरपदाच्या माघार घेतली माहिती,"भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार का घेतली , हे देखील मला माहिती नाही ." भाजपचा उमेदवार रिंगणात राहिला मतदान करण्याची तयारी कॉंग्रेसने केली होती ऐकले,"उलट भाजपचा उमेदवार रिंगणात राहिला असता , तर त्याला मतदान करण्याची तयारी कॉंग्रेसने केली होती , असेही मी ऐकले ." भाजपने कॉंग्रेस कॉंग्रेस शत्रू असल्याची भूमिका घेतली,भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे आमचे शत्रू असल्याची भूमिका घेतली . फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला झाला समझोता झालेला,"त्याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला झाला असला , तरीही त्यांच्याशी कोणताही समझोता झालेला नाही ." येत्या काळात सभागृहामध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने तडजोडी कराव्या करू,मात्र येत्या काळात सभागृहामध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने काही तडजोडी कराव्या लागल्या तर त्या आम्ही करू . पुढच्या काळामध्ये पुण्याचा खासदार असेल राष्ट्रवादी कॉंग्रेस ठरवेल सांगून म्हणाले कौल दिला,"या पुढच्या काळामध्ये पुण्याचा खासदार कोण असेल , हे राष्ट्रवादी कॉंग्रेस ठरवेल , असे सांगून ते म्हणाले , "" "" पुणेकरांनी आम्हा कौल दिला आहे ." आता रिझल्ट्‌स द्यावेच लागतील,त्यामुळे आता रिझल्ट्‌स द्यावेच लागतील . येणारा पावसाळा परीक्षा असेल,येणारा पावसाळा हा आमची पहिली परीक्षा असेल . पुणे महानगर विकास प्राधिकरण झोपडपट्टी पुनर्विकास योजना बाबींमध्येही वेगाने निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल,"त्याचप्रमाणे पुणे महानगर विकास प्राधिकरण , झोपडपट्टी पुनर्विकास योजना यासारख्या बाबींमध्येही वेगाने निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल ." केंद्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी २००७ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात,केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जानेवारी २००७ पासून ६ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . निर्णयाचा लाभ निवृत्तिवेतनधारक कुटुंब निवृत्तिवेतन फॅमिली पेन्शन धारकांनाही होणार,या निर्णयाचा लाभ निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतन ( फॅमिली पेन्शन ) धारकांनाही होणार आहे . मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे वर्षात तिजोरीवर सुमारे रुपयांचा बोजा पडणार,मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीवर सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे . मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना माहिती प्रसारणमंत्री दासमुन्शी म्हणाले निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता टक्‍क्‍यांवरून टक्के होणार,"मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी म्हणाले , "" "" या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २९ टक्‍क्‍यांवरून ३५ टक्के इतका होणार आहे ." सध्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामुळे सरकारला दरवर्षी कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार,"सध्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारला दरवर्षी २ , २६५ . १२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे ." केंद्राकडून मदत मिळणाऱ्या शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वरून वर्षे वाढ करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात,केंद्राकडून आर्थिक मदत मिळणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत ६२ वरून ६५ वर्षे इतकी वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला . मोईली समितीच्या अहवालातील शिफारस होती,मोईली समितीच्या अहवालातील ही महत्त्वाची शिफारस होती . "वयोमर्यादा वाढविण्याबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीप्रमाणे उमेदवार मिळाल्यास ""री एम्प्लॉयमेंट'च्या तत्त्वावर प्राध्यापकांना वर्षांपर्यंत सेवेत ठेवले जाणार","ही वयोमर्यादा वाढविण्याबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीप्रमाणे योग्य उमेदवार न मिळाल्यास ""री - एम्प्लॉयमेंट'च्या तत्त्वावर या प्राध्यापकांना ७० वर्षांपर्यंत सेवेत ठेवले जाणार आहे ." जाणवणारा प्राध्यापकांचा तुटवडा करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे दासमुन्शी म्हणाले,उच्च शिक्षण संस्थांत जाणवणारा तज्ज्ञ प्राध्यापकांचा तुटवडा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दासमुन्शी म्हणाले . नंदीग्रामच्या ग्रामस्थांनी दगड बॉंबच्या साह्याने हल्ला केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचा दावा बंगालचे गृहसचिव राय केला,नंदीग्रामच्या ग्रामस्थांनी दगड व बॉंबच्या साह्याने हल्ला केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचा दावा पश्‍चिम बंगालचे गृहसचिव प्रसादरंजन राय यांनी आज केला . राज्य सरकारने उपाययोजना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात यश मिळत कबुली मुख्यमंत्री देशमुख विधानसभेत दिली,"राज्य व केंद्र सरकारने विविध उपाययोजना आखूनही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात यश मिळत नाही , अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत दिली ." शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आत्महत्या थांबतील हमी सवालही मुख्यमंत्र्यांनी वेळी पक्षनेते रामदास कदम केला,"शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली , तर आत्महत्या थांबतील , याची हमी तुम्ही देणार का , असा उलट सवालही मुख्यमंत्र्यांनी या वेळी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना उद्देशून केला ." शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत कदम सदस्यांनी स्थगन सूचना दिली होती,शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत रामदास कदम व अन्य सदस्यांनी स्थगन सूचना दिली होती . गेल्या महिन्यांत विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून दिवसांत तासाने आत्महत्या होत सांगून बाब सरकारला भूषणावह,"गेल्या तीन महिन्यांत विदर्भात ७७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून , एका दिवसांत सात तर प्रत्येक पाच तासाने एक आत्महत्या होत आहे , असे सांगून ही बाब सरकारला भूषणावह नाही ." शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल अधिवेशन चालवून उपयोग सवाल कदम केला,"शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल , तर अधिवेशन चालवून काय उपयोग ? असा सवाल कदम यांनी केला ." नोंद घेऊन सरकारने निवेदन करावे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष शेंडे दिले,"यासंदर्भात गंभीर नोंद घेऊन सरकारने निवेदन करावे , असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांनी दिले ." शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला बाब करतो,"त्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सरकारला भूषणावह बाब नाही , हे मीदेखील मान्य करतो ." केंद्र सरकारने पावले उचलली,केंद्र व राज्य सरकारने पावले उचलली . आता करायचे पक्षाने सुचवावे मुख्यमंत्री म्हणाले,"आता आणखी काय करायचे , ते विरोधी पक्षाने सुचवावे , असे मुख्यमंत्री म्हणाले ." शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सूचना कदम केली कर्जमाफी उपाय नव्हे कर्जमाफी दिली शेतकरी आत्महत्या करणार हमी सवाल करून आत्महत्यांच्या प्रश्‍नावर उत्तर सापडणार,"त्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या , अशी सूचना रामदास कदम यांनी केली ; मात्र कर्जमाफी हा अंतिम व एकमेव उपाय नव्हे ; संपूर्ण कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत , याची हमी तुम्ही देणार का , असा उलट सवाल करून आत्महत्यांच्या प्रश्‍नावर असे सोपे व सवंग उत्तर सापडणार नाही ." विदर्भातील जिल्ह्यात रुपये कर्जपुरवठा केला,केवळ विदर्भातील सहा जिल्ह्यात ६०० कोटींवरून १९०० कोटी रुपये एवढा नवा कर्जपुरवठा केला . कर्जावरील व्याज केले,जुन्या कर्जावरील व्याज माफ केले . शेतकऱ्यांकडून सक्तीची केली आत्महत्या यश मिळत मुख्यमंत्री म्हणाले,"शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली बंद केली , तरीही आत्महत्या रोखण्यात यश मिळत नाही , असे मुख्यमंत्री म्हणाले ." शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार मिश्रा अहवाल करून शिफारशी केल्या,शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आदर्श मिश्रा यांनी अहवाल तयार करून काही शिफारशी केल्या आहेत . शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची शिफारस करण्यात लक्ष वेधून समितीच्या सातपैकी शिफारशींवर राज्य सरकारने कारवाई केलेली फडणवीस वेळी सभागृहाच्या निदर्शनास आणले,"त्यातही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची शिफारस करण्यात आली आहे , याकडे लक्ष वेधून मिश्रा समितीच्या प्रमुख सातपैकी पाच शिफारशींवर राज्य सरकारने काहीही कारवाई केलेली नाही , असे देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सभागृहाच्या निदर्शनास आणले ." घराचे दरवाजे आशयाचे महाजन लिहिलेले पत्र न्यायालयात करण्यात,""" माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले राहतील ' , अशा आशयाचे प्रमोद महाजन यांनी प्रवीणला लिहिलेले पत्र आज न्यायालयात सादर करण्यात आले ." महाजन हत्येनंतर घराचा तपास केला पत्र सापडले,"महाजन यांच्या हत्येनंतर प्रवीणच्या घराचा तपास केला असता , हे पत्र सापडले होते ." महाजन घर सोडून राहू लागल्यानंतर मध्ये महाजन पत्र लिहिले,महाजन यांचे घर सोडून प्रवीण विभक्तपणे राहू लागल्यानंतर १९८७ मध्ये महाजन यांनी हे पत्र त्याला लिहिले होते . पत्रातून महाजन उघड झाले,या पत्रातून प्रवीण महाजन यांचे कौटुंबिक कलह उघड झाले आहेत . महाजन प्रवीणला चंद टोपणनावाने संबोधत वडिलांना म्हणत माहिती महाजन पत्नी खटल्यातील प्रत्यक्षदर्शी रेखा न्यायालयाला दिली,"महाजन प्रवीणला चंद ' या टोपणनावाने संबोधत ; तर वडिलांना "" काका ' "" म्हणत , अशी माहिती प्रमोद महाजन यांच्या पत्नी व खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रेखा यांनी आज न्यायालयाला दिली ." काकांच्या मृत्यूनंतर भावंडांवर मनापासून प्रेम केले,काकांच्या मृत्यूनंतर महाजनांनी सर्व भावंडांवर मनापासून प्रेम केले . असल्यामुळे होता,त्यातही प्रवीण सर्वात लहान असल्यामुळे तो त्यांना सर्वाधिक प्रिय होता . च्या प्रेम केले म्हणाल्या,"त्यांनी त्याच्यावर स्वत : च्या मुलाप्रमाणे प्रेम केले , असेही त्या म्हणाल्या ." डिसेंबर मध्ये सारंगी विवाह झाला,६ डिसेंबर १९८६ मध्ये प्रवीण आणि सारंगी यांचा विवाह झाला . विवाह पुढाकाराने ठरविण्यात होता विवाह झाल्यानंतर वर्षभरातच घर सोडून माहिती रेखा न्यायालयाला दिली,"हा विवाह महाजनांच्याच पुढाकाराने ठरविण्यात आला होता ; मात्र विवाह झाल्यानंतर वर्षभरातच प्रवीण घर सोडून गेला , अशी माहिती रेखा यांनी न्यायालयाला दिली ." घर सोडून महाजन खासदार होते,"प्रवीण घर सोडून गेला , तेव्हा महाजन खासदार होते ." एप्रिल रोजी महाजन हत्येच्या दिवशी प्रवीण आल्यानंतर मिनिटांनी बेडरूममध्ये गेले,२२ एप्रिल २००६ रोजी म्हणजेच महाजन यांच्या हत्येच्या दिवशी प्रवीण आल्यानंतर पाच ते सात मिनिटांनी मी बेडरूममध्ये गेले . असताना फट आवाज झाल्यामुळे,"तेथे असताना "" फट्‌ फट ' असा आवाज झाल्यामुळे मी दिवाणखान्यात आले ." प्रवीणने माझ्यासमोर गोळी झाडली,प्रवीणने माझ्यासमोर महाजनांवर गोळी झाडली . ढकलत घराबाहेर काढले,त्यानंतर मी त्याला ढकलत घराबाहेर काढले . गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करीत होता गोळी झाडता साक्ष महाजन दिली,"यादरम्यानही तो गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करीत होता ; मात्र त्याला गोळी झाडता आली नाही , अशी साक्ष रेखा महाजन यांनी दिली ." वेळी मजल्यावरील पाटील फ्लॅट होता फ्लॅटमध्ये राहणारे घरीच होते सांगितले,"त्या वेळी आमच्या मजल्यावरील पाटील यांचा फ्लॅट बंद होता ; तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहणारे बाफना कुटुंबीय घरीच होते , असेही त्यांनी सांगितले ." एप्रिल मे कालावधीत प्रकृती असल्यामुळे धक्का बसल्यामुळे रुग्णालयातच होते म्हणाल्या,"२२ एप्रिल ते ३ मे या कालावधीत महाजनांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आणि मलाही मानसिक धक्का बसल्यामुळे मी हिंदुजा रुग्णालयातच होते , असेही त्या म्हणाल्या ." खटल्याची सुनावणी महाजन शुक्रवारी होणार,या खटल्याची पुढील सुनावणी आणि रेखा महाजन यांची उलटतपासणी शुक्रवारी होणार आहे . महाजन पत्रातील मजकूर,प्रमोद महाजन यांच्या पत्रातील मजकूर वर्षे घरट्यात राहिलो,""" इतकी वर्षे एका घरट्यात राहिलो ." घरटं सोडून जाणारा,हे घरटं सोडून जाणारा तू पहिलाच NULL . गोप्या मुंडे बिन्नी मुंडे मुन्नीही बहीण जातील,"हळूहळू गोप्या ( गोपीनाथ मुंडे ) , बिन्नी ( प्रज्ञा मुंडे ) आणि मुन्नीही ( प्रतिमा - महाजनांची बहीण ) जातील ." अहंकारामुळे अबोला धरला आहेस,कमालीच्या अहंकारामुळे तू अनाकलनीय अबोला धरला आहेस . समजू शकलो खरं,मी तुला समजू शकलो नाही हेच खरं NULL . दबावामुळे आई येत अशोकला पती धादांत आरोप आहे,"माझ्या दबावामुळे आई तुझ्याकडे येत नाही , असे तू अशोकला ( प्रतिमाचे पती ) सांगितलेस ; मात्र हा धादांत खोटा आरोप आहे ." काळजी घे सांगण्याची गरज,"सारंगीची काळजी घे , असे सांगण्याची गरज नाही ." घेशीलच घरात आणले,तू ती घेशीलच ; पण तिला मी या घरात आणले आहे . काळजी जबाबदारीही वाटते,त्यामुळे काळजी आणि जबाबदारीही वाटते . परमेश्‍वर कृपेने कर्तृत्वाने होवो कधीही गरज पडल्यास घराचे दरवाजे सदैव राहतील पत्रात करण्यात,"परमेश्‍वर कृपेने आणि तुझ्या कर्तृत्वाने असे न होवो ; परंतु कधीही गरज पडल्यास तुझ्यासाठी या घराचे दरवाजे सदैव खुले राहतील , असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे ." पोलिसांच्या घरदुरुस्तीसाठी वर्षी पुढील वर्षी रुपये झाले,पोलिसांच्या घरदुरुस्तीसाठी या वर्षी १८ कोटी तर पुढील वर्षी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत . पैशांतून पोलिसांच्या घरदुरुस्तीवर प्रकारे खर्च व्हावा आयुक्त जाधव प्रकरणी लक्ष घातले,या पैशांतून पोलिसांच्या घरदुरुस्तीवर योग्य प्रकारे खर्च व्हावा म्हणून पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घातले आहे . वसाहतीत समस्या आहेत दुरुस्ती करताना झाल्या नाहीत दाखला आता पोलिस विभागाकडून कंत्राटदाराला घेणे केले जाणार,कोणत्या वसाहतीत कोणत्या समस्या आहेत व त्यांची दुरुस्ती करताना त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत की नाहीत याबाबतचा दाखला आता पोलिस विभागाकडून कंत्राटदाराला घेणे बंधनकारक केले जाणार आहे . पोलिस आयुक्त जाधव काल पोलिस उपायुक्त पोलिस उपायुक्त सह आयुक्त अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती,"पोलिस आयुक्त जाधव यांनी काल पोलिस उपायुक्त , अतिरिक्त पोलिस उपायुक्त व सह पोलिस आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती ." इमारत दुरुस्तीसाठी सरकार विभागाकडे पीडब्ल्यूडी पैसे देते,वसाहत अथवा इमारत दुरुस्तीसाठी सरकार थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ( पीडब्ल्यूडी ) पैसे देते . विभाग दुरुस्ती कंत्राटदाराची नेमणूक करून करते,हा विभाग ही दुरुस्ती कंत्राटदाराची नेमणूक करून करते . दुरुस्ती कामावर पैसे खर्च केले दर्जाचे असते दिवसांनी समस्या होतात,"मात्र ज्या दुरुस्ती कामावर पैसे खर्च केले जातात , ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असते व काही दिवसांनी त्याच समस्या पुन्हा निर्माण होतात ." अंकुश नसते तक्रारी बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केल्याचे समजते,"यावर कोणाचेही अंकुश नसते , अशा तक्रारी या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केल्याचे समजते ." आयुक्तांनी आता वसाहतीच्या दुरुस्तीबाबतची कामे करायची यादी पोलिस अधिकाऱ्यांना करावयास सांगितली,"त्यामुळे आयुक्तांनी आता एखाद्या वसाहतीच्या दुरुस्तीबाबतची कोणकोणती कामे करायची आहेत , त्यांची यादी पोलिस अधिकाऱ्यांना तयार करावयास सांगितली आहे ." दुरुस्तीचे काम झाल्यानंतर प्रकारचे आहे अभिप्राय पोलिस अधिकाऱ्यांना देण्यास आयुक्तांनी सांगितले,याबरोबरच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ते योग्य प्रकारचे आहे अथवा नाही याचाही अभिप्राय या पोलिस अधिकाऱ्यांना देण्यास आयुक्तांनी सांगितले आहे . कंत्राटदाराने काम केल्यानंतर प्रकारे झाले पोलिस विभागाचा दाखला केला असल्याचेही समजते,कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतर ते योग्य प्रकारे झाले आहे अथवा नाही यासंबंधी पोलिस विभागाचा दाखला बंधनकारक केला असल्याचेही समजते . कंत्राटदाराकडून प्रकारे काम होऊन पोलिसांच्या घरदुरुस्ती कामासाठी खर्च केलेला पैसा लागेल अपेक्षा पोलिस आयुक्तांना वाटत,"जेणेकडून कंत्राटदाराकडून योग्य प्रकारे काम होऊन पोलिसांच्या घरदुरुस्ती कामासाठी खर्च केलेला पैसा सत्कारणी लागेल , अशी अपेक्षा नव्या पोलिस आयुक्तांना वाटत आहे ." पोलिसांची घरदुरुस्ती करताना कंत्राटदार बोलणी करीत नव्हता,पोलिसांची घरदुरुस्ती करताना कंत्राटदार यापूर्वी कोणाशीही यासंबंधी बोलणी करीत नव्हता . आता पोलिस महापालिका अधिकारी संयुक्त बैठक घेऊन दुरुस्ती कामाची रूपरेखा ठरविण्यात येणार,"मात्र आता पोलिस , महापालिका व पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन दुरुस्ती कामाची रूपरेखा ठरविण्यात येणार आहे ." कंत्राटदाराला दुरुस्तीकाम करावे लागणार,त्यानुसारच यापुढे कंत्राटदाराला दुरुस्तीकाम करावे लागणार आहे . चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांपेक्षा सदरात येणाऱ्या मोबाईलची संख्या आहे,"चोरी किंवा घरफोडीच्या गुन्ह्यांपेक्षा "" हरविला ' या सदरात येणाऱ्या मोबाईलची संख्या जास्त आहे ." तपासाचे प्रमाण आहे,"मात्र , त्यांच्या तपासाचे प्रमाण अत्यल्प आहे ." गेल्या वर्षांत मुंबई वगळता राज्यात सुमारे मोबाईल दूरध्वनी हरविले,गेल्या दोन वर्षांत मुंबई वगळता राज्यात सुमारे ५५ हजार मोबाईल दूरध्वनी हरविले आहेत . चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांत मोबाईल झाले,"तसेच चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांत सुमारे दोन हजार मोबाईल "" नाहीसे ' झाले आहेत ." मुंबईत दरवर्षी मोबाईल हरवितात,मुंबईत दरवर्षी किमान तीस हजार मोबाईल हरवितात . प्रवासातही मोबाईल चोरटे पळवितात सूत्रांनी सांगितले,"तसेच लोकल व बसच्या प्रवासातही दरमहा किमान सहाशे मोबाईल चोरटे पळवितात , असे मुंबई पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले ." बाबतचे धोरण असेल श्री. उमराणीकर म्हणाले चोरीस गेला फिर्याद आल्यावर पद्धतीने तपास करायचा संपर्क साधायचा माहिती घ्यायची मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधावा पद्धतीचे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत माहिती करून तपासाचे धोरण होणार,"या बाबतचे धोरण कसे असेल , याबाबत श्री. उमराणीकर म्हणाले , "" "" मोबाईल हरविला किंवा चोरीस गेला याची फिर्याद आल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने तपास कसा करायचा , कोठे संपर्क साधायचा , त्यासाठी फिर्यादीकडून माहिती कोणती घ्यायची , मोबाईल कंपन्यांशी कशा प्रकारे संपर्क साधावा , या पद्धतीचे गुन्हे करणारे गुन्हेगार कोण आहेत , याबाबतची माहिती संकलित करून तपासाचे धोरण निश्‍चित होणार आहे ." माहिती पोलिस ठाण्यापर्यंत पोचविली जाणार,त्याची माहिती प्रत्येक पोलिस ठाण्यापर्यंत पोचविली जाणार आहे . "चोरी होणाऱ्या मोबाईलसाठी ""आयडिया'चा प्रस्ताव","चोरी होणाऱ्या किंवा हरविणाऱ्या मोबाईलसाठी ""आयडिया'चा प्रस्ताव" गुन्हा करताना मोबाईल दूरध्वनीचा वापर झाला मोबाईल कंपनीशी पोलिस संपर्क साधतात,"एखादा गुन्हा करताना मोबाईल दूरध्वनीचा वापर झाला आहे , असे समजल्यावर संबंधित मोबाईल कंपनीशी पोलिस संपर्क साधतात ." वेळा गुन्ह्यात कंपन्यांचे मोबाईल वापरल्याचे दिसून,काही वेळा गुन्ह्यात दोनपेक्षा अधिक कंपन्यांचे मोबाईल वापरल्याचे दिसून येते . पोलिस पत्रांद्वारे कंपन्यांशी संपर्क साधतात,तेव्हा पोलिस वेगवेगळ्या पत्रांद्वारे त्या कंपन्यांशी संपर्क साधतात . वेळ जातो,त्यात अनेकदा त्यांचा वेळ जातो . महाराष्ट्रात कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सेल स्थापन करावा,"महाराष्ट्रात मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा एक "" सेल ' स्थापन करावा ." पोलिसांनाही प्रतिनिधित्व द्यावे,त्यात पोलिसांनाही प्रतिनिधित्व द्यावे . "राज्यातील कंपनीच्या मोबाईलची माहिती हवी असल्यास ""सेल'द्वारे पोलिसांच्या माध्यमातून मिळू शकेल","राज्यातील कोणत्याही कंपनीच्या मोबाईलची माहिती हवी असल्यास त्या ""सेल'द्वारे पोलिसांच्या माध्यमातून मिळू शकेल ." पोलिस स्तरावरूनही माहिती करता,अगदी पोलिस ठाणे स्तरावरूनही त्यामुळे माहिती गोळा करता येईल . """आयडिया'कडे तक्रारी पुण्यात येतात","मोबाईल हरविल्याच्या ""आयडिया'कडे दरमहा पन्नास - शंभर तक्रारी पुण्यात येतात ." निराकरण सेल करता आयडिया महाराष्ट्र सर्कलचे अधिकारी एस. जी. एम. प्रकाश सांगितले,"त्याचेही निराकरण या "" सेल ' द्वारे करता येईल , असे "" आयडिया ' चे महाराष्ट्र सर्कलचे वरिष्ठ अधिकारी एस. जी. एम. प्रकाश यांनी सांगितले ." प्रस्ताव केल्याचेही केले,हा प्रस्ताव पुणे पोलिसांना सादर केल्याचेही त्यांनी नमूद केले . आयुक्त निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना अधिकार गुन्ह्यांचा तपास वेगाने करता यावा पुणे पोलिसांनी पावले उचलली,"सहायक आयुक्त , निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना अधिकार मोबाईलबाबतच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करता यावा , यासाठी पुणे पोलिसांनी नुकतीच काही पावले उचलली आहेत ." क्रमांकाचे कॉल रेकॉर्ड हवे आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या पत्रानुसार माहिती मोबाईल कंपनीकडून होऊ शकेल,"त्यानुसार एखाद्या मोबाईल दूरध्वनी क्रमांकाचे "" कॉल रेकॉर्ड ' हवे असेल तर सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या पत्रानुसार ती माहिती संबंधित मोबाईल कंपनीकडून उपलब्ध होऊ शकेल ." मोबाईल दूरध्वनी नावावर आहे व्यक्तीचा पत्ता माहिती पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मिळावी प्रस्ताव पोलिसांनी केला,"तसेच मोबाईल दूरध्वनी कोणाच्या नावावर आहे , त्या व्यक्तीचा पत्ता याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मिळावी , असाही प्रस्ताव पुणे पोलिसांनी तयार केला आहे ." येत्या दिवसांत अंमलबजावणी होणार,येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे . अधिकार दर्जाच्याच अधिकाऱ्यांना होते,यापूर्वी याबाबतचे अधिकार फक्त वरिष्ठ दर्जाच्याच अधिकाऱ्यांना होते . राज्यातील व्यावसायिकांवर पडलेल्या दरोड्यातील चोरीचा माल घेतल्याच्या आरोपाखाली रा. श्रीगोंदे पोलिसांनी अटक केली,राज्यातील सराफी व्यावसायिकांवर पडलेल्या दरोड्यातील चोरीचा माल घेतल्याच्या आरोपाखाली सतीश खेमचंद्र वर्मा ( रा. श्रीगोंदे ) याला पोलिसांनी आज अटक केली . रुपये किमतीचे किलो ग्रॅम सोने करण्यात आले,त्याच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किमतीचे एक किलो पन्नास ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे . दरोडेखोरांकडून सोने घेऊन बिस्किटे करून पुण्यात विकत असल्याचे तपासात आढळले,दरोडेखोरांकडून हे सोने घेऊन त्याची बिस्किटे करून तो पुण्यात विकत असल्याचे तपासात आढळले . राज्यातील व्यवसायावरील दरोड्यांचा तपास करण्यासाठी नगरचे पोलिस अधीक्षक सुनील रामानंद नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकाने कारवाई केली,राज्यातील सराफी व्यवसायावरील दरोड्यांचा तपास करण्यासाठी नगरचे पोलिस अधीक्षक सुनील रामानंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने आज ही कारवाई केली . उपअधीक्षक सोमनाथ घार्गे निरीक्षक देविदास सोनवणे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने आरोपी भोसले अटक केली होती,"उपअधीक्षक सोमनाथ घार्गे , पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्यासह राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने काल यातील एक आरोपी देवानंद भोसले याला अटक केली होती ." दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात,त्याने दिलेल्या माहितीनुसार वर्मा याला अटक करण्यात आली . दुकान आहे,वर्मा याचे श्रीगोंद्यात छोटे सराफी दुकान आहे . दरोडेखोरांकडून चोरीचा माल घेत असे,तो या दरोडेखोरांकडून चोरीचा माल घेत असे . दागिने वितळवून बिस्किटे करून पुण्यातील सराफांना विकत होता माहिती पोलिसांना मिळाली,"दागिने वितळवून त्याची बिस्किटे तयार करून तो ती पुण्यातील सराफांना विकत होता , अशी माहिती पोलिसांना मिळाली ." अटक करून चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली देऊन दरोडेखोरांकडून विकत घेतलेले किलो ग्रॅम सोने पोलिसांना काढून,त्याला अटक करून कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देऊन दरोडेखोरांकडून विकत घेतलेले एक किलो पन्नास ग्रॅम सोने त्याने पोलिसांना काढून दिले . बाजार मूल्यानुसार किंमत रुपये आहे,बाजार मूल्यानुसार त्याची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे . गुन्ह्यात आतापर्यंत आरोपींना अटक करण्यात,या गुन्ह्यात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे . चोरीचा माल घेतल्याच्या आरोपात गुन्ह्यात अटक झालेला सराफ आहे,चोरीचा माल घेतल्याच्या आरोपात या गुन्ह्यात अटक झालेला वर्मा हा पहिलाच सराफ आहे . उद्या न्यायालयासमोर करण्यात येणार असून माल विकला आरोपींचा पोलिस शोध घेत,"त्याला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून , त्याने हा माल आणखी कोणाला विकला , यासह इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत ." गेल्या महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले,गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे . चित्रपट अल्बममधून संगीताच्या नावावर समोर येते संस्कृतीचा अपमान आहे,""" "" चित्रपट , अल्बममधून संगीताच्या नावावर आजकाल जे समोर येते आहे , तो आपल्या संस्कृतीचा अपमान आहे ." करता कामा,तो आपण सहन करता कामा नये . "पाश्‍चात्त्यांकडून घेण्याऐवजी उचलल्याने परिस्थिती आली मत संगीतकार खय्याम ""सकाळ'शी बोलताना केले","पाश्‍चात्त्यांकडून चांगले घेण्याऐवजी नको ते उचलल्याने ही परिस्थिती आली आहे , ' ' असे परखड मत ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी आज ""सकाळ'शी बोलताना व्यक्त केले ." चित्रपटसंगीतात संगीताची जादू पसरवणाऱ्या खय्याम वर्षात पदार्पण केले,हिंदी चित्रपटसंगीतात आपल्या हळुवार संगीताची जादू पसरवणाऱ्या खय्याम यांनी आज ८१व्या वर्षात पदार्पण केले . दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्यावर आजच्या चित्रपटांवर संगीतावर मते नोंदवली,"दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्यावर त्यांनी आजच्या चित्रपटांवर , संगीतावर आपली मते स्पष्टपणे नोंदवली ." म्हणाले वयाचे झाले म्हणतात टीका केली विरोध विचार नव्यांनीही केला पाहिजे,"ते म्हणाले , "" "" माझ्या वयाचे झाले की सारेच जुने ते चांगले आणि नवे ते वाईट , असे म्हणतात , अशी टीका केली जाते ; पण नव्याला विरोध का , याचा विचार नव्यांनीही केला पाहिजे ." काळ बदलला कलेचे सादरीकरण बदलते जाणतो बदल असावेत सांगणे,"काळ बदलला तसे कलेचे सादरीकरण बदलते , हे आम्हीही जाणतो ; पण बदल सुसंगत असावेत , एवढेच सांगणे आहे ." पद्धतीने संगीताचा मारा तरुणाईवर केला जात खंत वाटते,"त्याऐवजी अतिशय लाउड आणि अश्‍लील पद्धतीने संगीताचा मारा कोवळ्या तरुणाईवर केला जात आहे , याची खंत वाटते ." करताना संस्कृतीचे संगीताचे कलाविचाराचे जपावे वाटते,"नवे करताना आपल्या संस्कृतीचे , संगीताचे , कलाविचाराचे पावित्र्य जपावे , असे मला वाटते ." गेल्या दशकांमध्ये काम केले,""" "" गेल्या सहा दशकांमध्ये मी अत्यंत मोजके काम केले ." रसिकांनीही संगीतावर प्रेम केले आयुष्याच्या टप्प्यावर पोचल्यानंतर केंद्र सरकारकडून झालेली उपेक्षा सलते,रसिकांनीही माझ्या संगीतावर भरभरून प्रेम केले ; मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर पोचल्यानंतर केंद्र सरकारकडून झालेली उपेक्षा मला सलते आहे . पुरस्कार कलाकारांना दिले जात आतापर्यंत पुरस्कारांसाठी नाव डावलले गेले खंतही खय्याम केली,"पद्म पुरस्कार नवनवीन कलाकारांना दिले जात असताना आतापर्यंत याच पुरस्कारांसाठी माझे नाव डावलले गेले आहे , ' ' अशी खंतही खय्याम यांनी व्यक्त केली ." चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी खय्याम भेट घेऊन पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्या,हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी आज खय्याम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ; तसेच पुष्पगुच्छ पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या . वयाच्या टप्प्यावर पोचल्यानंतरही खय्याम आहेत,वयाच्या या टप्प्यावर पोचल्यानंतरही खय्याम कार्यरत आहेत . वर्षी संगीत दिलेले यात्रा ए हुस्न चित्रपट होत मालिकाही वर्षी पडद्यावर झळकणार,"या वर्षी त्यांनी संगीत दिलेले "" यात्रा ' आणि "" बाजार - ए - हुस्न ' हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत ; तसेच काही मालिकाही या वर्षी छोट्या पडद्यावर झळकणार आहेत ." क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत ऑस्ट्रेलियाला कळा लागली सध्या संघाची कामगिरी उंचावत,""" "" क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत असलेल्या ऑस्ट्रेलियाला उतरती कळा लागली आहे , तर सध्या भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे ." सातत्य राहिल्यास भारत विश्‍वचषक जिंकेल विश्‍वास क्रिकेट संघाचे कर्णधार वाडेकर पत्रकारांशी बोलताना केला,"हेच सातत्य कायम राहिल्यास ; भारत निश्‍चित विश्‍वचषक जिंकेल , ' ' असा विश्‍वास भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला ." स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडेकर नगरला आले,क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. वाडेकर नगरला आले होते . वेळी पत्रकारांशी बोलले,त्या वेळी पत्रकारांशी बोलले . म्हणाले इंडिज श्रीलंका देशांविरुद्ध भारताने सामन्यात खेळ केला,"ते म्हणाले , "" "" वेस्ट इंडिज व श्रीलंका या देशांविरुद्ध भारताने एकदिवसीय सामन्यात चांगला खेळ केला आहे ." संघाचा फॉर्म स्पर्धेच्या निमित्ताने बाब ठरणार आहे,"संघाचा हा "" फॉर्म ' विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने चांगली बाब ठरणार आहे ." यंत्रणेवरील मर्यादांमुळे मुंबईसाठी भागांतून वीजपुरवठा करणे असल्याचे कंपनीने वेळी केले,पारेषण यंत्रणेवरील मर्यादांमुळे मुंबईसाठी अन्य भागांतून वीजपुरवठा करणे अशक्‍य असल्याचे महापारेषण कंपनीने त्या वेळी स्पष्ट केले होते . सरकारने पुढाकार घेऊन वीज करून मुंबई भारनियमनापासून वाचली होती,"मात्र , केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अतिरिक्त वीज उपलब्ध करून दिल्याने मुंबई भारनियमनापासून वाचली होती ." आता राज्यातच वीजटंचाई असल्याने बाहेरूनही वीज मिळविण्याचे मार्ग खुंटले असून मुंबईला वीजटंचाईपासून ठेवण्याचा आशावाद येऊ प्रतिपादन अध्यक्ष केले,"आता राज्यातच तीव्र वीजटंचाई असल्याने बाहेरूनही वीज मिळविण्याचे मार्ग खुंटले असून , मुंबईला वीजटंचाईपासून मुक्त ठेवण्याचा आशावाद संपुष्टात येऊ लागला आहे , असे स्पष्ट प्रतिपादन वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देव यांनी केले आहे ." वर्षी मार्च एप्रिल मे जून ऑक्‍टोबर महिन्यांत मुंबईत मागणी पुरवठ्यात मेगावॉटची तफावत राहते,"दर वर्षी मार्च , एप्रिल , मे , जून आणि ऑक्‍टोबर या पाच महिन्यांत मुंबईत मागणी व पुरवठ्यात सुमारे ३०० मेगावॉटची तफावत राहते ." दुपारी सायंकाळी वेळात मुंबईत विजेची मागणी नोंदविली,दुपारी बारा ते सायंकाळी सात या वेळात मुंबईत विजेची कमाल मागणी नोंदविली जाते . काळात वीजपुरवठा होण्यासाठी एनर्जी बेस्ट पॉवर आयोगाने वेळोवेळी आदेशही केले,"या काळात निश्‍चित वीजपुरवठा होण्यासाठी रिलायन्स एनर्जी , बेस्ट आणि टाटा पॉवर यांना आयोगाने वेळोवेळी विविध आदेशही जारी केले ." मुंबईच्या ग्राहकांची वीजपुरवठ्यासाठी पैसे मोजण्याची तयारी असल्याने वीज खरेदी करून मुंबईचा वीजपुरवठा ठेवण्यावर भर दिला जात,मुंबईच्या ग्राहकांची नियमित वीजपुरवठ्यासाठी जादा पैसे मोजण्याची तयारी असल्याने महागडी वीज खरेदी करून मुंबईचा वीजपुरवठा नियमित ठेवण्यावर भर दिला जात आहे . """नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन'च्या केरळमधील केंद्रातून नाफ्तावर होणारी वीज ग्रीडमार्गे आणून मुंबईला पुरविण्याबाबत बोलणीही आहेत","""नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन'च्या केरळमधील केंद्रातून नाफ्तावर तयार होणारी वीज पश्‍चिम ग्रीडमार्गे आणून मुंबईला पुरविण्याबाबत बोलणीही सुरू आहेत ." वीज रुपये दराने खरेदी करावी लागेल सूत्रांचे म्हणणे,"ही वीज सुमारे सात रुपये दराने खरेदी करावी लागेल , असे सूत्रांचे म्हणणे आहे ." पारेषण यंत्रणांचा अभाव असल्याने वीज मुंबईत आणणे नसल्याचे डॉ. देव मत आहे,"मात्र , पारेषण यंत्रणांचा अभाव असल्याने ही वीज मुंबईत आणणे शक्‍य नसल्याचे डॉ. देव यांचे मत आहे ." वीज खरेदी करण्याची तयारी असली मुंबईला वीजटंचाईपासून ठेवण्याचा उपाय,"महागडी वीज खरेदी करण्याची तयारी असली , तरी मुंबईला वीजटंचाईपासून मुक्त ठेवण्याचा हा कायमस्वरूपी उपाय नाही ." मुंबईची विजेची मागणी वाढत मागणी पुरवठ्यातील तफावतही वाढत असून समस्या भेडसावत भिवंडीच्या धर्तीवर ग्राहक क्षेत्रांत क्षमतेची केंद्रे उभारावीत ग्राहकांच्या वर्गवारीनुसार वीजनिर्मिती केंद्रांचे विभाजन करावे शिफारस आयोगाने राज्य शासनाला केली डॉ. देव सांगितले,"शिवाय , मुंबईची विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याने मागणी - पुरवठ्यातील तफावतही वाढत राहणार असून , ही समस्या यापुढे कायमची भेडसावत राहणार असल्याने भिवंडीच्या धर्तीवर फायदेशीर ग्राहक क्षेत्रांत लहान क्षमतेची वीजनिर्मिती केंद्रे उभारावीत आणि ग्राहकांच्या वर्गवारीनुसार वीजनिर्मिती केंद्रांचे विभाजन करावे , अशी शिफारस आयोगाने राज्य शासनाला केली आहे , असे डॉ. देव यांनी सांगितले ." मुंबई नागरी वाहतुकीच्या टप्प्यातील प्रकल्पाला होत विलंबाला घटक आहेत आता मुद्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया झाली आता प्रकल्प लागतो माहिती बॅंकेतर्फे वार्तालापात देण्यात,"मुंबई नागरी वाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाला प्रामुख्याने सामाजिक आणि काही पर्यावरणविषयक घटक कारणीभूत आहेत ; परंतु आता त्या मुद्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आता हा प्रकल्प मार्गी लागतो आहे , अशी माहिती जागतिक बॅंकेतर्फे आज वार्तालापात देण्यात आली ." प्रकल्पामुळे दुर्लक्ष करण्याची बॅंकेची भूमिका कधीही बॅंकेचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल केले,"या प्रकल्पामुळे बेघर होणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची जागतिक बॅंकेची भूमिका कधीही नाही , असे बॅंकेचे दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले ." बॅंकेच्या भारतातील संचालिका गुरेरो नियुक्ती करण्यात,बॅंकेच्या भारतातील संचालिका म्हणून इझबेल गुरेरो यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली . परिचयाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात श्री. पटेल माहिती दिली,त्यांच्या परिचयाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात श्री. पटेल यांनी वरील माहिती दिली . श्रीमती इझबेल मार्चला पदाची सूत्रे हाती घेणार असून भारतात नियुक्ती होणाऱ्या महिला संचालिका आहेत,"श्रीमती इझबेल एक मार्चला पदाची सूत्रे हाती घेणार असून , भारतात नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्याच महिला संचालिका आहेत ." श्री. पटेल म्हणाले बॅंकेतर्फे भारताला केल्या जाणाऱ्या मदतीचा हेतू गरिबी निर्मूलन उद्दिष्टांना प्राधान्य देण्याचा भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासालाही बॅंकेतर्फे मदत केली जात,"श्री. पटेल म्हणाले , की जागतिक बॅंकेतर्फे भारताला केल्या जाणाऱ्या मदतीचा मुख्य हेतू गरिबी निर्मूलन व अन्य सामाजिक उद्दिष्टांना प्राधान्य देण्याचा असला , तरी भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासालाही बॅंकेतर्फे मदत केली जात आहे ." भारताच्या विकास प्रगतीमधील अडसर सुविधा आहे भारतातील शहरात आजच्या वीज पाणीपुरवठा,भारताच्या विकास आणि प्रगतीमधील प्रमुख अडसर पायाभूत सुविधा हा आहे आणि भारतातील एकाही शहरात आजच्या घडीला अखंडपणे वीज व पाणीपुरवठा उपलब्ध नाही . अडसर दूर करण्यासाठीच बॅंकेच्या मदतीचा भाग सुविधांच्या विकासासाठीही देण्यात,हा अडसर दूर करण्यासाठीच बॅंकेच्या मदतीचा काही भाग पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही देण्यात येत आहे . मुंबईतील प्रकल्पाची प्रगती होत विलंबाला कारणे असल्याचे सांगून पटेल म्हणाले प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेताना वस्ती केलेले लोक होण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता,"मुंबईतील वाहतूक प्रकल्पाची मंद प्रगती आणि त्यास होत असलेल्या विलंबाला मुख्यतः सामाजिक आणि पर्यावरणविषयक कारणे असल्याचे सांगून श्री. पटेल म्हणाले , की या प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेताना त्यावर वस्ती केलेले लोक बेघर होण्याचा फार मोठा सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला होता ." सरकारचे लक्ष वेधले समस्यांवर तोडगा प्रकल्प पुढे मार्गी लागू शकतो भूमिका घेतली,"त्यामुळे आम्ही सरकारचे लक्ष त्याकडे वेधले आणि प्रथम या व इतर समस्यांवर तोडगा काढल्यानंतरच प्रकल्प पुढे मार्गी लागू शकतो , अशी भूमिका घेतली ." समस्येच्या निराकरणासाठी पावले उचलली आता बॅंकेने प्रकल्पाबाबत भूमिका घेतलेली,सरकारनेही या समस्येच्या निराकरणासाठी पावले उचलली आणि आता बॅंकेने पुन्हा या प्रकल्पाबाबत सक्रिय भूमिका घेतलेली आहे . विकास प्रकल्पाला मान्यतेचीही आवश्‍यकता असते बॅंकेची भूमिका आहे,"कोणत्याही विकास प्रकल्पाला सामाजिक मान्यतेचीही आवश्‍यकता असते , ही बॅंकेची भूमिका आहे ." देशाच्या भागातील संस्थांच्या सरकार बॅंकेदरम्यान चर्चा आहे संदर्भात वर्षाच्या मध्यापर्यंत योजना लागू माहिती दिली,"देशाच्या ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या फेररचनेबाबतही सरकार आणि बॅंकेदरम्यान चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात या वर्षाच्या मध्यापर्यंत ठोस योजना लागू होईल , अशीही माहिती त्यांनी दिली ." भारताच्या प्रगतीचा वेग आहे राष्ट्रसंघाने केलेल्या उद्दिष्टांपैकी एमडीजी गरिबीचे प्रमाण करण्यात भारताला २०१५ यश येईल विश्‍वास केला बालमृत्यूंच्या आघाडीवर भारताचे अपयशही आहे विकासाचे उद्दिष्ट देश गाठू शकणार मत करतानाच बॅंकेतर्फे भारताला होणाऱ्या मदतीत काळात वाढच होत जाणार असल्याचेही पटेल सांगितले,"भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग चांगला आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारित केलेल्या शताब्दी विकास उद्दिष्टांपैकी ( एमडीजी ) गरिबीचे प्रमाण निम्म्याने कमी करण्यात भारताला २०१५ पर्यंत यश येईल , असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला ; परंतु बालमृत्यूंच्या आघाडीवर भारताचे अपयशही मोठे आहे आणि त्याबाबत विकासाचे उद्दिष्ट देश गाठू शकणार नाही , असे मत व्यक्त करतानाच जागतिक बॅंकेतर्फे भारताला होणाऱ्या मदतीत आगामी काळात वाढच होत जाणार असल्याचेही श्री. पटेल यांनी सांगितले ." जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता नेमलेल्या समितीचा अहवाल आहे,जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर करण्याकरिता नेमलेल्या शासकीय समितीचा हा अहवाल आहे . जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा समितीने शोध घेतला,"जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा या समितीने "" शोध ' घेतला ." शोधात शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण मदतीकरिता ठरविण्यात प्रकरणे मदतीकरिता करण्यात,"या शोधात आठपैकी एकाच शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण मदतीकरिता पात्र ठरविण्यात आले , तर इतर सात प्रकरणे मदतीकरिता अपात्र घोषित करण्यात आली आहे ." समितीने समुद्रपूर तालुक्‍यातील कुरला गावातील शेतकरी राऊत वय आत्महत्येलाच मदतीकरिता ठरविले,या समितीने समुद्रपूर तालुक्‍यातील कुरला गावातील शेतकरी हनुमान राऊत ( वय ३६ ) यांच्या आत्महत्येलाच मदतीकरिता पात्र ठरविले आहे . प्रकरणे नाकारताना समितीने पुढे केलेली कारणे शेतकरी कुटुंबांच्या फरफटीचे सांगणारीच,इतर सातपैकी पाच प्रकरणे नाकारताना समितीने पुढे केलेली कारणे शेतकरी कुटुंबांच्या फरफटीचे वास्तव सांगणारीच आहेत . सचिन पुरुषोत्तम उमाटे वय रा. घोराड शेतकऱ्याने जानेवारी आत्महत्या केली,"सचिन पुरुषोत्तम उमाटे ( वय २१ ) रा. घोराड , या शेतकऱ्याने २१ जानेवारी २००७ला आत्महत्या केली ." घरी शेती आहे,त्यांच्या घरी शेती आहे . कुटुंबातील सदस्य म्हणतात कर्जामुळेच उमाटे आत्महत्या केली,"त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणतात , कर्जामुळेच सचिन उमाटे यांनी आत्महत्या केली ." समिती म्हणते होता नोकरीही होती,"समिती म्हणते , तो आजारी होता आणि त्याला नोकरीही होती ." नोकरीवर होते खुलासा होऊ शकला,"ते कोणत्या नोकरीवर होते , याचा मात्र खुलासा होऊ शकला नाही ." शेगाव कुंड येथील कमलाबाई राऊत वय जानेवारीला आत्महत्या केली,शेगाव ( कुंड ) येथील कमलाबाई राऊत ( वय ८० ) यांनी २१ जानेवारीला आत्महत्या केली . समितीच्या मते कमलाबाई वृद्धापकाळामुळे मुले सांभाळ करण्यास नसल्यामुळे नैराश्‍यापोटी आत्महत्या केली,"समितीच्या मते , कमलाबाई वृद्धापकाळामुळे आणि मुले सांभाळ करण्यास तयार नसल्यामुळे नैराश्‍यापोटी त्यांनी आत्महत्या केली ." घरातील दारिद्य्र नापिकी ओझ्यामुळे झाल्या कुटुंबीयांचे म्हणणे,"घरातील अठराविश्‍वे दारिद्य्र , नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या , असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे ." समितीने बाबी ठरवून कौल दिला,समितीने मात्र या बाबी गौण ठरवून आपला कौल दिला . शेतकरी कुटुंब मदतीपासून झाले,त्यामुळे हे शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित झाले . जंगलापूर येथील शेतकरी संजय देवराव वैद्य वय जानेवारीला आत्महत्या केली,जंगलापूर येथील शेतकरी संजय देवराव वैद्य ( वय ३० ) यांनी २५ जानेवारीला आत्महत्या केली . शेतकऱ्याने आत्महत्या केली दारूच्या व्यसनामुळे समितीचा निष्कर्ष आहे,"या अविवाहित शेतकऱ्याने आत्महत्या केली ; पण ती दारूच्या व्यसनामुळे , असा समितीचा निष्कर्ष आहे ." कोटंबा येथील शेतकरी गणेश कृष्णराव पोहाणे वय जानेवारीला आत्महत्या केली,कोटंबा येथील शेतकरी गणेश कृष्णराव पोहाणे ( वय ३१ ) यांनी २४ जानेवारीला आत्महत्या केली . नावे हेक्‍टर शेती होती,त्यांच्या नावे तीन हेक्‍टर २९ आर शेती होती . रुपयांचे कर्जही फेडायचे,३० हजार रुपयांचे कर्जही त्यांना फेडायचे होते . समितीने कुटुंबीयांना मदत नाकारताना पोहाणे होते होते आत्महत्येची कारणे असल्याचे केले,"समितीने त्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारताना गणेश पोहाणे हे आजारी होते , ते मनोरुग्ण होते , अशी आत्महत्येची कारणे असल्याचे नमूद केले आहे ." कर्जामुळे परिस्थितीमुळे झाल्याचे मानायला समिती,ते कर्जामुळे आणि सध्याच्या परिस्थितीमुळे मनोरुग्ण झाल्याचे मानायला समिती तयार नाही . लोहगाव येथील शुभम भालेराव प्रतिष्ठानने कार्यक्रमात बोलत,लोहगाव येथील शुभम भालेराव प्रतिष्ठानने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . वेळी व्यासपीठावर बापूसाहेब पठारे खांदवे पॉल शेख हुलगे चलवादी होते,"या वेळी व्यासपीठावर बापूसाहेब पठारे , राजेंद्र खांदवे , जॉन पॉल , आयूब शेख , नंदू भालेराव हुलगे , चलवादी आदी उपस्थित होते ." बेस्ट लोकलमुळे मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागला धर्तीवर विचार केला पाहिजे,""" बेस्ट व लोकलमुळे मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्‍न जसा मार्गी लागला त्याच धर्तीवर पुण्याचा विचार केला गेला पाहिजे ." पाण्याचा प्रश्‍न सोडविताना पाणीपुरवठा लक्ष करता पाण्याचे वाटप करता नियोजन केले पाहिजे सांगून आढाव पुढे म्हणाले सुखसोई मिळविण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही चळवळी कराव्या आहे,"पाण्याचा प्रश्‍न सोडविताना केवळ मुबलक पाणीपुरवठा यावर लक्ष केंद्रित न करता पाण्याचे नीट वाटप कसे करता येईल , याचे नियोजन केले गेले पाहिजे , असे सांगून श्री . आढाव पुढे म्हणाले , की मूलभूत सुखसोई मिळविण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही चळवळी कराव्या लागतात , हे क्‍लेशदायक आहे ." वेळी श्री आढाव हस्ते नगरसेवक सुनील टिंगरे अप्पा शिंदे खांदवे बंडू खांदवे पठारे स्मृतिचिन्ह श्रीफळ देऊन सत्कार करण्यात,"या वेळी श्री . आढाव यांच्या हस्ते नूतन नगरसेवक सुनील टिंगरे , अप्पा शिंदे , राजेंद्र खांदवे , बंडू खांदवे , बापूसाहेब पठारे यांचा स्मृतिचिन्ह , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ." प्रतिष्ठानतर्फे वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये वर्षी क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या परिसरातील अनेकजणांचा श्री आढाव हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात,प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी देण्यात येणाऱ्या सामाजिक पुरस्कारामध्ये या वर्षी शैक्षणिक सामाजिक ; तसेच व्यावसायिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या या परिसरातील अनेकजणांचा श्री . आढाव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला . परिस्थितीवर मात करून जिद्दीने शिक्षण घेतलेल्या हमालाचा मुलगा मोहन मगध कौतुक श्री आढाव केले,यामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून जिद्दीने उच्च शिक्षण घेतलेल्या हमालाचा मुलगा मोहन मगध याचे विशेष कौतुक श्री . आढाव यांनी केले . प्रतिष्ठानच्या माध्यमातून भालेराव केलेल्या उपक्रमांचे आढाव मान्यवरांनी कौतुक केले,शुभम प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री . नंदू भालेराव यांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे श्री . आढाव व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले . बाबांची गुरुकिल्ली कार्यक्रमाला स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक पठारे बाबा आढावांनी सल्ला दिला,बाबांची गुरुकिल्ली - कार्यक्रमाला उपस्थित स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक बापूसाहेब पठारे यांना डॉ. बाबा आढावांनी एक सल्ला दिला . महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या आता येणार,महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या आता कदाचित आपल्याकडेच येणार आहेत . सर्वसामान्याचे निकडीचे प्रश्‍न मार्गी लावा,सर्वसामान्याचे निकडीचे प्रश्‍न मार्गी लावा . पाणी रस्ते वाहतुकीचे प्रश्‍न सोडवण्याचा सल्ला दिला,"पाणी , रस्ते , सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्‍न सोडवण्याचा सल्ला बाबांनी दिला ." सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली आश्‍वासनेच दिली कृती करून दाखवा,"यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ विकासाच्या नावाखाली आश्‍वासनेच दिली आहेत NULL , तुम्ही कृती करून दाखवा ." वायर केबल वापरता इंटरनेट वापरण्यासाठी महापालिकेच्या वायमॅक्‍स योजनेस सुरवात होत,"वायर अथवा केबल न वापरता इंटरनेट वापरण्यासाठी पुणे महापालिकेच्या "" वायमॅक्‍स "" या महत्त्वाकांक्षी योजनेस उद्यापासून सुरवात होत आहे ." टप्प्यात योजना परिसर परिसरात करण्यात येणार,पहिल्या टप्प्यात ही योजना पालिका भवन परिसर आणि संभाजी उद्यान परिसरात कार्यान्वित करण्यात येणार आहे . योजनेचे उद्‌घाटन कृषिमंत्री पवार हस्ते सायंकाळी वाजता होणार,या योजनेचे उद्‌घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्या सायंकाळी पाच वाजता होणार आहे . पालिकेच्या अंदाजपत्रकात योजना आखण्यात होती,पालिकेच्या चालू अंदाजपत्रकात ही योजना आखण्यात आली होती . इंटेल संस्थेला काम देण्यात,"त्यासाठी "" इंटेल "" संस्थेला हे काम देण्यात आले आहे ." केंद्र शासनाने कायद्यात बदल केल्यामुळे काळ योजना रखडली होती,मध्यंतरी केंद्र शासनाने कायद्यात बदल केल्यामुळे काही काळ ही योजना रखडली होती . समस्या आता दूर झाली असून टप्यात योजना होत,"ती समस्या आता दूर झाली असून , पहिल्या टप्यात ही योजना कार्यान्वित होत आहे ." वर्षभरात टप्याटप्प्याने योजना शहरात करण्यात येणार,वर्षभरात टप्याटप्प्याने ही योजना संपूर्ण शहरात लागू करण्यात येणार आहे . कार्यक्रमाच्या ठिकाणी लॅपटॉप घेऊन येणाऱ्या नागरिकांना तत्त्वावर कोड नंबर देण्यात येणार,उद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लॅपटॉप घेऊन येणाऱ्या नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर एक कोड नंबर देण्यात येणार आहे . कोड नंबर वापरून ठिकाणी इंटरनेटचा वापर करता येणार पुढील टप्प्यात सेवेचा लाभ घेऊ शुल्क आकारण्यात येणार,तो कोड नंबर वापरून त्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करता येणार आहे . पुढील टप्प्यात या सेवेचा लाभ घेऊ इच्छणाऱ्यांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे . वॅगन जर्मनीतील कंपनीचा देशातील वाहननिर्मिती प्रकल्प चाकण होणार माहिती महाराष्ट्र विकास महामंडळाचे एमआयडीसी अधिकारी राजीव जलोटा सकाळ दिली,""" वॉक्‍स वॅगन "" या जर्मनीतील कंपनीचा देशातील पहिला वाहननिर्मिती प्रकल्प चाकण येथेच होणार आहे , अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ( एमआयडीसी ) मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जलोटा यांनी "" सकाळ "" ला आज दिली ." प्रकल्प चाकणजवळील निघोजे खराबवाडी नाणेकरवाडी गावांतील सुमारे एकर जमिनीवर राहणार,"हा प्रकल्प चाकणजवळील निघोजे , खराबवाडी , नाणेकरवाडी या गावांतील सुमारे चारशे एकर जमिनीवर उभा राहणार आहे ." कंपनीने प्रकल्पासाठी एमआयडीसी जमीन घेण्याची प्रक्रिया केली,"कंपनीने या प्रकल्पासाठी "" एमआयडीसी "" कडून जमीन घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे ." प्रकल्प सुमारे कोटींचा असून प्रकल्पासाठी कंपनीने राज्यांत चाचपणी केली होती,"हा प्रकल्प सुमारे दोन हजार कोटींचा असून , या प्रकल्पासाठी या कंपनीने इतर राज्यांत चाचपणी केली होती ." महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला,त्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला . प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी ता मुख्यमंत्री देशमुख उपस्थितीत होणार असल्याचे समजते कंपनीकडून कार्यक्रमाबाबत माहिती मिळाली नसल्याचे जलोटा सांगितले प्रकल्पाचे उद्‌घाटन महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्‍यता असल्याचे केले,या प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी ( ता . ४ ) मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजते ; मात्र कंपनीकडून या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाली नसल्याचे श्री . जलोटा यांनी सांगितले आणि प्रकल्पाचे उद्‌घाटन दोन - तीन महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्‍यता असल्याचे नमूद केले . कंपनीचे जर्मनीतील प्रतिनिधी ता रोजी जागेची पाहणी करणार असून प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभाने होणार असल्याची शक्‍यता वर्तविली,"कंपनीचे जर्मनीतील प्रतिनिधी ता . ४ रोजी जागेची पाहणी करणार असून , या प्रकल्पाचे भूमिपूजन साध्या समारंभाने होणार असल्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली ." सायकलिंग करून व्यायामाबरोबरच वीजनिर्मिती करणारे मॉडेल प्रणालीच्या आधारे लाइट वापरात सुमारे टक्के विजेची बचत दुचाकीचे भाग वापरून बनवलेली कार प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात,"सायकलिंग करून व्यायामाबरोबरच वीजनिर्मिती करणारे "" मॉडेल "" , संगणकीय प्रणालीच्या आधारे "" स्ट्रीट लाइट "" च्या वापरात सुमारे ५० ते ७५ टक्के विजेची बचत आणि जुन्या दुचाकीचे सुटे भाग वापरून बनवलेली "" ट्विन गो मिनी कार "" असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग "" व्होटेक्‍स २००७ "" या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत ." दिवशी प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला,आज पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला . गणेश कला क्रीडा मंच प्रदर्शन आहे,गणेश कला क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन सुरू आहे . राज्यभरातील तंत्र शिक्षण विद्यालये आयटीआय विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने केलेले प्रकल्प प्रदर्शनात दिवशी लक्ष वेधणारे ठरले,राज्यभरातील तंत्र शिक्षण विद्यालये व औद्यागिक प्रशिक्षण संस्थांमधील ( आयटीआय ) विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेले अनेक प्रकल्प प्रदर्शनात पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले . प्रदर्शन दिवसभर आहे,हे प्रदर्शन उद्याही दिवसभर विनामूल्य खुले आहे . व्यायाम शाळेतील सायकलिंसारखे युनिट करून मोटारीतील अल्टरनेटर साह्याने व्होल्टची बॅटरी चार्ज करण्यात,"व्यायाम शाळेतील सायकलिंसारखे युनिट तयार करून मोटारीतील "" अल्टरनेटर "" च्या साह्याने बारा व्होल्टची बॅटरी चार्ज करण्यात येते ." अंतराने तास सायकलिंग केल्यास वॉटचा सीएफएल बल्ब सुमारे तास चालतो,"थोड्या अंतराने दीड तास सायकलिंग केल्यास पाच वॉटचा "" सीएफएल "" बल्ब सुमारे दोन तास चालतो ." प्रयोगाची अवस्था आहे,या प्रयोगाची ही प्राथमिक अवस्था आहे . सुधारणेला वाव आहे प्रकल्पाचे व्ही डी हराळे सांगितले,"यात आणखी सुधारणेला वाव आहे , असे प्रकल्पाचे समन्वयक प्रा . व्ही . डी . हराळे यांनी सांगितले ." नेवासा येथील तांत्रिक विद्यालयात प्राध्यापक आहेत,नेवासा येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात ते प्राध्यापक आहेत . प्रकल्पाला सुमारे रुपये खर्च आला,या प्रकल्पाला सुमारे तीन हजार रुपये खर्च आला आहे . वीजटंचाईच्या काळात हराळे केलेले मॉडेल आहे,वीजटंचाईच्या काळात हराळे यांनी तयार केलेले हे मॉडेल नावीन्यपूर्ण आहे . प्रकल्प पाहण्यासाठी दिवशी गर्दी होती,हा प्रकल्प पाहण्यासाठी आज पहिल्या दिवशी मोठी गर्दी होती . स्त्यावरील वीज दिवे लाइट संगणक प्रणालीच्या साहाय्याने करून वीजवापर निम्म्याहून करणारा प्रयोग अमरावतीच्या जनता शिक्षण संस्थेच्या घाट कौशल्यावरील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केला,स्त्यावरील वीज दिवे ( स्ट्रीट लाइट ) संगणक प्रणालीच्या साहाय्याने नियंत्रित करून वीजवापर निम्म्याहून कमी करणारा प्रयोग अमरावतीच्या जनता शिक्षण संस्थेच्या ( शेंदूरजणा घाट ) किमान कौशल्यावरील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे . रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे ठेवण्याऐवजी बाजूचे दिवे ठेवून वीज निम्म्याने वाचवता येऊ शकते,रात्रीच्या वेळी रस्त्यावरील सर्व दिवे सुरू ठेवण्याऐवजी दोन्ही बाजूचे एकास एक दिवे चालू ठेवून वीज निम्म्याने वाचवता येऊ शकते . रात्री सकाळी काळात रस्त्यावर वाहन आल्यावरच वेळ दिवा करून वेळी ठेवण्याची व्यवस्था करता येऊ शकते,रात्री दहा ते सकाळी सहा या काळात रस्त्यावर वाहन आल्यावरच तेवढा वेळ दिवा चालू करून इतर वेळी बंद ठेवण्याची व्यवस्था करता येऊ शकते . पद्धती संगणक प्रणालीने करता शकतात,दोन्ही पद्धती संगणक प्रणालीने नियंत्रित करता येऊ शकतात . वापराच्या सुमारे टक्के वीजबचत आहे,यातून एकूण वापराच्या सुमारे ७५ टक्के वीजबचत शक्‍य आहे . प्रकारे वीजबचतीतून देशाचे वर्षी सुमारे रुपये वाचू शकतात दावा प्रकल्पाचे सुनील पोटदुखे केला,"अशा प्रकारे वीजबचतीतून देशाचे दर वर्षी सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये वाचू शकतात , असा दावा या प्रकल्पाचे प्रमुख प्रा . सुनील पोटदुखे यांनी केला आहे ." कोल्हापूरमधील शिवाजी तंत्रविद्यालयानेही दुचाकींच्या भागाचा वापर करून लोकांना वापरता येणारी कार केली,"कोल्हापूरमधील शिवाजी तंत्रविद्यालयानेही जुन्या दुचाकींच्या सुट्या भागाचा वापर करून दोन लोकांना वापरता येणारी "" मिनी कार "" तयार केली आहे ." पेट्रोलवर चालणारी मोटार लिटरला किलोमीटर धावते,पेट्रोलवर चालणारी ही मोटार लिटरला २५ किलोमीटर धावते . चोरी आग सूचना देण्यासाठीची बॉक्‍स यंत्रणा टेक्‍नॉलॉजीज कंपनीने केली,"चोरी , आग यांसारख्या अचानक उद्‌भवणार्‍या आपत्तींची तत्काळ सूचना देण्यासाठीची "" मायक्रो ऑफिस ब्लॅक बॉक्‍स "" ही अद्ययावत यंत्रणा "" मायक्रो टेक्‍नॉलॉजीज "" कंपनीने विकसित केली आहे ." सूचना देण्यासाठी यंत्रणेत एसएमएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात असून व्यक्तींसह पोलिस दल सूचना देणे होणार,"आपत्तींची सूचना देण्यासाठी या यंत्रणेत "" एसएमएस "" तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून , यामुळे संबंधित व्यक्तींसह पोलिस व अग्निशामक दल यांनाही आपत्तींची तत्काळ सूचना देणे शक्‍य होणार आहे ." आयुक्त जयंत उमराणीकर हस्ते यंत्रणेचे उद्‌घाटन झाले,पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांच्या हस्ते या यंत्रणेचे नुकतेच उद्‌घाटन झाले . उदय गायकवाड शहरातील पर्यावरणाबाबतचे प्रश्‍न स्थितीत आहेत आढावा घेतला,"उदय गायकवाड यांनी शहरातील पर्यावरणाबाबतचे प्रश्‍न कोणत्या स्थितीत आहेत , याचा आढावा घेतला ." वेळी सेवा स्वयंसेवक काम करणाऱ्या दिनकर कांबळेंचा वसुंधरेची लेकरं दिलीप पवार हस्ते गौरव करण्यात आला,"या वेळी आपत्कालीन सेवा स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या दिनकर कांबळेंचा "" वसुंधरेची लेकरं ' म्हणून दिलीप पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ." हर्षल सुर्वे दिलीप देसाई माया रनवरे जयाजी घोरपडे संयोजन केले,"हर्षल सुर्वे , दिलीप देसाई , माया रनवरे , जयाजी घोरपडे आदींनी संयोजन केले ." शिर्डी पुणतांबा रेल्वे मार्गाचे काम शेतकऱ्यांनी पाडले,शिर्डी - पुणतांबा रेल्वे मार्गाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले शिर्डी ता,"शिर्डी , ता . २० -" योगिराज चांगदेव महाराजांच्या पुणतांब्याहून साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या रेल्वे मार्गात रुईच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या,योगिराज चांगदेव महाराजांच्या पुणतांब्याहून साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या रेल्वे मार्गात रुईच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या . तोंडाला महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाने पुसली,त्यांच्या तोंडाला महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाने पुसली . फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर प्रकल्पाला झेंडा दाखवित शेतकऱ्यांनी काम पाडले आहे,आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर या प्रकल्पाला लाल झेंडा दाखवित शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले आहे . रुई निमगाव शिर्डीच्या सीमेवरची गावे,रुई आणि निमगाव ही शिर्डीच्या सीमेवरची गावे NULL . गावे,दोन्ही गावे बागायती . वितरिकेद्वारे गावांच्या शेतीला कालव्याचे पाणी जाते,एकाच वितरिकेद्वारे दोन्ही गावांच्या शेतीला कालव्याचे पाणी जाते . गावे शिर्डीपासून किलोमीटर अंतरावर असणारी,दोन्ही गावे शिर्डीपासून अडीच किलोमीटर अंतरावर असणारी . फरक नाही,कशातच फरक नाही . रुईच्या जमिनीचा भाव एकरी निमगावच्या जमिनीचा भाव एकरी रुपये,"मात्र , रुईच्या संपादित जमिनीचा भाव एकरी ६८ हजार , तर निमगावच्या जमिनीचा भाव एकरी सात ते आठ लाख रुपये ." रुई निघोज रस्त्याच्या बाजूला रुई शिवारात जमिनीची किंमत रुपये एकर जमिनीपासून फूट अंतरावरील बाजूला असणाऱ्या निमगावच्या शेतीची किंमत रुपये एकर प्रकार घडल्याने रुईतील शेतकरी झाले आहेत,"रुई ते निघोज रस्त्याच्या एका बाजूला रुई शिवारात संपादित जमिनीची किंमत ७० हजार रुपये एकर आणि या जमिनीपासून दहा फूट अंतरावरील दुसऱ्या बाजूला असणाऱ्या निमगावच्या शेतीची किंमत सात लाख रुपये एकर , असे प्रकार घडल्याने रुईतील शेतकरी संतप्त झाले आहेत ." निमगावच्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला तक्रार असण्याचे कारण नाही,"निमगावच्या शेतकऱ्यांना जादा मोबदला मिळाला , त्याबाबत आमची तक्रार असण्याचे कारण नाही ." "खरे मोबदला मिळायला हवा जमिनींना किंमत देण्यात आली सवाल रुईचे सरपंच भाऊराव शिरसाठ उपसरपंच फकिरा लोढा ""सकाळ'शी बोलताना केला","खरे तर त्यांना आणखी मोबदला मिळायला हवा ; मात्र आमच्या जमिनींना त्यांच्या दसपट कमी किंमत का देण्यात आली , असा सवाल रुईचे सरपंच भाऊराव शिरसाठ व उपसरपंच फकिरा लोढा यांनी ""सकाळ'शी बोलताना उपस्थित केला ." लोहमार्गाच्या भू संपादनासाठी रेल्वेखात्याचे पैसे तयारी मोबदला मिळाला शेतकऱ्यांचीही जमिनी द्यायला नाही,"या लोहमार्गाच्या भू - संपादनासाठी रेल्वेखात्याचे कितीही पैसे , तयारी योग्य मोबदला मिळाला , तर शेतकऱ्यांचीही जमिनी द्यायला ना नाही ." असताना महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी कायदे नियमाचा आधार घेत रुपये एकर दराने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गुंडाळल्या,सारे काही सुरळीत सुरू असताना महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र कायदे आणि नियमाचा आधार घेत अवघ्या ७० ते ८० हजार रुपये एकर दराने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गुंडाळल्या . भरपाईची रक्कम घेतली नाहीत न्यायालयामार्फत जमिनीचा ताबा घेऊ दमही दिला,"तुम्ही भरपाईची रक्कम घेतली नाहीत , तर आम्ही न्यायालयामार्फत जमिनीचा ताबा घेऊ , असा दमही दिला ." आहेत पैसे घ्या मिळतात प्रयत्न करू अश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले,"आहेत ते पैसे घ्या , आणखी काही मिळतात का त्यासाठी प्रयत्न करू , असे गोड अश्‍वासन काही अधिकाऱ्यांनी दिले ." जमीन गेली आता पैसेही अडकून पडायचे भीतीने शेतकऱ्यांनी भरपाईचे धनादेश स्वीकारले,"जमीन तर गेली आता पैसेही अडकून पडायचे , या भीतीने शेतकऱ्यांनी भरपाईचे धनादेश स्वीकारले ." नंतर अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले एकदा आवार्ड झाले जमिनीच्या किमतीत बदल करता येणार नाही,"नंतर मात्र अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आणि एकदा आवार्ड झाले , की जमिनीच्या किमतीत बदल करता येणार नाही ." न्यायालयात जावे लागेल शेतकऱ्यांना सुनावले,"त्यासाठी न्यायालयात जावे लागेल , असे शेतकऱ्यांना सुनावले ." जमिनी गेल्या किंमत ठरविताना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच येथील शेतकरी संतापले महिनाभरापूर्वी लोहमार्गाचे काम पाडले,बागायत जमिनी गेल्या आणि किंमत ठरविताना आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच येथील शेतकरी संतापले आणि महिनाभरापूर्वी त्यांनी या लोहमार्गाचे काम बंद पाडले . राज्यातील भारनियमन वर्षांत नियंत्रणात ऊर्जामंत्री,राज्यातील भारनियमन चार वर्षांत नियंत्रणात - ऊर्जामंत्री रत्नागिरी ता,"रत्नागिरी , ता . २२ -" राज्यात मेगावॉट विजेची तूट दूर करण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत परळी पारस दाभोळच्या रत्नागिरी गॅस प्रकल्पांतून मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे,"राज्यात साडेचार हजार मेगावॉट विजेची तूट दूर करण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत परळी , पारस आणि दाभोळच्या रत्नागिरी गॅस प्रकल्पांतून २ हजार ६०० मेगावॉट अतिरिक्‍त विजेची निर्मिती केली जाणार आहे ." येऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे येत्या वर्षांत राज्याचे भारनियमन नियंत्रणात येऊ शकेल विश्‍वास ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील केला,"नव्याने येऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे येत्या चार वर्षांत राज्याचे भारनियमन नियंत्रणात येऊ शकेल , असा विश्‍वास ऊर्जामंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी व्यक्‍त केला ." फिनोलेक्‍स कंपनीच्या वीजनिर्मिती प्रकल्पास भेट देण्यासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते,फिनोलेक्‍स कंपनीच्या वीजनिर्मिती प्रकल्पास भेट देण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते . पत्रकारांशी बोलत होते,त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते . म्हणाले राज्यात वीजटंचाई निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागत आहे गेल्या दिवसांत वीज झाल्याने भारनियमन घटले आहे,"ते म्हणाले , "" "" राज्यात वीजटंचाई निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागत आहे ; मात्र गेल्या सहा - सात दिवसांत वीज उपलब्ध झाल्याने भारनियमन घटले आहे ." भारनियमनावर उपाययोजना करण्यासाठी विभाग करण्यात आले आहेत,भारनियमनावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दोन विभाग करण्यात आले आहेत . उपाययोजना करण्यासाठी वीजसाठ्याचे नियोजन करणे फेजसाठी वीज पुरवली जाणार आहे,"त्वरित उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध वीजसाठ्याचे नियोजन करणे , त्यात सिंगल आणि थ्री फेजसाठी स्वतंत्रपणे आवश्‍यक तेवढीच वीज पुरवली जाणार आहे ." मेगावॉट विजेची बचत होऊ शकेल,त्यातून दोन हजार मेगावॉट विजेची बचत होऊ शकेल . विभागांतर्गत परळी पारस वीजनिर्मिती प्रकल्पांतून मेगावॉट वीजनिर्मिती येत्या महिन्यांत केली जाणार आहे,दुसऱ्या विभागांतर्गत परळी आणि पारस या वीजनिर्मिती प्रकल्पांतून अडीचशे मेगावॉट अतिरिक्‍त वीजनिर्मिती येत्या दोन - तीन महिन्यांत केली जाणार आहे . प्रकल्पांतून मेगावॉटची वीज मिळेल,त्यामुळे दोन्ही प्रकल्पांतून पाचशे मेगावॉटची वीज मिळेल . दाभोळच्या रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या टप्प्यांतून वीजनिर्मिती केली जाणार आहे,दाभोळच्या रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या तीन टप्प्यांतून अतिरिक्‍त वीजनिर्मिती सुरू केली जाणार आहे . टप्प्यांत मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे,तीनही टप्प्यांत सातशे मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे . सुमारे मेगावॉटची वीज निर्मिती होईल,त्यातून सुमारे २ हजार १०० मेगावॉटची वीज निर्मिती होईल . राज्यातील विजेचा भार होईल,त्यामुळे राज्यातील विजेचा भार हलका होईल . ' ' मेगावॉट विजेच्या निर्मितीचे कंत्राट भुसावळ खापरखेडा प्रकल्पांना देण्यात आले आहे प्रकल्प येऊ घातले आहेत,दोन हजार मेगावॉट विजेच्या निर्मितीचे कंत्राट भुसावळ आणि खापरखेडा या प्रकल्पांना देण्यात आले आहे ; तसेच नव्याने प्रकल्प येऊ घातले आहेत . गिर्ये धोपावे येथील केंद्र शासनाने मंजुरी दिलेले प्रकल्प रत्नागिरीच्या जिंदाल प्रकल्पातून मेगावॉट रिलायन्सच्या प्रकल्पातून मेगावॉट टाटाच्या प्रकल्पातून मेगावॉट सुमारे मेगावॉट विजेची निर्मिती येत्या वर्षांत होईल,"त्यामध्ये गिर्ये , धोपावे येथील केंद्र शासनाने मंजुरी दिलेले दोन प्रकल्प , तर रत्नागिरीच्या जिंदाल प्रकल्पातून एक हजार ६०० मेगावॉट , रिलायन्सच्या प्रकल्पातून एक हजार २०० मेगावॉट , टाटाच्या प्रकल्पातून एक हजार मेगावॉट अशी सुमारे तीन हजार ८०० मेगावॉट विजेची निर्मिती येत्या चार वर्षांत होईल ." राज्यातील भारनियमन नियंत्रणात राहील होण्यासाठी वाट पाहावी लागेल वळसे पाटील सांगितले,"त्यामुळे राज्यातील भारनियमन नियंत्रणात राहील ; मात्र त्यातून पूर्णतः मुक्‍त होण्यासाठी २०१०ची वाट पाहावी लागेल , असे श्री . वळसे - पाटील यांनी सांगितले ." निवडणुकीवर प्रभाव नाही,निवडणुकीवर प्रभाव नाही राज्यस्तरावर कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मतभेद नाहीत,राज्यस्तरावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत . निवडणुकीत जाणार आहोत,त्यामुळे आगामी निवडणुकीत एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत . महागाई भारनियमन मुद्दे ठरू नयेत प्रयत्न आहेत,"महागाई , भारनियमन हे मुद्दे प्रभावी ठरू नयेत , यासाठी प्रयत्न सुरू आहेत ." राज्यात भारनियमनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनातर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यश आले आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत भारनियमनचा मुद्दा विरोधकांसाठी ठरणार नाही विश्‍वासही वळसे पाटील केला,"राज्यात भारनियमनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनातर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यश आले , तर आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारनियमनचा मुद्दा विरोधकांसाठी प्रभावी ठरणार नाही , असा विश्‍वासही श्री . वळसे - पाटील यांनी व्यक्‍त केला ." आता करांच्या थकबाकीसाठी आलात डोळेच फोडू,""" आता करांच्या थकबाकीसाठी आलात , तर तुमचे डोळेच फोडू ... '" पाथर्डी ता,"पाथर्डी , ता . २२ -" दिवस झाले पाणी नाही आंघोळ करताच तोंडे पहायला आलो मते मागायला वेळा दारात येता,""" "" चार दिवस झाले पाणी नाही ... आंघोळ न करताच तुमची तोंडे पहायला आलो ... मते मागायला दहा वेळा दारात येता ..." अडचणी समजून घ्यायला पाय वळत नाहीत,अडचणी समजून घ्यायला का पाय वळत नाहीत ? बोलानं दिवसाआड पाणी दिलं नाही याद राखा,"बऱ्या बोलानं दिवसाआड पाणी दिलं नाही , तर याद राखा ." येत्या मंगळवारी दिसेल पदाधिकाऱ्याला शेंदूर फासू करांच्या बाकीसाठी नळजोड तोडायला या डोळे फोडू शब्दांत शहरातील शिवशक्तीनगर परिसरातील महिलांनी लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले,"येत्या मंगळवारी दिसेल त्या पदाधिकाऱ्याला शेंदूर फासू ... करांच्या बाकीसाठी नळजोड तोडायला या तुमचे डोळे फोडू ... , ' ' अशा शब्दांत शहरातील शिवशक्तीनगर व परिसरातील महिलांनी लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले ." सुमारे तास महिला मुलांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले,सुमारे चार तास महिला व लहान मुलांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले . शहराला जायकवाडी धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो,शहराला जायकवाडी धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो . वीज वाहिनी आहे,त्यासाठी स्वतंत्र वीज वाहिनी आहे . पाणी वितरण व्यवस्था पालिकेकडे असून बोजवारा उडाला आहे,"पाणी वितरण व्यवस्था पालिकेकडे असून , तिचा पुरता बोजवारा उडाला आहे ." उन्हाळा परिसरात पाणी नाही पालिकेचा पाणीपुरवठा दिवसांपासून स्थिती झाली आहे,""" "" कडक उन्हाळा , परिसरात कोठेही पाणी नाही , पालिकेचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद , अशी स्थिती झाली आहे ." विधीला पाणी नाही,नैसर्गिक विधीला पाणी नाही . तांब्याभर पाण्यात बाहेर जायचं,तांब्याभर पाण्यात बाहेर जायचं . दिवसांचं धुंण साचलय,दोन दिवसांचं धुंण साचलय . पालिकेचे पाणी वाटपाचं नियोजन नाही,पालिकेचे पाणी वाटपाचं नियोजन नाही . अधिकारी महिन्याभरापासून आहेत,अधिकारी महिन्याभरापासून गायब आहेत . कर्मचारी पालिका कार्यालय करतात,कर्मचारी पालिका कार्यालय फक्त बंद चालू करतात . लोकप्रतिनिधींना देणे घेणे नाही,लोकप्रतिनिधींना देणे - घेणे नाही . पदाधिकारी सापडत नाही,पदाधिकारी सापडत नाही . गावात माणसे राहतात उपनगरांत जनावरे राहतात,गावात माणसे राहतात आणि उपनगरांत काय जनावरे राहतात का ? उपनगरात सुविधा नाहीत,उपनगरात एकही सुविधा समाधानकारक नाहीत . लोकांनी जगायचे सवाल महिलांनी केला,"लोकांनी जगायचे कसे , ' ' असा सवाल संतप्त महिलांनी केला ." शहराच्या परिस्थिती आहे,शहराच्या पूर्वभागात ही परिस्थिती आहे . कॅम्प संगमेश्‍वरातही इच्छुकांची संख्या आहे,"पश्‍चिमेकडील कॅम्प , संगमेश्‍वरातही इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे ." जण लावण्यात आहे,"प्रत्येक जण आपल्यापरीने "" फिल्डींग ' लावण्यात व्यस्त आहे ." नेत्यांना इच्छुकांच्या संख्येमुळे बंडखोरीची भीती वाटत,पश्‍चिम भागात नेत्यांना इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे आतापासूनच बंडखोरीची भीती वाटत आहे . आळंदीतील चौकांमध्ये महिलांकडून दारूविक्री,आळंदीतील चौकांमध्ये महिलांकडून दारूविक्री आळंदी ता,"आळंदी , ता . २२ -" जिल्ह्यात गावात दारूबंदी होण्यासाठी महिला कार्यकर्त्या पुढे सरसावल्या असून ठिकाणी दारूबंदी केल्याचे चित्र आहे,"जिल्ह्यात ठिकठिकाणी गावात संपूर्ण दारूबंदी होण्यासाठी महिला कार्यकर्त्या पुढे सरसावल्या असून , अनेक ठिकाणी त्यांनी यशस्वीपणे दारूबंदी केल्याचे चित्र आहे ." असताना आळंदीत लोक महिलांनाच हाताशी धरून दारूविक्री करीत,असे असताना आळंदीत मात्र काही लोक महिलांनाच हाताशी धरून बेकायदा दारूविक्री करीत आहेत . येथील झोपडपट्टीसह चौकांत महिलाच दारूविक्री करताना दिसत,येथील झोपडपट्टीसह प्रमुख चौकांत महिलाच दारूविक्री करताना सर्रास दिसत आहेत . चाकण चौक देहू फाटा येथील दारूची विक्री होते,"चाकण चौक , पद्मावती रस्ता , देहू फाटा येथील झोपडपट्ट्यांतून देशी - विदेशी दारूची बेकायदा विक्री होते ." पोलिसांनी वेळा कारवाई करूनही दारूविक्री प्रमाणात आहे,पोलिसांनी अनेक वेळा कारवाई करूनही ही दारूविक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे . चौक चौक स्मशानभूमी ठिकाणी महिलाच दारूविक्री करतात,"सावली चौक , भैरोबा चौक , स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी महिलाच दारूविक्री करतात ." वरदहस्त ठिकाणी पोलिसांच्या सहकार्यानेच दारूविक्री आहे,राजकीय वरदहस्त आणि काही ठिकाणी पोलिसांच्या सहकार्यानेच ही अवैध दारूविक्री चालू आहे . पुणे जिल्हा अधीक्षक विश्वास नांगरे पाटील जिल्ह्यात ठिकाणी व्यवसायांवर कारवाई केली भागात कारवाई केलेली,पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक विश्वास नांगरे - पाटील यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे ; मात्र या भागात त्यांनी अद्यापही कारवाई केलेली नाही . राज्यातील तीर्थक्षेत्रे धंद्यापासून राहावीत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील म्हटले,"वास्तविक "" राज्यातील तीर्थक्षेत्रे अवैध धंद्यापासून मुक्त राहावीत , ' असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनीच म्हटले होते ." प्रत्यक्षात भूमिका अधिकाऱ्यांकडूनही घेतली नसल्याचे आळंदीतील प्रकारांवरून दिसते,प्रत्यक्षात मात्र त्यासाठीची ठाम भूमिका त्यांच्याकडून व अधिकाऱ्यांकडूनही घेतली गेली नसल्याचे आळंदीतील प्रकारांवरून दिसते . कंजारभाट समाजाचे लोक गावांतून हातभट्टीची विक्री करून पैसे कमावितात,कंजारभाट समाजाचे लोक आजूबाजूच्या गावांतून हातभट्टीची विक्री करून भरमसाट पैसे कमावितात . दारू विकलेली चालते मग लोकांचे म्हणणे,""" त्यांनी दारू विकलेली चालते , मग आम्ही का नाही , ' असे काही लोकांचे म्हणणे आहे ." लग्नसराईच्या काळात लोक आळंदीत येत,लग्नसराईच्या काळात अनेक लोक आळंदीत येत असतात . दारूविक्री सध्या जोरात आहे,यामुळे अवैध दारूविक्री सध्या जोरात सुरू आहे . पोलिसांनी गुन्हा नोंदविला लोक जामीन घेऊन सुटतात दारू विक्रीचा व्यवसाय ठेवतात,"पोलिसांनी गुन्हा नोंदविला , तरी हे लोक जामीन घेऊन सुटतात व पुन्हा दारू विक्रीचा व्यवसाय चालूच ठेवतात ." पोलिस उपनिरीक्षक मानकर सहकाऱ्यांनी झोपडपट्टीतील महिलांना दारूविक्री करण्यास सांगून प्रकारचा रोजगार करून देण्याबाबत सांगितले,यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक प्रताप मानकर आणि सहकाऱ्यांनी झोपडपट्टीतील काही महिलांना अवैध दारूविक्री बंद करण्यास सांगून चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले . काहींना परिसरातील कारखान्यांत रोजगारही करून दिवसांत कष्टाची सवय नसलेल्या महिलांनी दारूविक्रीस प्रारंभ केला,याप्रमाणे काहींना परिसरातील कारखान्यांत रोजगारही उपलब्ध करून दिला ; मात्र थोड्याच दिवसांत कष्टाची सवय नसलेल्या या महिलांनी पुन्हा दारूविक्रीस प्रारंभ केला . विद्या प्रतिष्ठानतर्फे सोमेश्‍वरनगरला संकुल उभारू,विद्या प्रतिष्ठानतर्फे सोमेश्‍वरनगरला दोन कोटींचे संकुल उभारू अजित पवार,- अजित पवार सोमेश्‍वरनगर ता,"सोमेश्‍वरनगर , ता . २२ -" विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंदापूर तालुक्‍यात कोर्सेस करत असून धर्तीवर बारामती तालुक्‍याच्या भागाच्या विकासासाठी सोमेश्‍वरनगरवासीयांनी जागा केल्यास मीडियमसाठी संकुल उभारू भविष्यात टेक्‍निकल कोर्सेस करू भावना जलसंपदामंत्री पवार केली,""" "" विद्या प्रतिष्ठानच्या वतीने भोर व इंदापूर तालुक्‍यात शैक्षणिक कोर्सेस सुरू करत असून , त्याच धर्तीवर बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाच्या शैक्षणिक विकासासाठी सोमेश्‍वरनगरवासीयांनी जागा उपलब्ध केल्यास इंग्लिश मीडियमसाठी दोन कोटींचे संकुल तातडीने उभारू , तसेच भविष्यात फार्मसी व टेक्‍निकल असे अनेक कोर्सेस सुरू करू , ' ' अशी भावना जलसंपदामंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली ." येथील परिसरात विकासकामांचे उद्‌घाटन भूमिपूजन पवार हस्ते झाले,येथील परिसरात विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन श्री . पवार यांच्या हस्ते झाले . वेळी वाघळवाडी रामराजे सोसायटी वाणेवाडी झालेल्या सभेत बोलत,या वेळी वाघळवाडी व रामराजे सोसायटी वाणेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते . अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव टेकवडे होते,अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव टेकवडे होते . "कार्यक्रमास माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे संघाचे अध्यक्ष पोपटराव भोसले ""सोमेश्‍वर'चे अध्यक्ष शिंदे जिल्हा परिषदेचे सदस्य काकडे संभाजीराव होळकर समितीचे सभापती वाबळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोमणे शहाजीराव काकडे भोसले योगेश जगताप जगताप शिवाजी चव्हाण होते","कार्यक्रमास माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे , बारामती तालुका दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव भोसले , ""सोमेश्‍वर'चे अध्यक्ष राजवर्धन शिंदे , जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे , संभाजीराव होळकर , बारामती पंचायत समितीचे सभापती मनोहर वाबळे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे , शहाजीराव काकडे , शिवाजीराव भोसले , योगेश जगताप , तुकाराम जगताप , शिवाजी चव्हाण उपस्थित होते ." प्रगतीशिवाय परिसराचा विकास आहे प्रतिष्ठान शारदानगर संस्थांच्या दर्जाचेच संकुल वाघळवाडी एकर परिसरात करू,"शैक्षणिक प्रगतीशिवाय परिसराचा पूर्ण विकास अशक्‍य आहे म्हणून विद्या प्रतिष्ठान , शारदानगर या संस्थांच्या दर्जाचेच शैक्षणिक संकुल वाघळवाडी येथे दहा एकर परिसरात उभे करू ." मुलांना सवलतीत शिक्षण देऊ मैदाने उद्याने यंत्रणा शिक्षकवर्ग विश्‍वास पवार केला येत्या जूनपासूनच मिडिअमचे वर्ग करणार असल्याची माहिती दिली कन्नडवस्तीवरील सोमेश्‍वर कारखाना पाटबंधारे विभागाच्या जागेत राहणाऱ्या लोकांनी जागा सोडल्यास जागा करून योजनातून प्रत्येकाला घरे दिली जातील आश्‍वासनही पवार दिले,"गोरगरीब मुलांना सवलतीत शिक्षण देऊ , मैदाने , उद्याने , सुसज्ज यंत्रणा , दर्जेदार शिक्षकवर्ग सोमेश्‍वरलाही दिसतील , असा विश्‍वास श्री . पवार यांनी व्यक्त केला व येत्या जूनपासूनच इंग्लिश मिडिअमचे वर्ग सुरू करणार असल्याची माहिती दिली , तसेच कन्नडवस्तीवरील सोमेश्‍वर कारखाना व पाटबंधारे विभागाच्या जागेत राहणाऱ्या लोकांनी जागा सोडल्यास त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून वेगवेगळ्या शासकीय योजनातून प्रत्येकाला घरे दिली जातील , असे आश्‍वासनही श्री . पवार यांनी दिले ." उसाचा प्रश्‍न सध्या असून संचालक मंडळाने शेतकऱ्याचा ऊस व्हावा कामगार परतू नयेत राहावे,"शिल्लक उसाचा प्रश्‍न सध्या ज्वलंत असून , संचालक मंडळाने प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस गळीत व्हावा व ऊसतोडणी कामगार परतू नयेत , यासाठी सतर्क राहावे ." बारामतीत बाबा कल्याणी सहकार्याने कारखाना एकर क्षेत्रात किर्लोस्करांचे युनिट होणार असल्याची माहिती पवार दिली,बारामतीत बाबा कल्याणी यांच्या सहकार्याने ३५० कोटींचा नवीन कारखाना व १०० एकर क्षेत्रात किर्लोस्करांचे नवीन युनिट सुरू होणार असल्याची माहिती श्री . पवार यांनी दिली . "पवार वाणेवाडी ""सोमेश्‍वर'चे संचालक जगताप हस्ते वाघळवाडी सरपंच सतीश सकुंडे हस्ते स्वागत करण्यात","श्री . पवार यांचे वाणेवाडी येथे ""सोमेश्‍वर'चे संचालक पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते तर वाघळवाडी येथे सरपंच सतीश सकुंडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले ." वाणेवाडी परिसरात रामराजे विकास सेवा सहकारी सोसायटीने बांधलेले रामराजे स्मृतिभवन संस्था पतसंस्था कार्यालयाचे उद्‌घाटन पवार हस्ते झाले पतसंस्थेचे उद्‌घाटन झाले वाघळवाडी योजना शाळेची संरक्षण भिंत भूमिपूजन पवार हस्ते झाले,"वाणेवाडी परिसरात रामराजे विकास सेवा सहकारी सोसायटीने बांधलेले "" रामराजे स्मृतिभवन व त्रिमूर्ती दूध संस्था व पतसंस्था यांच्या भव्य कार्यालयाचे उद्‌घाटन श्री . पवार यांच्या हस्ते झाले , तसेच पद्मश्री आप्पासाहेब पवार पतसंस्थेचे उद्‌घाटन झाले , तर वाघळवाडी येथे नूतन पाणी वितरण योजना , शौचालय योजना , शाळेची संरक्षण भिंत यांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले ." वाणेवाडी येथील सभेत प्रास्ताविक जगताप केले,वाणेवाडी येथील सभेत प्रास्ताविक पुरुषोत्तम जगताप यांनी केले . आर. के. पवार सूत्रसंचालन केले,आर. के. पवार यांनी सूत्रसंचालन केले . निगडे आभार मानले,विनायकराव निगडे यांनी आभार मानले . सभेत कामे,सभेत कामे मार्गी ... सभेतूनच अधिकाऱ्यांना कामाचे आदेश देण्याची दादांची पद्धत लोकांना अनुभवायला मिळाली,"भर सभेतूनच संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे आदेश देण्याची "" दादांची ' पद्धत लोकांना पुन्हा अनुभवायला मिळाली ." ग्रामसचिवालयाचा प्रश्‍न कळल्यावर सभेतूनच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळ बोलावून दिवसात प्रकरण लावून रिपोर्ट करा आदेश दिला गटशिक्षणाधिकारी वणवे शाळाखोल्या बसवून टाका सूचना दिली,"वाघळवाडीच्या ग्रामसचिवालयाचा प्रश्‍न वर्षभर रेंगाळल्याचे कळल्यावर सभेतूनच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळ बोलावून "" तीन दिवसात प्रकरण मार्गी लावून मला रिपोर्ट करा , ' असा आदेश दिला , तर गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांना "" वाघळवाडीत चार शाळाखोल्या बसवून टाका ' अशी सूचना दिली ." कन्नडवस्तीवरील पाटबंधारे कारखान्याच्या जागेतील रहिवाशांना जागा शोधून योजनेतून घर बांधून द्या आदेश जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना दिला,"कन्नडवस्तीवरील पाटबंधारे व कारखान्याच्या जागेतील रहिवाशांना पर्यायी जागा शोधून त्यांना विविध शासकीय योजनेतून घर बांधून द्या , असा आदेश नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना दिला ." निवेदने सभेत बसल्या लावली,अनेक निवेदने सभेत बसल्या बसल्या त्यांनी मार्गी लावली . आर्ट कॉर्नर,आर्ट कॉर्नर सुलेखन कार्यशाळा,सुलेखन आणि वारली कार्यशाळा आर्ट इंडिया फाउंडेशनच्या सुलेखन वारली कार्यशाळा एप्रिलपासून होणार,आर्ट इंडिया फाउंडेशनच्या वतीने सुलेखन आणि वारली कार्यशाळा २३ एप्रिलपासून होणार आहे . संपर्क,संपर्क : २५६६२८५४ किंवा ९८९०६७०७१० गोपाळराव शिखरे जलरंगातील चित्रे,गोपाळराव शिखरे यांची जलरंगातील चित्रे चित्रकार गोपाळराव शिखरे चित्रांचे प्रदर्शन एप्रिलदरम्यान आर्ट डे गॅलरी चौक रोड होणार,"ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव शिखरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन २० ते २६ एप्रिलदरम्यान आर्ट टु डे गॅलरी , हिराबाग चौक , टिळक रोड येथे होणार आहे ." शिखरे काम जलरंगात आहे,शिखरे यांचे काम प्रामुख्याने जलरंगात आहे . प्रदर्शनात कोकणातील निसर्गचित्रे मांडली,या प्रदर्शनात त्यांनी कोकणातील निसर्गचित्रे मांडली आहेत . "प्रदर्शनाचे उद्‌घाटन एप्रिलला ""संस्कारभारती'च्या चित्रकला विभागाचे अध्यक्ष रवी देव हस्ते होईल","प्रदर्शनाचे उद्‌घाटन २० एप्रिलला ""संस्कारभारती'च्या चित्रकला विभागाचे अध्यक्ष रवी देव यांच्या हस्ते होईल ." सकाळी रात्री वेळात प्रदर्शन राहील,सकाळी ११ ते रात्री आठ या वेळात प्रदर्शन खुले राहील . चारी पेन्सिल रेखांकने,आदित्य चारी यांची पेन्सिल रेखांकने "मुंबईचे चित्रकार चारी पेन्सिल पोर्ट्रेट्‌सचे प्रदर्शन रवी परांजपे फाऊंडेशनच्या ""संग्रह आर्ट प्लाझा'मध्ये एप्रिलदरम्यान होणार","मुंबईचे चित्रकार आदित्य चारी यांच्या निवडक पेन्सिल पोर्ट्रेट्‌सचे प्रदर्शन रवी परांजपे फाऊंडेशनच्या ""संग्रह आर्ट प्लाझा'मध्ये २० ते २९ एप्रिलदरम्यान होणार आहे ." चारी इझी फिगर स्टडी मेड इझी पुस्तके झाली,"पंचविशीतच चारी यांची "" पोर्ट्रेट स्टडी मेड इझी ' आणि "" फिगर स्टडी मेड इझी ' ही पुस्तके प्रकाशित झाली ." प्रदर्शनाचे उद्‌घाटन चित्रकार दत्तात्रेय पाडेकर हस्ते तारखेला सायंकाळी वाजता होईल,त्याच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रेय पाडेकर यांच्या हस्ते २० तारखेला सायंकाळी सहा वाजता होईल . सकाळी दुपारी सायंकाळी वेळात,सकाळी १० ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते आठ या वेळात १ . विद्यापीठातील पाली संस्कृतचे विद्यार्थीही वेळी होते,"पुणे विद्यापीठातील पाली , संस्कृतचे विद्यार्थीही या वेळी उपस्थित होते ." सारनाथ येथील भांडारकर संस्था प्रयत्नांतून संशोधकांच्या पिढीला अभ्यासाच्या वाटा होण्यास मदत होणार असून साह्य करण्याचे अभिवचनही लामा मनोगतात दिले,""" सारनाथ येथील "" सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज "" आणि "" भांडारकर संस्था "" यांच्या अशा एकत्रित प्रयत्नांतून तरुण संशोधकांच्या पिढीला अभ्यासाच्या नव्या वाटा खुल्या होण्यास मदत होणार असून , त्यासाठी सर्वतोपरी साह्य करण्याचे अभिवचनही दलाई लामा यांनी आपल्या मनोगतात दिले ." पुढे म्हणाले जगात अशांती दहशतवाद वाढत,"ते पुढे म्हणाले , "" जगात सर्वत्र अशांती आणि दहशतवाद वाढत आहे ." लोक अध्यात्म तत्त्वज्ञानाकडेही वळत,तसेच अनेक लोक अध्यात्म - तत्त्वज्ञानाकडेही वळत आहेत . विरोधाभासाच्या परिस्थितीत तत्त्वज्ञानाचा प्रसार होण्याची गरज आहे,अशा विरोधाभासाच्या परिस्थितीत बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार वेगाने होण्याची गरज आहे . बौद्ध तत्वज्ञानानुसार ध्यानधारणा भावभावनांचे ज्ञान होय,बौद्ध तत्वज्ञानानुसार ध्यानधारणा म्हणजे भावभावनांचे मानवी ज्ञान होय . बुद्धवचनांचा त्रिपिटक संग्रह भाषांत सापडतो,"बुद्धवचनांचा "" त्रिपिटक "" संग्रह विविध भाषांत सापडतो ." पाली जपानी चिनी तिबेटी सिंहली बर्मी भाषांचा समावेश आहे,"त्यात पाली , जपानी , चिनी , तिबेटी , सिंहली , बर्मी आदी भाषांचा समावेश आहे ." पाठभेदही आहेत,मात्र पाठभेदही अनेक आहेत . दूर करून बुद्धवचने केली पाहिजेत,ते दूर करून बुद्धवचने एकत्रित केली पाहिजेत . काळाच्या ओघात बुद्धवचनांचे संस्कृत ग्रंथ झाले,काळाच्या ओघात बुद्धवचनांचे मूळ संस्कृत ग्रंथ नष्ट झाले आहेत . धर्मातील संप्रदायांचे ग्रंथही भाषांत आहेत,बौद्ध धर्मातील चार प्रमुख संप्रदायांचे ग्रंथही वेगवेगळ्या भाषांत आहेत . भाषेत ग्रंथ आहेत,तिबेटी भाषेत असे चार हजार ५६९ ग्रंथ आहेत . अभ्यास होणे आहे,त्यांचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे . ' ' नालंदा विद्यापीठात असणाऱ्या नागार्जुन अतीश दीपंकर श्रीज्ञान परंपरेतील बौद्ध पंडितांच्या कार्याचा परिचय करून देणारे श्‍लोक दलाई लामा भाषेत रचले,नालंदा विद्यापीठात असणाऱ्या नागार्जुन ते अतीश ( दीपंकर श्रीज्ञान ) या परंपरेतील १७ बौद्ध पंडितांच्या कार्याचा परिचय करून देणारे २५ श्‍लोक स्वतः दलाई लामा यांनी तिबेटी भाषेत रचले आहेत . संस्कृत काव्यमय अनुवाद डॉ. बहुलकर केल्याबद्दल लामा हस्ते बहुलकर सन्मान वेळी करण्यात,त्यांचा समश्‍लोकी संस्कृत काव्यमय अनुवाद डॉ. बहुलकर यांनी केल्याबद्दल लामा यांच्या हस्ते बहुलकर यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला . श्‍लोकांचा हिंदी चिनी इंग्रजी भाषांतही अनुवाद झाला असून बहुलकर लामा दिला,"या श्‍लोकांचा हिंदी , चिनी , इंग्रजी आदी भाषांतही अनुवाद झाला असून , बहुलकर यांनी तो दलाई लामा यांना दिला ." लामा म्यानमारच्या बौद्ध अभ्यासकांना दिला,लामा यांनी तो म्यानमारच्या बौद्ध अभ्यासकांना दिला . दलाई लामा भांडारकर संस्थेला भेट दिली होती,दलाई लामा यांनी १९५६ साली भांडारकर संस्थेला भेट दिली होती . धर्मगुरुचे पद ग्रहण केले नव्हते,तेव्हा त्यांनी सर्वोच्च धर्मगुरुचे पद ग्रहण केले नव्हते . मूळ नाव तेनजिन ग्याचे अर्थ सागर आहे,त्यांचे मूळ नाव तेनजिन ग्याचे ( अर्थ ः शासनधर सागर ) असे आहे . छायाचित्र भेट देण्यात,त्यांना त्यावेळचे जुने छायाचित्र आज भेट देण्यात आले . दलाई शब्द लामा शब्द असल्याचे म्हणाले,दलाई हा मंगोलियन शब्द तर लामा हा तिबेटी शब्द असल्याचे ते म्हणाले . व्यापाऱ्यांवर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात व्यापारी झाला,दोन सोने व्यापाऱ्यांवर तीन अनोळखी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यापारी ठार ; तर दुसरा गंभीर जखमी झाला . हल्लेखोरांनी व्यापाऱ्यांकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग पळवून नेली,हल्लेखोरांनी व्यापाऱ्यांकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग पळवून नेली आहे . नवजीत कोठारी व्यापाऱ्याचे नाव असून परमार नानावटी रुग्णालयात उपचार आहेत,"नवजीत कोठारी असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून , संजय परमार यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ." घटना सांताक्रूझ आज सायंकाळी घडली,ही घटना सांताक्रूझ येथे आज सायंकाळी साडेसात वाजता घडली . कोठारी परमार दोघेही एस. व्ही रोड रिक्षातून चालले होते,कोठारी व परमार हे दोघेही एस. व्ही . रोड येथून रिक्षातून चालले होते . वेळी असताना हल्लेखोरांनी रिक्षा अडवली,त्याच वेळी बेसावध असताना तीन हल्लेखोरांनी रिक्षा अडवली . बॅग देण्यास परमार कोठारी विरोध केला असता हल्लेखोरांनी दोघांवरही चॉपरने हल्ला केला,"बॅग देण्यास परमार व कोठारी यांनी विरोध केला असता , हल्लेखोरांनी दोघांवरही चॉपरने हल्ला केला ." हल्ला संपर्कातील व्यक्तींच्या मदतीनेच झाला असल्याची शक्‍यता सांताक्रूझ पोलिसांनी केली आहे,हा हल्ला संपर्कातील व्यक्तींच्या मदतीनेच झाला असल्याची शक्‍यता सांताक्रूझ पोलिसांनी व्यक्त केली आहे . धावांचा पाठलाग करण्याइतकी फलंदाजी असूनही पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली,धावांचा पाठलाग करण्याइतकी बलाढ्य फलंदाजी असूनही पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली . शोएब मलिक कर्णधार हक महंमद युसूफ अपवाद वगळता फलंदाजाने खेळपट्टीवर टिकण्याची वृत्ती दाखविली,"शोएब मलिक , कर्णधार इंझमाम उल हक व महंमद युसूफ यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर टिकण्याची वृत्ती दाखविली नाही ." मलिकने विजयासाठी प्रयत्न केले,मलिकने विजयासाठी निकराचे प्रयत्न केले . चेंडूंत चौकार षट्‌कार फटकेबाजी करत खेळी केली,त्याने ५४ चेंडूंत सहा चौकार व एक षट्‌कार अशी फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली . राज्यातील वीजनिर्मिती संच झाल्याने पडत असून वीजनिर्मितीवरही परिणाम होत असल्याची कबुली ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली,राज्यातील वीजनिर्मिती संच जुनाट झाल्याने ते वारंवार बंद पडत असून त्यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होत असल्याची स्पष्ट कबुली ऊर्जामंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली . दरम्यान अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वीजकेंद्रातील संच बिघडत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल ग्वाहीदेखील दिली,"दरम्यान , अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वीजकेंद्रातील संच वारंवार बिघडत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल , अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली ." परळी वैजनाथ वीजकेंद्रातील संच पडत असल्याबद्दल अशोक जाधव सुनील केदार आमदारांनी प्रश्‍न विचारला होता,परळी वैजनाथ वीजकेंद्रातील संच वारंवार बंद पडत असल्याबद्दल अशोक जाधव व सुनील केदार या आमदारांनी प्रश्‍न विचारला होता . वीजकेंद्रातील संच वर्षांपेक्षा असल्याने पडत आहेत,वीजकेंद्रातील संच ३० वर्षांपेक्षा अधिक जुनाट असल्याने ते वारंवार बंद पडत आहेत . परळी वीजकेंद्रात दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली सांगतानाच अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संच पडल्याचे आढळलेले ऊर्जामंत्र्यांनी केले,"त्यामुळे परळी वीजकेंद्रात सुमारे ५२७ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली , असे सांगतानाच कुणाही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संच बंद पडल्याचे आढळलेले नाही , असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले ." कारणामुळे तेच संच पुन्हा पडत आहेत,परंतु एकाच कारणामुळे तेच तेच संच पुन्हा पुन्हा बंद पडत आहेत . देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे,देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे . प्रकाराची चौकशी व्हावी मागणी भाजपचे देवेंद्र फडणवीस केली,"या प्रकाराची चौकशी व्हावी , अशी मागणी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी केली ." ऊर्जामंत्र्यांनी मागणी केली,ऊर्जामंत्र्यांनी ही मागणी मान्य केली . राज्यातील रुग्णालये आरोग्यकेंद्रांमध्ये कर्मचारीवर्ग आहे,राज्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये कर्मचारीवर्ग अपुरा आहे . संदर्भात एकदा मंत्री राज्यमंत्र्यांनी बसावे पदांचा आढावा घ्यावा निर्देश विधानसभा अध्यक्ष कुपेकर आज दिले,"या संदर्भात एकदा मंत्री व राज्यमंत्र्यांनी एकत्र बसावे आणि सर्व रिक्त पदांचा आढावा घ्यावा , असे निर्देश विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आज दिले ." चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याबाबत मुनगंटीवार प्रश्‍न विचारला होता,चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्‍यक सोयीसुविधांचा अभाव असल्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्‍न विचारला होता . रुग्णालये आरोग्यकेंद्रांमध्ये कर्मचारी नसल्याने जनतेचे हाल होतात पक्षनेते रामदास कदम सभागृहाचे लक्ष वेधले,"ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने जनतेचे हाल होतात , याकडे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले ." पूर्व क्षितिजावर उगवणारी रंगाची सूर्यकोर अमावस्येचा चंद्र दृश्‍याने नववर्षाच्या दिवशी भारतातून आज सूर्यग्रहण पाहता आले,"पूर्व क्षितिजावर उगवणारी लाल रंगाची सूर्यकोर आणि अमावस्येचा काळा चंद्र , अशा विलोभनीय दृश्‍याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण भारतातून आज खंडग्रास सूर्यग्रहण पाहता आले ." अमावस्येच्या चंद्राने टक्के झाकलेल्या स्थितीतच आज सूर्याची कोर पुण्यातून उगवताना दिसली,अमावस्येच्या चंद्राने २५ टक्के झाकलेल्या स्थितीतच आज सूर्याची लालसर कोर पुण्यातून उगवताना दिसली . धुके प्रदूषणामुळे शहरातून सूर्याचे दर्शन घडले वाजून मिनिटांनी,धुके आणि प्रदूषणामुळे शहरातून सूर्याचे पहिले दर्शन घडले ते सात वाजून पन्नास मिनिटांनी . वेळी ग्रहणस्थितीत असणारा सूर्य क्षितिजापासून अंश वर आला होता,या वेळी ग्रहणस्थितीत असणारा सूर्य क्षितिजापासून तीन चार अंश वर आला होता . सुरवातीला डोळ्यांना सुखावणारे दृश्‍य सूर्य वर आला होऊ लागले,सुरवातीला डोळ्यांना सुखावणारे हे दृश्‍य सूर्य जसा वर आला तसे तेजस्वी होऊ लागले . इमारतींच्या गच्चीवरून सौरचष्मे एक्‍स फिल्म वापरून आकाशप्रेमींनी घटनेचा आनंद घेतला,"इमारतींच्या गच्चीवरून , सौरचष्मे , एक्‍स - रे फिल्म वापरून अनेक आकाशप्रेमींनी या संपूर्ण घटनेचा आनंद घेतला ." सूर्यग्रहण पुण्यातून दृष्टीस पडले चंद्राने सूर्याला टक्के झाकले होते,हे खंडग्रास सूर्यग्रहण पुण्यातून प्रथम जेव्हा दृष्टीस पडले त्याचवेळी चंद्राने सूर्याला सर्वाधिक म्हणजे २५ टक्के एवढे झाकले होते . ग्रहणाचा उत्तरार्ध होऊन चंद्राची प्रतिमा सूर्यावरून बाजूला होताना पाहिली गेली,यानंतर ग्रहणाचा उत्तरार्ध सुरू होऊन चंद्राची काळी प्रतिमा सूर्यावरून बाजूला होताना पाहिली गेली . वाजून मिनिटांनी चंद्र सूर्यापासून होऊन ग्रहण सुटले,सात वाजून ३५ मिनिटांनी चंद्र पूर्णत : सूर्यापासून वेगळा होऊन ग्रहण सुटले . ग्रहण असल्यामुळे चंद्राने सूर्याला झाकल्यामुळे तापमानात फरक जाणवला,ग्रहण खंडग्रास असल्यामुळे आणि चंद्राने सूर्याला चतकोरच चतकोरच झाकल्यामुळे तापमानात विशेष फरक जाणवला नाही . ग्रहण क्षितिजाजवळ घडले असले वेळातच सूर्य झाल्यामुळे पुढील अवस्थांचे डोळ्यांनी निरीक्षण करता आले,"ग्रहण क्षितिजाजवळ घडले असले , तरी काही वेळातच सूर्य तेजस्वी झाल्यामुळे पुढील अवस्थांचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करता आले नाही ." वेळी वृत्तवाहिन्यांवर दाखविला जाणारा कार्यक्रम पाहणेच नागरिकांनी केले,"अशा वेळी वृत्तवाहिन्यांवर दाखविला जाणारा "" लाइव्ह ' कार्यक्रम पाहणेच नागरिकांनी पसंत केले ." ग्रहण संस्थांसाठीही पर्वणी ठरले,हे ग्रहण विविध संस्थांसाठीही पर्वणी ठरले . आयुका परिसंस्था आकाशमित्र खगोल विश्‍व संस्थांनी ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण फिल्टर्स गॉगल्स साधनांचा केला,""" आयुका ' , ज्योतिर्विद्या परिसंस्था , आकाशमित्र , खगोल विश्‍व आदी संस्थांनी ग्रहण सुरक्षितरीत्या पाहण्यासाठी दुर्बीण , फिल्टर्स , सोलर गॉगल्स आदी साधनांचा वापर केला ." पद्धतीने करआकारणी केल्याप्रकरणी गेल्या वर्षांत महापालिकेला व्याजासह रुपये परतावा द्यावा लागल्याची माहिती उजेडात आली आहे,चुकीच्या पद्धतीने करआकारणी केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षांत महापालिकेला व्याजासह तब्बल एक कोटी ८३ लाख ३८ हजार रुपये परतावा द्यावा लागल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे . करप्रणालीमध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न असलेल्या महापालिकेच्या करआकारणी विभागाच्या कारभाराचा नमुना आहे,"करप्रणालीमध्ये "" गुणवत्ता प्रमाणपत्र "" मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असलेल्या महापालिकेच्या करआकारणी - करसंकलन विभागाच्या अजब कारभाराचा हा एक नमुना आहे ." कार्यकर्ते दुर्गे माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमधून गोष्ट समोर आली आहे,सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्गे यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमधून ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे . १९९९ २००५ कालावधीत मिळकतकराची पद्धतीने आकारणी केलेल्या सुमारे प्रकरणांत महापालिकेला परतावा द्यावा लागला आहे,१९९९ ते २००५ या कालावधीत मिळकतकराची चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेल्या सुमारे ५०हून अधिक प्रकरणांत महापालिकेला हा परतावा द्यावा लागला आहे . शिरोळ तालुक्‍यातील उदगाव मुलीनेही प्रवेश घेतला,शिरोळ तालुक्‍यातील उदगाव येथील एका मुलीनेही प्रवेश घेतला . प्रॅक्‍टिकलची सुविधा नव्हती,प्रॅक्‍टिकलची कोणतीच सुविधा नव्हती . विद्यार्थ्यांना घेऊन सी. डी. काणे आयको डेक्कन सूत गिरणीला जात,"त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन सी. डी. काणे आयको , डेक्कन सूत गिरणीला जात ." विद्यार्थी बस रिक्षाने जात असत,विद्यार्थी बस किंवा रिक्षाने जात असत . श्री. काणे सायकलने पुढे जात,श्री. काणे सायकलने पुढे जात . महिने शिकवीत,पहिले तीन महिने ते एकटेच शिकवीत होते . महाविद्यालय झाले बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते,महाविद्यालय सुरू झाले मात्र बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते . सुरवातीस गणपती माळी मास्तरांच्या दिवस लॉजमध्ये महिने सिंधी पंचायत धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था केली,"सुरवातीस गणपती माळी मास्तरांच्या खोल्यामध्ये , काही दिवस गौरी शंकर लॉजमध्ये , तर दोन - तीन महिने सिंधी पंचायत धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था केली ." मे महिन्यात राजवाड्याच्या मागील बाजूस विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली,त्यानंतर मे महिन्यात राजवाड्याच्या मागील बाजूस विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली . काळात डिसेंबर श्री. आजगावकर श्री. पुजारी डॉ. बी. बी. बरगाले संस्थेत झाले,"दरम्यानच्या काळात डिसेंबर महिन्यात श्री. आजगावकर , श्री. पुजारी , डॉ. बी. बी. बरगाले संस्थेत नियुक्त झाले ." फेब्रुवारी पाटील मुख्यमंत्री होते,फेब्रुवारी १९८३ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते . पुतळ्याचे उद्‌घाटन गिरणीच्या बी युनिटच्या उद्‌घाटनास आले,कदमआण्णा पुतळ्याचे उद्‌घाटन आणि आयको सूत गिरणीच्या बी युनिटच्या उद्‌घाटनास ते येथे आले होते . संस्थेस भेट दिली,त्यावेळी त्यांनी संस्थेस भेट दिली . राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी कर्नाटक िळनाडूत जात,"राज्यातील विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणासाठी कर्नाटक , िळनाडूत जात होते ." वेळी राज्यातील संस्थांनी येऊन तत्त्वावरील विद्यालये केल्यास परवानगी दिली घोषणा महिन्यांनी केली,"अशा वेळी राज्यातील काही सहकारी संस्थांनी एकत्र येऊन अशी विनाअनुदान तत्त्वावरील अभियांत्रिकी विद्यालये सुरू केल्यास त्यास परवानगी दिली जाईल , अशी घोषणा काही महिन्यांनी त्यांनी केली ." घोषणेनंतर जून अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांना वस्त्रोद्योग अभियांत्रिकीच्या परवानगी मिळाली,या घोषणेनंतर जून १९८३ला अभियांत्रिकीच्या अन्य अभ्यासक्रमांना आणि वस्त्रोद्योग अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमास परवानगी मिळाली . मुंबईतील शंका केली,यावेळी मुंबईतील काहींनी वस्त्रोद्योग पदवी अभ्यासक्रमाबाबत शंका व्यक्त केली . अभ्यासक्रम गुणवत्तेने चालविता येतील मुलांना नोकऱ्या मिळणार प्रश्‍न केले शंका संस्थेने ठरवली,इतके अभ्यासक्रम गुणवत्तेने चालविता येतील का ? मुलांना नोकऱ्या मिळणार का ? असे प्रश्‍न उपस्थित केले ; मात्र ही शंका संस्थेने निष्प्रभ ठरवली . संस्थेकडे यंत्रसामग्री पुस्तके खरेदीसाठी पैसे नव्हते,संस्थेकडे यंत्रसामग्री आणि पुस्तके खरेदीसाठी पैसे नव्हते . मुंबईस जाऊन फूटपाथवर पैशात पुस्तके मिळतील खरेदी केली,मुंबईस जाऊन फूटपाथवर कमीत कमी पैशात पुस्तके मिळतील तितकी खरेदी केली . बापू कोळी श्री. माने यंत्रे दिली,"बापू कोळी , श्री. माने यांनी मोफत यंत्रे दिली ." श्री. बावचकर श्री. उरणे यंत्रे दिली,"श्री. बावचकर , श्री. उरणे यांनीही काही जुनी यंत्रे दिली ." यंत्रसामग्री काढण्यात,यंत्रसामग्री काढण्यात आली . खर्च पुढे जात होता,हा खर्च तीन लाखांच्या पुढे जात होता . संस्थेकडे रुपये होते,१९८३ मध्ये केवळ संस्थेकडे जेमतेम १२ हजार रुपये होते . श्री. काणे संस्थेचे अध्यक्ष कलाप्पा आवाडे परिस्थिती सांगितली,श्री. काणे यांनी संस्थेचे अध्यक्ष कलाप्पा आवाडे यांना परिस्थिती सांगितली . श्री. आवाडे सांगितले पाया काढा पैसे पडणार,"श्री. आवाडे यांनी सांगितले , तुम्ही पाया काढा , तुम्हाला पैसे कधीच कमी पडणार नाहीत ." श्री. आवाडे विश्‍वास संस्थेस प्रोत्साहन देतो,श्री. आवाडे यांचा हा विश्‍वास संस्थेस अजूनही प्रोत्साहन देतो आहे . आतापर्यंत रुपयांच्या इमारती झाल्या संस्थेस कधीही पैसा पडला,आतापर्यंत १५ कोटी रुपयांच्या इमारती झाल्या ; मात्र संस्थेस कधीही पैसा कमी पडला नाही . संस्थेने गरजा पाहून अभ्यासक्रम केले,संस्थेने गरजा पाहून अभ्यासक्रम सुरू केले . इंजिनिअर अभ्यासक्रम झाला,टेक्‍स्टाईल प्लॅंट इंजिनिअर हा आशिया खंडातील पहिला अभ्यासक्रम येथे सुरू झाला . मेकॅनिकल इलेक्‍ट्रॉनिक्‍स एम टेक टेक्‍स्टाईल टेक्‍नॉलॉजी इन्मर्फोमेशन टेक्‍नॉलॉजी पीएचडी अभ्यासक्रम झाले,"त्यानंतर मेकॅनिकल , इलेक्‍ट्रॉनिक्‍स , एम टेक टेक्‍स्टाईल टेक्‍नॉलॉजी , इन्मर्फोमेशन टेक्‍नॉलॉजी , पीएचडी असे अभ्यासक्रम सुरू झाले ." गेल्या वर्षीही टेक राज्यातील टेक्‍नॉलॉजी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम झाले,गेल्या वर्षीही टेक्‍स्टाईल केमिस्ट्री एम टेक आणि राज्यातील पहिले फॅशन टेक्‍नॉलॉजी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम येथे सुरू झाले . सुरवातीस विद्यार्थी स्टाफ स्थिती असलेल्या संस्थेत शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आहेत,"सुरवातीस ३० विद्यार्थी आणि चार स्टाफ अशी स्थिती असलेल्या या संस्थेत आज ३०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , २००० विद्यार्थी आहेत ." संस्थेची वाढ झाली उपक्रमामुळे संशोधनामुळे संस्थेचे नाव पातळीवर पोहचले,या संस्थेची केवळ संख्यात्मक वाढ झाली नाही तर विविध उपक्रमामुळे आणि संशोधनामुळे संस्थेचे नाव जागतिक पातळीवर पोहचले . सुरवातीस यंत्रसामग्रीसाठी भटकावे असे संस्थेत कोट्यवधीची यंत्रसामग्री शिक्षण कार्य भेट आले,सुरवातीस छोट्या यंत्रसामग्रीसाठी भटकावे लागत असे ; त्याच संस्थेत आज कोट्यवधीची यंत्रसामग्री दर्जात्मक शिक्षण आणि कार्य यामुळे भेट म्हणून आले आहेत . सुल्झर कंपनीने लाखांचे यंत्र भेट दिले,सुल्झर कंपनीने १९९६ला ४० लाखांचे यंत्र भेट दिले . कंपनीने रुपयांचे यंत्र दिले,रिटर कंपनीने ७० लाख रुपयांचे यंत्र दिले . मुराटा कंपनीने एअरजेट टेक्‍नॉलॉजीचे रुपये किमतीचे यंत्र दिले,मुराटा कंपनीने एअरजेट टेक्‍नॉलॉजीचे ८५ लाख रुपये किमतीचे यंत्र दिले . कंपनीने ऍटो कोनर मशीन दिले असून किंमत रुपयांच्यावर आहे,"स्लॅपोस्ट कंपनीने ऍटो कोनर , ओपन एंड स्पिनिंग मशीन दिले असून त्याची किंमत एक कोटी रुपयांच्यावर आहे ." संख्याशास्त्रातील संशोधनाचा विषयांनाही फायदा व्हावा प्रयत्न करावेत आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू साळुंखे केले,""" संख्याशास्त्रातील संशोधनाचा इतर विषयांनाही फायदा व्हावा , त्यासाठी प्रयत्न करावेत , ' ' "" असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले ." विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातर्फे इन्फरन्स विषयावर दिवसांची परिषद झाली,"विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातर्फे "" स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग अँड इन्फरन्स "" या विषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली ." वेळी बोलत,त्या वेळी ते बोलत होते . वेळी डॉ. साळुंखे विभागाच्या भविष्यातील योजनांसाठी सुविधा पुरविण्यात येतील सांगितले,"या वेळी डॉ. साळुंखे यांनी विभागाच्या भविष्यातील सर्व योजनांसाठी सुविधा पुरविण्यात येतील , असे सांगितले ." पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे डॉ. बी. के. काळे वेळी भाषण झाले,पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. बी. के. काळे यांचेही या वेळी भाषण झाले . परिषदेचे समन्वयक डॉ. आर. एन. रट्टीहळ्ळी स्वागत केले,परिषदेचे समन्वयक डॉ. आर. एन. रट्टीहळ्ळी यांनी स्वागत केले . संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. टी. शिर्के विभागाच्या कार्याचा आढावा घेतला,संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. टी. शिर्के यांनी विभागाच्या कार्याचा आढावा घेतला . पुजारी सुतार स्वागतगीत म्हटले,अनुजा पुजारी व अमित सुतार यांनी स्वागतगीत म्हटले . वेळी विद्यापीठातील विभागप्रमुख नाईक निंबाळकर डॉ. रवी श्रीनिवासन म्हैसूर देशमुख पुणे श्रीहरी बडोदा नायक गुलबर्गा कुलथीनाल नाशिक डॉ. एस. जे. वामन बंगळूर होते,"या वेळी पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. उत्तरा नाईक - निंबाळकर , डॉ. रवी श्रीनिवासन ( म्हैसूर ) , डॉ. शैलजा देशमुख ( पुणे ) , डॉ. एम. श्रीहरी ( बडोदा ) , डॉ. एस. एस. नायक ( गुलबर्गा ) , डॉ. संगीता कुलथीनाल ( नाशिक ) , डॉ. एस. जे. वामन ( बंगळूर ) आदी उपस्थित होते ." डॉ. डी. एन. काशीद कांबळे बसुगडे काकडे घुटे पवार संयोजन केले,"डॉ. डी. एन. काशीद , प्रा. अस्मिता कांबळे , प्रा. अरुण बसुगडे , प्रा. सी. एस. काकडे , प्रा. व्ही. बी. घुटे , सर्जेराव पवार यांनी संयोजन केले ." गॅलरी केंद्राचे संचालक निसर्ग चित्रकार शरद वायकूळ दिल्लीतील कौन्सिल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिसर्च संस्थेने केले,शरद वायकूळ आर्ट गॅलरी व सांस्कृतिक केंद्राचे संचालक व ज्येष्ठ निसर्ग चित्रकार शरद वायकूळ यांना दिल्लीतील कौन्सिल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिसर्च या संस्थेने राष्ट्रीय निर्माणरत्न ऍवार्ड प्रदान केले . जयपूरमध्ये होता,जयपूरमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा होता . राजस्थानातील थंडीच्या लाटेमुळे नव्हते,राजस्थानातील थंडीच्या लाटेमुळे वायकूळ उपस्थित नव्हते . ऍवार्ड करण्यात,त्यामुळे हे ऍवार्ड त्यांना घरपोच करण्यात आले . वायकूळ आर्ट गॅलरीच्या वर्धापन सुरवात मार्चअखेर होत,वायकूळ यांच्या आर्ट गॅलरीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाची सुरवात २ ते ६ मार्चअखेर होत आहे . मार्च वामनराव देशपांडे ज्ञानेश्‍वरीच्या सहवासात विषयावर भाषण आहे,"२ व ३ मार्च रोजी वामनराव देशपांडे यांचे "" ज्ञानेश्‍वरीच्या सहवासात "" या विषयावर भाषण आहे ." "मार्चला चित्रकारांच्या ""पॅलेट चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन दिग्वविजय खानविलकर हस्ते सायंकाळी होईल","चार मार्चला उदयोन्मुख चित्रकारांच्या ""पॅलेट नाईफ'वरील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन दिग्वविजय खानविलकर यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होईल ." मार्चला लेखिका देव कांच कमल कथासंग्रहाचे प्रकाशन होईल मार्चला फॅमिलीतर्फे कार्यक्रम गायिका उपळेकर हस्ते होईल,"पाच मार्चला लेखिका श्रीमती उषा देव यांच्या "" कांच कमल "" या कथासंग्रहाचे प्रकाशन होईल व ६ मार्चला आर्ट व्हिजन फॅमिलीतर्फे कलासंपन्न सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठ गायिका श्रीमती गीताताई उपळेकर यांच्या हस्ते होईल ." कला सोहळा सर्वांसाठी आहे,कला सोहळा सर्वांसाठी विनामूल्य आहे . कार्यक्रम होतील,कार्यक्रम वायकूळ आर्ट गॅलरीत होतील . माहितीसाठी २६९४७५६ संपर्क साधावा,अधिक माहितीसाठी २६९४७५६ येथे संपर्क साधावा . बालवयात झोपेच्या समस्या असलेल्या मुलांमध्ये पुढील काळात वर्तनदोष उद्‌भवतात आरोग्याची स्थितीही नसते ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी म्हटले,"अगदी बालवयात झोपेच्या समस्या असलेल्या मुलांमध्ये पुढील काळात वर्तनदोष उद्‌भवतात आणि त्यांच्या आरोग्याची स्थितीही फारशी समाधानकारक नसते , असे ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी म्हटले आहे ." मुलांमधील वर्तनसमस्या प्रमाणात आढळून असल्या मूळ शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांनी ऑस्ट्रेलियाच्या पाहणीमध्ये झालेल्या कुटुंबांचा अभ्यास केला,"मुलांमधील वर्तनसमस्या सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्या तरी , त्यांचे मूळ शोधून काढण्यासाठी या तज्ज्ञांनी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय बालआरोग्यविषयक पाहणीमध्ये सहभागी झालेल्या ४९८३ कुटुंबांचा सखोल अभ्यास केला ." टक्के मुलांना झोपेच्या समस्या होत्या टक्के मुलांमध्ये समस्यांचे प्रमाण होते आढळून,"त्यात किमान २० टक्के मुलांना झोपेच्या किरकोळ समस्या होत्या , तर १४ टक्के मुलांमध्ये अशा समस्यांचे प्रमाण तीव्र होते , असे आढळून आले ." झोप लागणे झोपेत मध्येच होणे समस्यांचे प्रमाण मुलांमध्ये होते समस्या असलेल्या मुलांमध्ये एडीएचडी नावाने ओळखली जाणारी समस्या आढळून येण्याचे प्रमाण मुलांपेक्षा पटीने होते निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले,"चटकन झोप न लागणे , झोपेत मध्येच जागे होणे या समस्यांचे प्रमाण मुलांमध्ये अधिक होते आणि अशा समस्या असलेल्या मुलांमध्ये एडीएचडी या नावाने ओळखली जाणारी मंत्रचाळेपणाची समस्या आढळून येण्याचे प्रमाण इतर मुलांपेक्षा १२ पटीने अधिक होते , असे निरीक्षण या तज्ज्ञांनी नोंदविले आहे ." अंथरुणावर पडल्यापडल्या झोप येणे झोपेतून उठल्यानंतरही ताजेतवाने वाटणे समस्यांचा वर्तनदोषाशी संबंध होता तज्ज्ञांनी म्हटले,"अंथरुणावर पडल्यापडल्या लगेच झोप न येणे आणि झोपेतून उठल्यानंतरही ताजेतवाने न वाटणे या दोन समस्यांचा या वर्तनदोषाशी अधिक थेट संबंध होता , असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे ." कैद्यांना औषधोपचार समुपदेशनाची सोय करण्यात,"तेथे या कैद्यांना औषधोपचार , समुपदेशनाची सोय करण्यात आली आहे ." महिन्यांतील एचआयव्हीची बाधा असणाऱ्या कैद्यांचे प्रमाण लक्षात घेता तुरुंगाबाहेरून आलेल्या कैद्यांमुळे प्रमाण वाढले असल्याचे केले,चार महिन्यांतील एचआयव्हीची बाधा असणाऱ्या कैद्यांचे प्रमाण लक्षात घेता तुरुंगाबाहेरून नव्याने आलेल्या कैद्यांमुळे हे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी कबूल केले . एचआयव्ही आहे तुरुंगातील जबरदस्तीने रक्ततपासणी करणे कारागृहाच्या नियमावलीत बसत नसल्याचे साठे सांगितले,मात्र निव्वळ एचआयव्ही आहे किंवा नाही यासाठी तुरुंगातील प्रत्येकाची जबरदस्तीने रक्ततपासणी करणे हे कारागृहाच्या नियमावलीत बसत नसल्याचे साठे यांनी सांगितले . पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज संस्थेने तुरुंगातील कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत न्यायालयात याचिका केली,""" पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज ' या संस्थेने तुरुंगातील कैद्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधांबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे ." कैद्यांना तुरुंगात पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत संस्थेचे अध्यक्ष योगेश कामदार याचिकेमध्ये कैद्यांचे आरोग्य मिळणाऱ्या सोयीसुविधा तुरुंगातील क्षमतेपेक्षा केल्या जाणाऱ्या कैद्यांच्या संख्येबाबतही प्रश्‍न केला,"कैद्यांना तुरुंगात पुरवल्या जाणाऱ्या सोयी - सुविधांबाबत या संस्थेचे अध्यक्ष योगेश कामदार यांनी या याचिकेमध्ये कैद्यांचे आरोग्य , त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा ; तसेच तुरुंगातील क्षमतेपेक्षा अधिक केल्या जाणाऱ्या कैद्यांच्या संख्येबाबतही प्रश्‍न उपस्थित केला आहे ." बेस्ट काळात प्रवाशांना टॅक्‍सीं दिलासा,""" बेस्ट बंद ' काळात प्रवाशांना "" शेअर टॅक्‍सीं ' मुळे दिलासा !" विजय पोयरेकर सकाळ वृत्तसेवा,विजय पोयरेकर \ सकाळ वृत्तसेवा मुंबई ता,"मुंबई , ता . २१ -" बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला रिक्षा टॅक्‍सीचालक मालकांनी काळात प्रवाशांची गरज पाहून भाडे आकारले,""" बेस्ट ' बस कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला ; परंतु रिक्षा - टॅक्‍सीचालक - मालकांनी या काळात प्रवाशांची गरज पाहून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले ." नोकरदार प्रवाशांच्या खिशाला चाट बसली बाजूला टॅक्‍सीचालकांनी संपकाळातील दिवसांत भाड्यामध्ये वाढ करता ठरलेल्या दराने सेवा देऊन दिलासा दिला,त्यामुळे नोकरदार आणि प्रवाशांच्या खिशाला चांगलीच चाट बसली ; परंतु दुसऱ्या बाजूला शेअर टॅक्‍सीचालकांनी मात्र या संपकाळातील दोन दिवसांत भाड्यामध्ये कोणतीही वाढ न करता नेहमीप्रमाणेच ठरलेल्या दराने सेवा देऊन मुंबईकरांना दिलासा दिला . युनियनच्या संलग्नतेने मुंबईत मार्गांवर टॅक्‍सी सेवा चालते संपाच्या काळात मार्गांवर मिळून दिवसांत मार्गांवर सेवा चालविण्यात,"मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनच्या संलग्नतेने मुंबईत ३० मार्गांवर "" शेअर टॅक्‍सी ' सेवा चालते ; परंतु संपाच्या काळात आणखी १८ अतिरिक्त मार्गांवर मिळून या दोन दिवसांत एकूण ४८ मार्गांवर ही सेवा चालविण्यात आली ." संपाच्या दिवसांत सदस्यांनी टक्के व्यवसाय केला लोकांचा दुवा मिळविला दृष्टीने मोलाचे आहे युनियनचे सेक्रेटरी क्वॉड्रोस केले,"नेहमीपेक्षा संपाच्या या दोन दिवसांत स्वाभाविकपणे आमच्या सदस्यांनी १०० टक्के अधिक व्यवसाय केला ; पण त्याहीपेक्षा त्यांनी लोकांचा "" दुवा ' मिळविला , हे आमच्या दृष्टीने जास्त मोलाचे आहे , असे या युनियनचे जनरल सेक्रेटरी ए. एल. क्वॉड्रोस यांनी स्पष्ट केले ." शुक्रवारी ता बस जीप वाहनांना मुंबईत वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे टॅक्‍सींच्या बरोबरीने प्रवाशांना आधार मिळाला टॅक्‍सी असलेल्या मार्गांवर प्रवाशांनी टॅक्‍सीलाच पसंती दिल्याचे दिसून,"शुक्रवारी ( ता . २० ) खासगी बस , जीप आदी वाहनांना मुंबईत प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे शेअर टॅक्‍सींच्या बरोबरीने प्रवाशांना त्यांचाही आधार मिळाला ; पण शेअर टॅक्‍सी असलेल्या मार्गांवर प्रवाशांनी टॅक्‍सीलाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले ." तोडगा काढण्याच्या दृष्टीने आहोत क्वॉड्रोस सांगितले,"तरीही आम्ही तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत ' ' , असे क्वॉड्रोस यांनी सांगितले ." कार्ड योजना,""" स्मार्ट कार्ड ' योजना विचाराधीन" टॅक्‍सी सेवेला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद वाढत,""" "" आमच्या "" शेअर टॅक्‍सी ' सेवेला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे ." सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन कार्ड योजना करण्याचे आहे क्वॉड्रोस सांगितले,"या सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन , "" स्मार्ट कार्ड ' सारखी योजना चालू करण्याचे आमच्या विचाराधीन आहे ' "" ' , असे श्री . क्वॉड्रोस यांनी सांगितले ." तोफेची किंमत,एका तोफेची किंमत किती ? दीडशे कोटी रोड ता,"नाशिक रोड , ता . २२ -" तोफेची किंमत,तोफेची किंमत किती ? दीडशे कोटी . वापरला जाणारा बॉंब लाखांचा,त्यासाठी वापरला जाणारा बॉंब केवढ्याचा ? अंदाजे सोळा लाखांचा . बॉंब डागायला खर्च,एक बॉंब डागायला एवढा खर्च ? संवादातून लष्करातील तोफखान्यासंदर्भातील लोकांचे कुतूहल होत,या आणि अशा संवादातून भारतीय लष्करातील तोफखान्यासंदर्भातील लोकांचे कुतूहल व्यक्त होत होते . आयुध सामर्थ्य पाहून दिपणारे डोळे किंमती ऐकून दिपले जात,समृद्ध आयुध सामर्थ्य पाहून दिपणारे डोळे त्याच्या किंमती ऐकून आणखी दिपले जात होते . नो युवर आर्मी युद्ध साहित्याच्या प्रदर्शनानिमित्ताने क्षेत्र असलेल्या भागात फिरण्याची संधी लोकांना मिळाली,""" नो युवर आर्मी ' या युद्ध साहित्याच्या प्रदर्शनानिमित्ताने एरवी "" प्रतिबंधित क्षेत्र ' असलेल्या या भागात फिरण्याची संधी लोकांना मिळाली ." साधली,त्यांनी ती चांगलीच साधली . दिवसभरात हजारांहून लोकांनी हजेरी लावल्याचा अंदाज वर्तविला जात होता,दिवसभरात पाच हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावल्याचा अंदाज वर्तविला जात होता . प्रदर्शनाचा दिवस असल्याने गर्दी झाल्याने प्रशासनाने दुपारची वेळ वाढवूनही सायंकाळी दिवस मावळेपर्यंत गर्दी झाली,प्रदर्शनाचा आजचा अखेरचा दिवस असल्याने आणि मोठी गर्दी झाल्याने प्रशासनाने दुपारची वेळ वाढवूनही सायंकाळी दिवस मावळेपर्यंत गर्दी काही कमी झाली नाही . बोफोर्सचे सामर्थ्य आवडले रडार यंत्रणेचे कुतूहल होते,कुणाला बोफोर्सचे सामर्थ्य आवडले तर कुणाला रडार यंत्रणेचे कुतूहल होते . हेलिकॉप्टरच्या प्रेमात पडले,कुणी चेतक चिता आणि ध्रुव या हेलिकॉप्टरच्या प्रेमात पडले होते . सेकंदात रॉकेट सोडणाऱ्या अप्रूप वाटत,काहींना वीस सेकंदात चाळीस रॉकेट सोडणाऱ्या लॉंचरचे अप्रूप वाटत होते . सुट्या लागलेल्या बालगोपाळांना प्रदर्शन पर्वणीच होती,सुट्या लागलेल्या बालगोपाळांना तर हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच होती . आयुधांना हात लावण्याची संधी मिळाली होती,लष्करी आयुधांना हात लावण्याची संधी त्यांना मिळाली होती . जवान सामन्यांमध्ये संवादाचा सेतू बांधला जात होता,लष्करी जवान व सामन्यांमध्ये संवादाचा सेतू बांधला जात होता . प्रदर्शनाला प्रमाणावर गर्दी आहे,कालपासून प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे . दिवसांत प्रदर्शनाला नागरिकांकडून प्रतिसाद लाभला,दोन दिवसांत या लष्करी प्रदर्शनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला . प्रदर्शनाची मुदत वाढवायला हवी होती तक्रारीचा सूरही आळविला,मात्र प्रदर्शनाची मुदत वाढवायला हवी होती अशा तक्रारीचा सूरही अनेकांनी आळविला . महापालिका कामकाजाने धरली अत्याधुनिकतेची कास,महापालिका प्रशासकीय कामकाजाने धरली अत्याधुनिकतेची कास नाशिक ता,"नाशिक , ता . २१ -" झालेल्या कामात गतिमानता आणण्यासाठी अत्याधुनिकतेचा स्वीकार केला,जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानात सहभागी झालेल्या नाशिक महापालिका प्रशासनाने आपल्या कामात अधिक गतिमानता आणण्यासाठी अत्याधुनिकतेचा स्वीकार केला आहे . पुढील काळात नागरिक अधिकारी नगरसेवकांना काम पाहायला मिळणार,"पुढील काळात नागरिक , अधिकारी व नगरसेवकांना अधिक चांगले काम पाहायला मिळणार आहे ." काम वेळ पैशाची बचत करणारे असावे स्तरावर काम करणाऱ्या आयएसओ दर्जाच्या संस्थांचे मार्गदर्शन घेण्याचे नियोजन करण्यात,"हे काम अधिक चांगले , तत्पर आणि वेळ - पैशाची बचत करणारे असावे , यासाठी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काही "" आयएसओ ' दर्जाच्या संस्थांचे मार्गदर्शन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे ." महापालिका अंदाजपत्रकात कामकाजासाठी रुपयांची तरतूद केली,महापालिका अंदाजपत्रकात प्रशासकीय कामकाजासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते . कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम व्हावे लोकांना सेवा मिळाली उद्देश असतो,"कर्मचारी - अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम अधिक चांगले व्हावे , लोकांना चांगली सेवा मिळाली , हा त्यामागील मुख्य उद्देश असतो ." नाशिक महापालिकेच्या कामात वर्षांपासून प्रयत्न आहेत,नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कामात आठ ते दहा वर्षांपासून सुधारणेचे प्रयत्न सुरू आहेत . आयुक्त बक्षी बलदेव चंद झालेल्या अत्याधुनिकतेला भोगे शरण सिंगल काळात चालना मिळाली,"तत्कालीन आयुक्त के. बी. बक्षी , बलदेव चंद यांच्यापासून सुरू झालेल्या अत्याधुनिकतेला के. बी. भोगे , विमलेंद्र शरण , विनिता सिंगल यांच्या काळात अधिक चालना मिळाली ." आयुक्त विलास ठाकूर निमित्ताने अत्याधुनिकता संधी मिळाली असून नियोजन करीत,"विद्यमान आयुक्त विलास ठाकूर यांना नेहरू अभियानाच्या निमित्ताने अत्याधुनिकता आणण्याची पुरेपूर संधी मिळाली असून , ते त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत ." महापालिकेच्या विभागांचे संगणकीकरण झाले,महापालिकेच्या सर्व विभागांचे संगणकीकरण केव्हाच पूर्ण झाले आहे . विभागात चालणाऱ्या कामकाजाची संगणकावर नोंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात,आपल्या विभागात चालणाऱ्या कामकाजाची संगणकावर सविस्तर नोंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे . विभागांत काम पद्धतीने आहे,बहुतांश विभागांत हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे . मुळात संगणक शिक्षण सक्तीचे केल्याने कर्मचारी शिक्षण करून प्रवाहात आले,मुळात कर्मचाऱ्यांनाच संगणक शिक्षण सक्तीचे केल्याने अनेक कर्मचारी स्वतःच हे शिक्षण पूर्ण करून मूळ प्रवाहात आले आहेत . विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रवाहात आणले,जकात विभागाने सर्वप्रथम आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन या प्रवाहात आणले . कर्मचारी जकात नाक्‍याच्या ठिकाणी काम करीत असून जकात नाके आता संगणकाच्या जाळ्याद्वारे जोडले जाणार,"आज हे कर्मचारी जकात नाक्‍याच्या ठिकाणी यशस्वीपणे काम करीत असून , सर्व जकात नाके आता संगणकाच्या जाळ्याद्वारे जोडले जाणार आहेत ." यंदा निवडणुकीत निवडणूक कक्षातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी संगणकाद्वारे करून कामात चुणूक दाखविली,"यंदा पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक कक्षातील कर्मचारी , अधिकाऱ्यांनी संगणकाद्वारे याद्या तयार करून कामात एक वेगळी चुणूक दाखविली आहे ." गेल्या पंचवार्षिकपेक्षा खर्च प्रशासनाला निवडणुकीच्या कामकाजावर करावा,यामुळे गेल्या पंचवार्षिकपेक्षा कमी खर्च प्रशासनाला निवडणुकीच्या कामकाजावर करावा लागला . खर्च वेळेची बचत होण्यास मदत झाली,खर्च व वेळेची बचत होण्यास यामुळे निश्‍चित मदत झाली आहे . कार्यालये जोडणे कामकाजातील टप्पा मानला जात,वेब कॅमेऱ्याद्वारे सर्व विभागीय कार्यालये जोडणे हादेखील प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे . कॅमेऱ्याद्वारे माहिती घेणे संवाद साधण्याचे काम निवडणुकीच्या निमित्ताने नाशिककरांना पाहायला मिळाले,"वेब कॅमेऱ्याद्वारे सर्व माहिती घेणे , व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधण्याचे उत्तम काम निवडणुकीच्या निमित्ताने नाशिककरांना पाहायला मिळाले आहे ." "लेखा लेखाधिकारी पाणीपुरवठा नगररचना जकात जन्म नोंदणी घरपट्टी पाणीपट्टी कामांत आता प्रशासनाने संगणक प्रणालीचा स्वीकार केला असून ""ई महापालिके'च्या दृष्टीने होऊ लागलेली वाटचाल नाशिककरांना लक्षात ठेवावी म्हणता","लेखा , लेखाधिकारी , पाणीपुरवठा , नगररचना , जकात , जन्म - मृत्यू नोंदणी , घरपट्टी , पाणीपट्टी बिले यांसारख्या सर्वच कामांत आता प्रशासनाने संगणक प्रणालीचा स्वीकार केला असून , ""ई - महापालिके'च्या दृष्टीने होऊ लागलेली ही वाटचाल निश्‍चित नाशिककरांना लक्षात ठेवावी अशीच म्हणता येईल ." प्रशासनाने पुणे बंगळूर मुंबई येथील संस्थांच्या ठिकाणी अधिकारी प्रशिक्षणासाठी पाठवून अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली जात,"त्यासाठी प्रशासनाने पुणे , बंगळूर , मुंबई येथील काही नामांकित संस्थांच्या ठिकाणी आपले अधिकारी प्रशिक्षणासाठी पाठवून , तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे बोलावून माहिती घेतली जात आहे ." महापालिका प्रशासन,गतिशील महापालिका प्रशासन बाबींना कामात प्राधान्य,- अत्याधुनिक बाबींना दैनंदिन प्रशासकीय कामात प्राधान्य किलोमीटरचे नाले सभेच्या मान्यतेने बुजविण्यात असल्याचे आयुक्त परदेशी सभागृहाच्या निदर्शनास आणून,सहा किलोमीटरचे नाले सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने पूर्णपणे बुजविण्यात आले असल्याचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले . म्हणाले किलोमीटरच्या क्षेत्रावर गुंठेवारीची अतिक्रमणे आहेत क्षेत्रावर प्रमाणात अतिक्रमणे झाली,"ते म्हणाले , "" "" चाळीसपैकी वीस किलोमीटरच्या क्षेत्रावर गुंठेवारीची अतिक्रमणे आहेत ; तर उर्वरित क्षेत्रावर काही प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत . ' '" आयुक्तांनी दिलेल्या माहितीवरून शहरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या सुविधांची दुरवस्था झाली माहिती समोर आली,"आयुक्तांनी दिलेल्या माहितीवरून शहरातील नैसर्गिकरीत्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या सुविधांची काय दुरवस्था झाली आहे , त्याची माहिती समोर आली आहे ." बाणेर बावधन घडलेल्या दुर्घटनांवरून सभेत चर्चा झाली,बाणेर आणि बावधन येथे घडलेल्या दुर्घटनांवरून आज सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली . खुलासा करताना आयुक्त परदेशी माहिती दिली,त्यावर खुलासा करताना आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी ही माहिती दिली . सध्या करण्यात उपाययोजना उपाययोजनांची माहिती दिली,सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली . म्हणाले प्रायमूव्ह कंपनीकडून महापालिकेच्या वतीने सर्व्हे करून घेण्यात,"ते म्हणाले , "" "" प्रायमूव्ह या कंपनीकडून महापालिकेच्या वतीने सर्व्हे करून घेण्यात आला आहे ." माहिती उजेडात आली,त्यामध्ये ही माहिती उजेडात आली आहे . संस्थेकडून अहवाल झालेला,अद्याप या संस्थेकडून अंतिम अहवाल सादर झालेला नाही . विकास आराखड्यात उपनाले दर्शविण्यात,विकास आराखड्यात उपनाले दर्शविण्यात आलेले नाहीत . प्रायमूव्ह संस्थेच्या अहवालाचा समावेश गावांच्या विकास आराखड्यात करण्यासाठी शासनाकडे पाठविण्यात,""" प्रायमूव्ह ' संस्थेच्या अहवालाचा समावेश समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यात करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल . ' "" '" किल्ल्यांची छायाचित्रांतून होणारी ओळख परिसराची माहिती गड कोटांचे उलगडणारे पैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गांचा छायाचित्रांचा खजिना पुणेकरांसाठी झाला,"नेहमीच्या किल्ल्यांची छायाचित्रांतून होणारी नवी ओळख , तेथील परिसराची माहिती , अनेक अनोळखी गड - कोटांचे उलगडणारे विविध पैलू अन्‌ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडीचशे दुर्गांचा तब्बल ४० हजार छायाचित्रांचा खजिना आज पुणेकरांसाठी खुला झाला !" "दिनाचे निमित्त साधून छत्रपतींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ""राजा शिवाजी डॉट कॉम'च्या वतीने आयोजिण्यात","शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून छत्रपतींच्या गड - कोटांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन ""राजा शिवाजी डॉट कॉम'च्या वतीने आयोजिण्यात आले आहे ." "शिवशाहीर पुरंदरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरे महापौर राजलक्ष्मी भोसले ""राजा शिवाजी डॉट कॉम'चे अधिकारी मिलिंद वेर्लेकर उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच पहाटे वाजता शिवप्रेमींच्या साक्षीने प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले","शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे , महापौर राजलक्ष्मी भोसले आणि ""राजा शिवाजी डॉट कॉम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद वेर्लेकर यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे पहाटे पाच वाजता शिवप्रेमींच्या साक्षीने प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले ." येत्या रविवारपर्यंत ता जुलै सकाळी रात्री कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी आहे,येत्या रविवारपर्यंत ( ता . १ जुलै ) सकाळी १० ते रात्री नऊ या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे . शिवाजी संकल्पनेअंतर्गत प्रमाणावर आयोजिण्यात आलेल्या प्रदर्शनाची नोंद रेकॉर्ड तर्फे घेतली जाणार,""" फोर्टस ऑफ किंग शिवाजी ' या संकल्पनेअंतर्गत एवढ्या भव्य प्रमाणावर आयोजिण्यात आलेल्या प्रदर्शनाची नोंद "" गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ' तर्फे घेतली जाणार आहे ." तटबंदीप्रमाणे असलेल्या प्रवेशद्वारातून पाऊल टाकले राज्यातल्या किल्ल्यांचा इतिहास छायाचित्रांतून येतो,"एखाद्या तटबंदीप्रमाणे असलेल्या प्रवेशद्वारातून पाऊल टाकले , की राज्यातल्या किल्ल्यांचा इतिहास असंख्य छायाचित्रांतून सामोरा येतो ." शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची प्रतिकृतीही पाहायला,शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची प्रतिकृतीही पाहायला मिळते . गेल्या वर्षांपासून रानोमाळ भटकून कोटांची छायाचित्रे घेणाऱ्या छायाचित्रकारांना प्रदर्शनाचे श्रेय असून महाराजांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल प्रशंसोद्‌गार पुरंदरे काढले,""" "" गेल्या दोन वर्षांपासून रानोमाळ भटकून गड - कोटांची छायाचित्रे घेणाऱ्या छायाचित्रकारांना प्रदर्शनाचे सर्व श्रेय असून , त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल , ' ' असे प्रशंसोद्‌गार बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले ." म्हणाले शिवाजी महाराजांचे चरित्र जगात सर्वदूर पोचायला हवे,"ते म्हणाले , "" "" शिवाजी महाराजांचे चरित्र जगात सर्वदूर पोचायला हवे ." जगाच्या भाषेत महाराजांनी केलेले कार्य पोचेल ओळख होईल,"जगाच्या भाषेत महाराजांनी केलेले कार्य पोचेल , तेव्हा त्यांची खरी ओळख सर्वांना होईल ." गड कोटांच्या माध्यमातून महाराजांनी उभारलेले कार्य पाहण्याची साक्षीदार होण्याची संधी लाभली भाग्यच आहे,"गड - कोटांच्या माध्यमातून महाराजांनी उभारलेले कार्य पाहण्याची , त्याचा साक्षीदार होण्याची संधी लाभली हे आपले भाग्यच आहे . ' '" "शिवाजी शहाजी भोसले नावाची ""गिनेस'मध्ये नोंद होणार महत्त्व आहे",""" "" शिवाजी शहाजी भोसले या नावाची ""गिनेस'मध्ये नोंद होणार , याला सर्वाधिक महत्त्व आहे ." छायाचित्र प्रदर्शनाद्वारे गड कोटांची माहिती जनसामान्यांपर्यंत येईल,छायाचित्र प्रदर्शनाद्वारे गड - कोटांची माहिती पुन्हा जनसामान्यांपर्यंत येईल . पिढीसाठी प्रदर्शन ठरेल विश्‍वास ठाकरे केला,"नव्या पिढीसाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरेल , ' ' असा विश्‍वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला ." महापौर राजलक्ष्मी भोसले प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या,महापौर राजलक्ष्मी भोसले यांनीही प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या . वेर्लेकर प्रदर्शनामागील भूमिका करताना जणांच्या गटाने मोहिमांत छायाचित्रे काढल्याचे सांगितले,मिलिंद वेर्लेकर यांनी प्रदर्शनामागील भूमिका स्पष्ट करताना ५३ जणांच्या गटाने दोन स्वतंत्र मोहिमांत ही छायाचित्रे काढल्याचे सांगितले . प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी शिवाचा झाला गीत केले,"ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी "" शिवाचा झाला जयजयकार ' हे गीत सादर केले ." पुणे शहराची वाढ वेगाने वाढ होते वाढीसाठी लागणाऱ्या खर्चाचा बोजा करायचा प्रश्‍न आहे,पुणे शहराची वाढ प्रचंड वेगाने वाढ होते आहे ; पण त्या वाढीसाठी लागणाऱ्या खर्चाचा बोजा मात्र कोणी सहन करायचा हा प्रश्‍न आहे . महापालिकेने बांधकाम करणाऱ्यांकडून प्रमाणावर शुल्क करायला प्रारंभ केला असला शुल्कातून विकासासाठी होणाऱ्या खर्चाचा टक्केच बोजा उचलला जात,"महापालिकेने नवीन बांधकाम करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विकसन शुल्क वसूल करायला प्रारंभ केला असला , तरीही या शुल्कातून विकासासाठी होणाऱ्या खर्चाचा फक्त वीस टक्केच बोजा उचलला जात आहे ." महापालिकेतील सभेतील प्रश्‍नोत्तरांमध्ये बाब झाली,पुणे महापालिकेतील सर्वसाधारण सभेतील प्रश्‍नोत्तरांमध्ये आज ही बाब स्पष्ट झाली . शहरात वर्षात चौरस फुटांचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात,शहरात एका वर्षात पाच कोटी ३७ लाख चौरस फुटांचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे . महापालिकेच्या जून महिन्याच्या कार्यपत्रिकेवर कॉंग्रेसचे नगरसेवक निकम विचारलेल्या प्रश्‍नाला देण्यात आलेल्या उत्तरावरून माहिती समोर आली,महापालिकेच्या जून महिन्याच्या कार्यपत्रिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नीलेश निकम यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नाला देण्यात आलेल्या उत्तरावरून ही माहिती समोर आली . शहराची वाढ वेगाने होत असताना सुविधांची उभारणी वेगाने होत उत्तरच झाले,"शहराची वाढ वेगाने होत असताना मूलभूत सुविधांची उभारणी त्या वेगाने का होत नाही , याचे उत्तरच यातून स्पष्ट झाले ." माहिती देताना अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले गेल्या वर्षभरात चौरस फुटांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात,"याबाबत माहिती देताना नगर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले , "" "" गेल्या वर्षभरात पाच कोटी ३७ लाख चौरस फुटांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे ." महापालिकेस विकसन शुल्कापोटी रुपये प्रीमियमपोटी कोटी रुपयांचे मिळाले,"त्यातून महापालिकेस विकसन शुल्कापोटी २७ कोटी रुपये , तर प्रीमियमपोटी १७९ कोटी , असे सुमारे २०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले . ' '" वाघमारे म्हणाले बांधकामास परवानगी देताना प्रतिचौरस फूट रुपये शुल्क आकारण्यात निवासी असेल प्रतिचौरस फूट रुपये आकारण्यात,"वाघमारे म्हणाले , "" "" निवासी बांधकामास परवानगी देताना प्रतिचौरस फूट सहा रुपये विकसन शुल्क आकारण्यात येते ; तर बिगर निवासी असेल तर प्रतिचौरस फूट १२ रुपये आकारण्यात येतो ." शुल्क आहे,वास्तविक हे शुल्क अपुरे आहे . बांधकाम झाल्यानंतर ठिकाणी सुविधा पुरविण्यासाठी प्रतिचौरस फूट रुपये खर्च महापालिकेस येतो,नवे बांधकाम झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रतिचौरस फूट १२५ ते १५० रुपये खर्च महापालिकेस येतो . लक्षात घेता दर वाढविण्याची आवश्‍यकता आहे,हे लक्षात घेता हे दर आणखी वाढविण्याची आवश्‍यकता आहे . साहित्याच्या जकातीतूनही महापालिकेस मिळते,बांधकाम साहित्याच्या जकातीतूनही काही उत्पन्न महापालिकेस मिळते . मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च होतो,तरी देखील मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होतो . ऍक्‍टमधील तरतुदीनुसार सध्या पुणे महापालिका विकसन शुल्क आकारते,एमआरटीपी ऍक्‍टमधील तरतुदीनुसार सध्या पुणे महापालिका जास्तीत जास्त विकसन शुल्क आकारते आहे . दर आहेत,हे दर कमाल आहेत . वाढविता येणार,ते यापेक्षा वाढविता येणार नाहीत . वाढविण्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल,ते आणखी वाढविण्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल . कायद्यात बदल करण्यासाठी राज्य शासनाकडे विचार असून कायद्यात दर महापालिकेस ठरविण्याचे अधिकार देण्याचे प्रयोजन आहे,"कायद्यात बदल करण्यासाठी राज्य शासनाकडे विचार सुरू असून , नव्या कायद्यात हे दर महापालिकेस ठरविण्याचे अधिकार देण्याचे प्रयोजन आहे ' ' ." कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले बांधकामांना महापालिकेकडून परवानगी देण्यात प्रीमियमपोटी फूट बांधकाम करण्यात परवानगी देण्यात,"कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले , "" "" ज्या बांधकामांना महापालिकेकडून परवानगी देण्यात येते , त्यांना प्रीमियमपोटी काही चौरस फूट बांधकाम मोफत करण्यात परवानगी देण्यात येते ." लक्षात घेतले बांधकाम चौरस फुटांनी वाढणार,"ते लक्षात घेतले , तर हे बांधकाम आणखी दीड कोटी चौरस फुटांनी वाढणार आहे . ' '" नगरसेवक तुपे म्हणाले बांधकाम परवानगीतून महापालिकेस रुपयांचे होते,"नगरसेवक चेतन तुपे म्हणाले , "" "" या बांधकाम परवानगीतून महापालिकेस २०६ कोटी रुपयांचे उत्पन्न होते ." सुविधा पुरविण्यासाठी रुपयांचा खर्च महापालिकेस करावा,"मात्र , तेथे सुविधा पुरविण्यासाठी सातशे कोटी रुपयांचा खर्च महापालिकेस करावा लागतो ." महापालिकेस रुपयांचा खर्च करावा,त्यामुळे महापालिकेस किमान पाचशे कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो . विसंगती आहे,ही मोठी विसंगती आहे . ' ' पुणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या वर्षांमध्ये वेगाने बांधकाम होत,पुणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अशाच वेगाने बांधकाम होत आहे . कामांना सुविधा पुरविण्यासाठी खर्च करावा लागेल अंदाज करता,"त्यामुळे या सर्व कामांना सुविधा पुरविण्यासाठी नक्की किती खर्च करावा लागेल , याचा अंदाज कोणालाच व्यक्त करता आला नाही ." मजुरांच्या घरांचा आराखड्यात उल्लेख कामगारांच्या घरांनाही पुढे मान्यता लागणार चर्चेदरम्यान बांधकामांना परवानगी देताना मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय महापालिकेने घेतले आहेत माहिती शिवसेनेचे गटनेते देशपांडे विचारली,"मजुरांच्या तात्पुरत्या घरांचा आराखड्यात उल्लेख बंधनकारक कामगारांच्या तात्पुरत्या घरांनाही या पुढे मान्यता लागणार या चर्चेदरम्यान बांधकामांना परवानगी देताना मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही निर्णय महापालिकेने घेतले आहेत की नाही , याची माहिती शिवसेनेचे गटनेते श्‍याम देशपांडे यांनी विचारली ." बाणेर बावधन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत कामगारांचे बळी गेले लक्ष वेधले,""" बाणेर आणि बावधन येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत अकरा कामगारांचे बळी गेले आहेत , ' याकडे त्यांनी लक्ष वेधले ." वाघमारे म्हणाले पुढे बांधकामाचा आराखडा करताना मजुरांसाठीच्या घराची सोय करणार दाखविणे व्यावसायिकांना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला,"त्यावर वाघमारे म्हणाले , "" "" येथून पुढे बांधकामाचा आराखडा मान्य करताना त्यामध्ये मजुरांसाठीच्या तात्पुरत्या घराची सोय कुठे करणार , हे दाखविणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . ' '" अखेर नागरिकांनी पोलिस ठाण्यावरच मोर्चा नेला,अखेर तेथील नागरिकांनी पोलिस ठाण्यावरच मोर्चा नेला . काकाला अटक झाली,त्यानंतर तिच्या काकाला अटक झाली . अश्‍विनीचे वडील वर्षांपूर्वीच वारले,अश्‍विनीचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले . मागच्या वर्षी आईचे छत्रही हरपले,मागच्या वर्षी आईचे छत्रही हरपले . कार्यकर्त्यांच्या मदतीने बहीण स्वाती भाऊ ओमकार मानखुर्द येथील बालनगरीमध्ये करण्यात,त्यानंतर सामजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तिची धाकटी बहीण स्वाती आणि भाऊ ओमकार याला मानखुर्द येथील बालनगरीमध्ये दाखल करण्यात आले . अश्‍विनी आजीबरोबर मावशीकडे राहू लागली,अश्‍विनी मात्र तिच्या आजीबरोबर मावशीकडे राहू लागली . आजी हसरी अश्‍विनी झाली,आजी वारल्यानंतर हसरी - खेळती अश्‍विनी शांत आणि विक्षिप्त झाली . बोलतानाही अडखळू लागली,ती बोलतानाही अडखळू लागली . काका मावशीचा नवरा नागनाथ निर्गुडे छळ केला,काका ( मावशीचा नवरा ) नागनाथ निर्गुडे याने तिचा शारीरिक छळ सुरू केला . बाहेरच्यांशी संपर्क साधणे केले,बाहेरच्यांशी संपर्क साधणे तिला बंद केले . दागिने खोलीदेखील लुबाडली,तिचे दागिने आणि खोलीदेखील त्याने लुबाडली . मागील वर्षभरात भावंडांना भेटू,मागील वर्षभरात तिला एकदाही तिच्या भावंडांना भेटू दिले नाही . छळच नव्हे शोषण होत असल्याचेही परिषद'च्या विद्या चव्हाण सांगितले,"केवळ शारीरिक छळच नव्हे ; तर लैंगिक शोषण होत असल्याचेही ""घर हक्क जागृती परिषद'च्या विद्या चव्हाण यांनी सांगितले ." जया निर्भवले कार्यकर्तीने बालप्रफुल्लता संघटनेतर्फे पोलिसांना अश्‍विनी गेली जाब विचारला पळून गेली उत्तर पोलिसांनी दिल्याचे निर्भवले सांगितले,"जया निर्भवले या सामजिक कार्यकर्तीने "" बालप्रफुल्लता ' संघटनेतर्फे काल पोलिसांना "" अश्‍विनी कुठे गेली ' , असा जाब विचारला असता "" ती पळून गेली असेल ' , असे उत्तर पोलिसांनी दिल्याचे निर्भवले यांनी सांगितले ." अश्‍विनी विभागातील उदाहरण आहे,अश्‍विनी हे या विभागातील एक प्रातिनिधीक उदाहरण आहे . मागील वर्षभरात परिसारात तक्रारी झाल्या पोलिस निरीक्षक आहेर संगितले,"मागील वर्षभरात या परिसारात १४९ ""मिसिंग'च्या तक्रारी दाखल झाल्या आहेत , असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेर यांनी संगितले ." परिसरात प्रमाण वाढत,कुरार व्हिलेज परिसरात हे प्रमाण वाढत आहे . वागणुकीवरून पळून वाटत,"अश्‍विनीच्या एकूण वागणुकीवरून ती कुणाबरोबर पळून जाईल , असे वाटत नाही ." लवकरच प्रकरणाचा छडा लावू पोलिस निरीक्षक आहेर सांगितले,"तरीही लवकरच आम्ही या प्रकरणाचा छडा लावू , असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रा . वि . आहेर यांनी सांगितले ." पंतांची खोडी काढणारे शिवसेना नेते प्रमोद नवलकर वृश्‍चिक रास असलेले शिवसेना खासदार मनोहरपंत जोशी जुगलबंदी बुधवारी ता रंगली,पंतांची विनाकारण खोडी काढणारे शिवसेना नेते प्रमोद नवलकर आणि वृश्‍चिक रास असलेले शिवसेना खासदार मनोहरपंत जोशी यांची जुगलबंदी बुधवारी ( ता . ११ ) चांगलीच रंगली . रास आहे विंचू वाटेला जात गेलाच डंख मारल्याशिवाय राहत सांगत मनोहरपंतांनी वाटेला गेलेल्या नवलकरांना डंख मारला,"माझी रास वृश्‍चिक आहे , विंचू कुणाच्या वाटेला जात नाही आणि गेलाच तर डंख मारल्याशिवाय राहत नाही , असे सांगत मनोहरपंतांनी त्यांच्या वाटेला गेलेल्या नवलकरांना अनेकदा "" डंख ' मारला ." निमित्त होते ठाकरे पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचे,"निमित्त होते "" युगपुरुष बाळासाहेब ठाकरे ' यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचे ." शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गिरगावकर दादरकर रंगलेल्या जुगलबंदी वांद्रे येथील सभागृहात उपस्थितांनी आनंद लुटला,"शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये "" गिरगावकर विरुद्ध दादरकर ' अशा रंगलेल्या "" जुगलबंदी ' चा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला ." जुगलबंदीला सुरुवात झाली पुस्तकाचे प्रकाशक रायकर सांगितलेल्या किश्‍श्‍यातून,जुगलबंदीला सुरुवात झाली ती या पुस्तकाचे प्रकाशक राजाभाऊ रायकर यांनी सांगितलेल्या किश्‍श्‍यातून . प्रकाशनाआधी पुस्तकाची आवृत्ती जोशी नवलकर दिली होती,प्रकाशनाआधी आपण पुस्तकाची आवृत्ती जोशी व नवलकर यांना दिली होती . प्रकाशनाच्या सकाळी दोघांकडून अभिप्राय जाणून प्रयत्न केला,प्रकाशनाच्या सकाळी दोघांकडून अभिप्राय जाणून घेण्याचा प्रयत्न केला . नवलकरांनी पुस्तक झाल्याचे सांगितले,नवलकरांनी पुस्तक अप्रतिम झाल्याचे सांगितले . अनुभव जोशींना सांगितला म्हणाले नवलकरांना पुस्तक आवडले झाले,"हा अनुभव जोशींना सांगितला तेव्हा ते म्हणाले , नवलकरांना पुस्तक आवडले म्हणजे ते चांगलेच झाले असणार ." स्तुती करण्याची सवय,कारण त्यांना कधीच कुणाची स्तुती करण्याची सवय नाही . अनुभव सांगताच सभागृहात हास्याचे फवारेच उडाले,असा अनुभव सांगताच सभागृहात हास्याचे फवारेच उडाले . नवलकर मनोगत करण्यासाठी राहिले पुस्तकाचे लेखक दिलीप जोशी कटाक्ष टाकत जोशी नावाची गरज होती विचारताच एकदा हशा पिकला,"नवलकर आपले मनोगत व्यक्‍त करण्यासाठी उभे राहिले व त्यांनी पुस्तकाचे लेखक दिलीप जोशी यांच्याकडे कटाक्ष टाकत येथेही जोशी नावाची गरज होती का , असे विचारताच पुन्हा एकदा हशा पिकला ." पुस्तकाच्या पानावर बाळासाहेबांवर गिरगावात संस्कार झाल्याचा उल्लेख आहे,पुस्तकाच्या बाराव्या पानावर बाळासाहेबांवर गिरगावात संस्कार झाल्याचा उल्लेख आहे . "पंतांनी पानावरच पुस्तक केल्याचे नवलकर म्हणाले गिरगावकर दादरकर ""वादा'ला तोंड फुटले","त्यामुळे पंतांनी १२ पानावरच पुस्तक बंद केल्याचे नवलकर म्हणाले आणि गिरगावकर विरुद्ध दादरकर ""वादा'ला तोंड फुटले ." नवलकरांचे भाषण संपेपर्यंत पंतांनी दारूगोळा ठेवला होता,नवलकरांचे भाषण संपेपर्यंत पंतांनी आपला दारूगोळा सज्ज ठेवला होता . पुस्तके युगपुरुषसारखे पुस्तक काढले चालले म्हणून नवलकरांना टोला लगावला,"विनाकारण पन्नास पुस्तके काढण्यापेक्षा एक युगपुरुषसारखे पुस्तक काढले असते तरी चालले असते , असे म्हणून त्यांनी नवलकरांना पहिला टोला लगावला ." बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सभेसाठी गिरगावऐवजी निवडले शिवसेना भवनही दादरमध्ये म्हणताच सभागृहात हशा पिकला,"बाळासाहेबांनी शिवसेनेच्या पहिल्या सभेसाठी गिरगावऐवजी दादरच निवडले , शिवसेना भवनही दादरमध्ये , मार्मिकही दादरचेच , असे म्हणताच सभागृहात पुन्हा हशा पिकला ." पुस्तकाचे कौतुक वाटत,मला या पुस्तकाचे कौतुक वाटत नाही . जोशी नावाचा माणूस लिहूच शकत म्हणत जोशी सरांकडून नवलकरांना बूमरॅंग झाले,"कारण जोशी नावाचा माणूस कधी वाईट लिहूच शकत नाही , असे म्हणत जोशी सरांकडून नवलकरांना बूमरॅंग झाले ." नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली झाला शिवसेना कार्याध्यक्षांनाच भाषणात गिरगावकर दादरकर वादात हस्तक्षेप करावा,या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये जुगलबंदी जितकी चांगली रंगली त्याचा शेवटही तितकाच रंगतदार झाला व त्यासाठी शिवसेना कार्याध्यक्षांनाच आपल्या भाषणात गिरगावकर - दादरकर वादात हस्तक्षेप करावा लागला . ठाकरे म्हणाले बाळासाहेब एकदा म्हणाले गिरगावचीही माणसे पाहिली दादरचीही,"उद्धव ठाकरे म्हणाले , की बाळासाहेब एकदा मला म्हणाले होते , की मी गिरगावचीही माणसे पाहिली आणि दादरचीही ..." वांद्य्रात जाऊन राहिलेले प्रेक्षकांनी उद्धवच्या समयसूचकतेवर हसून प्रतिसाद दिला,त्यामुळे आपण आपले वांद्य्रात जाऊन राहिलेले बरे ! प्रेक्षकांनी उद्धवच्या या समयसूचकतेवर हसून तितकाच जोरदार प्रतिसाद दिला . अंदाजपत्रक असलेल्या राज्यातील समजल्या जाणाऱ्या भिवंडी मंडळातील सुमारे शिक्षकांना महिने पगार मिळाला कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली,वार्षिक ४५१ कोटींपेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेल्या राज्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या भिवंडी - निजामपूर शहर महापालिका शिक्षण मंडळातील सुमारे ६०० शिक्षकांना तीन महिने पगार मिळाला नसून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे . पगाराची चौकशी करणाऱ्या शिक्षकांना महापालिका प्रशासन शिक्षण मंडळ वागणूक देत महापालिकेतील संघटना आंदोलन छेडणार असून पडल्यास न्यायालयात धाव घेणार संघटनेचे सरचिटणीस तरे अध्यक्ष बाबासाहेब पालवे पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले,"पगाराची चौकशी करणाऱ्या शिक्षकांना महापालिका प्रशासन आणि शिक्षण मंडळ सापत्न वागणूक देत असल्याने महापालिकेतील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना आंदोलन छेडणार असून जरूर पडल्यास न्यायालयात धाव घेणार आहेत , असे संघटनेचे सरचिटणीस वसंत तरे , अध्यक्ष बाबासाहेब पालवे आदी पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे ." मंडळात शिक्षक असून गेल्या महिन्यांपासून शिक्षकांना वेतन वेळेवर मिळत,भिवंडी महापालिका शिक्षण मंडळात ५९० शिक्षक कार्यरत असून गेल्या कित्येक महिन्यांपासून शिक्षकांना वेतन वेळेवर मिळत नाही . महिने पगार होत शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली,तीन - तीन महिने पगार उशिरा होत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे . शिक्षण मंडळाकडे पगाराची चौकशी केली आयुक्तांकडे बोट दाखविले,शिक्षण मंडळाकडे पगाराची चौकशी केली असता महापालिका आयुक्तांकडे बोट दाखविले जाते . आयुक्तांसोबत वेळा भेटी घेऊन चर्चा करूनही आश्‍वासनापलीकडे मिळत नसल्याचे शिक्षक संघटनेने केले,आयुक्तांसोबत अनेक वेळा भेटी घेऊन चर्चा करूनही आश्‍वासनापलीकडे काहीही मिळत नसल्याचे शिक्षक संघटनेने नमूद केले आहे . पगारामुळे शिक्षकांना अन्न आरोग्य गरजा भागविणे झाले आहेच,अनियमित पगारामुळे शिक्षकांना अन्न - आरोग्य या मूलभूत दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहेच . बॅंका पतपेढ्या विमा कंपन्या देणी राहिल्याने शिक्षकांना व्याज रक्कम भुर्दंड सोसावा,"शिवाय बॅंका , पतपेढ्या , विमा कंपन्या आदींची देणी थकीत राहिल्याने शिक्षकांना व्याज , दंडात्मक रक्कम इत्यादी भुर्दंड सोसावा लागत आहे ." महापालिकेची कामे निधीविना अडलेली नसताना महापालिकेच्या विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार होत असतानाच शिक्षकांच्या पगारासाठीच निधीची कमतरता निर्माण झाली उलगडणारे कोडे आहे,महापालिकेची कोणतीही कामे निधीविना अडलेली नसताना ; तसेच महापालिकेच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे होत असतानाच केवळ शिक्षकांच्या पगारासाठीच निधीची कमतरता कशामुळे निर्माण झाली हे न उलगडणारे कोडे आहे . पगार देणे प्रशासनाची जबाबदारी असून शिक्षक संघटनेला पाठपुरावा करण्याची आंदोलनाचा पवित्रा घेण्याची गरज निर्माण होणे प्रशासनाच्या गैरव्यवस्थेचेच निदर्शक असल्याचे संघटनेने केले,नियमित पगार देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी शिक्षक संघटनेला वारंवार पाठपुरावा करण्याची किंवा आंदोलनाचा पवित्रा घेण्याची गरज निर्माण होणे हे प्रशासनाच्या गैरव्यवस्थेचेच निदर्शक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे . विद्यार्थीसंख्या वर्ग शिक्षकसंख्या कामांचा वाढता व्याप भिवंडी महापालिकेतील शिक्षक आधीच झालेला असून पगारामुळे संयमाचा अंत पाहिला जात,"बेसुमार विद्यार्थीसंख्या , जादा वर्ग , अपुरी शिक्षकसंख्या , शैक्षणिक - अशैक्षणिक कामांचा वाढता व्याप यामुळे भिवंडी महापालिकेतील शिक्षक आधीच त्रस्त झालेला असून अनियमित पगारामुळे त्यांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे ." परिस्थितीतून मार्ग निघाल्यास संघटनेला आंदोलनाचा आवश्‍यकता भासल्यास न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल इशारा संघटनेचे अध्यक्ष पालवे सरचिटणीस तरे कार्याध्यक्ष शिरसाठ उपाध्यक्ष जाधव प्रशासनास दिला,"या परिस्थितीतून समाधानकारक मार्ग न निघाल्यास संघटनेला तीव्र आंदोलनाचा किंवा आवश्‍यकता भासल्यास न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल , असा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पालवे , सरचिटणीस वसंत तरे , कार्याध्यक्ष विजय शिरसाठ , उपाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रशासनास दिला आहे ." गेल्या वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली असलेला पार्क येथील महात्मा गांधी तरणतलाव महापौर डॉ. शुभा राऊळ हस्ते मुहूर्तावर सभासदांसाठी करण्यात,गेल्या दीड वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला दादर शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी तरणतलाव महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सभासदांसाठी पुन्हा खुला करण्यात आला . भेडसावणारी पाण्याच्या गळतीची समस्या घाईगडबडीत राहिल्याने दररोज लिटर पाणी जात,मात्र याला भेडसावणारी पाण्याच्या गळतीची समस्या घाईगडबडीत जैसे थे राहिल्याने येथून दररोज अडीच लाख लिटर पाणी वाया जात आहे . उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन तरणतलाव करण्यात,उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन हा तरणतलाव सुरू करण्यात आला आहे . पार्क येथील महापौर निवासाच्या बाजूला असलेला महापालिकेच्या अखत्यारीतील तरणतलाव नोव्हेंबर दुरुस्तीच्या नावाखाली होता,शिवाजी पार्क येथील महापौर निवासाच्या बाजूला असलेला महापालिकेच्या अखत्यारीतील महात्मा गांधी तरणतलाव हा ११ नोव्हेंबर २००५पासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद होता . येथील रहिवाशांची प्रमाणावर गैरसोय होत होती,त्यामुळे येथील रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती . गेल्या वर्षात महापालिकेने तलावाच्या दुरुस्तीसाठी रुपये रक्‍कम खर्च केल्यानंतरही तलावातील पाण्याची गळतीची समस्या आहे,गेल्या दीड वर्षात महापालिकेने या तलावाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख ७३ हजार रुपये इतकी रक्‍कम खर्च केल्यानंतरही तलावातील पाण्याची गळतीची समस्या तशीच आहे . वाशीतील मॉडर्न आयसीएल महाविद्यालये दरवर्षीप्रमाणे वर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरणार,वाशीतील मॉडर्न आणि आयसीएल ही दोन महाविद्यालये दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत . महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा राहील चिन्हे आहेत,"या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा राहील , अशी चिन्हे आहेत ." महाविद्यालयांमध्ये विज्ञान वाणिज्य कला शाखेच्या मिळून जागा असून शहरात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आकडा आहे,"या दोन्ही महाविद्यालयांमध्ये विज्ञान , वाणिज्य तसेच कला शाखेच्या मिळून १५०० जागा असून शहरात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत हा आकडा बराच कमी आहे ." वाशीत ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणे प्रतिष्ठेचे मानले,वाशीत अतिशय मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या या दोन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते . महाविद्यालयांपाठोपाठ नेरूळ येथील डी. पाटील लागूनच असलेले एसआयईएस महाविद्यालय मागील वर्षांत विद्यार्थ्यांसाठी आकर्षणबिंदू ठरले,या दोन महाविद्यालयांपाठोपाठ नेरूळ येथील डी. वाय . पाटील विद्यानगरीस अगदी लागूनच असलेले एसआयईएस हे महाविद्यालय मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांसाठी आकर्षणबिंदू ठरले आहे . वाणिज्य शाखेतील वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांकडून केले मुंबईकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरले,"वाणिज्य शाखेतील वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांकडून आयोजित केले जाणारे "" युथ फेस्टिव्हल ' नवी मुंबईकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहेत ." मागील वर्षी वाणिज्य शाखेसाठी महाविद्यालयात टक्‍क्‍यांची लिस्ट होती,"मागील वर्षी वाणिज्य शाखेसाठी या महाविद्यालयात ८० टक्‍क्‍यांची "" कट ऑफ लिस्ट ' होती ." मागील वर्षांपासून महाविद्यालयात कला शाखाही करण्यात,मागील काही वर्षांपासून या महाविद्यालयात कला शाखाही सुरू करण्यात आली आहे . महाविद्यालयांपाठोपाठ कोपरखैरणे येथील टिळक पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असेल,"या तीन महाविद्यालयांपाठोपाठ कोपरखैरणे येथील टिळक , पनवेल येथील पिल्लई या दोन महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असेल ." तासांहून काळ अंधारात राहून वीजबिल वसुलीच्या कारवाईच्या बडग्याने मुंब्रावासीयांचा संयम तुटला,तब्बल ३० तासांहून अधिक काळ अंधारात राहून व वीजबिल वसुलीच्या कारवाईच्या बडग्याने संतप्त मुंब्रावासीयांचा संयम तुटला . वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर बैठकीनंतर नागरिकाने खुर्ची फेकली अधिकारी झाला,वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आज एका बैठकीनंतर नागरिकाने खुर्ची फेकली ; त्यात एक अधिकारी जखमी झाला आहे . पोलिसांनी छड्यांचा धाक दाखवीत नागरिकांना हुसकावून लावले,त्यानंतर पोलिसांनी छड्यांचा धाक दाखवीत संतप्त नागरिकांना हुसकावून लावले . शनिवारी झालेल्या पावसानंतर दिवा भागातील वीजपुरवठा पडला रविवारपासून मुंब्रा येथील वीजपुरवठा फिडरमधील बिघाडाने झाला,शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दिवा भागातील वीजपुरवठा बंद पडला ; तर रविवारपासून मुंब्रा येथील वीजपुरवठा फिडरमधील बिघाडाने ठप्प झाला . नागरिकांमध्ये संताप होत होता,त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता . अमृतनगर येथील झमझम हॉलमध्ये मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अभियंता अनिल खापर्डे उपस्थितीत वसुलीसाठी बैठक घेतली होती,त्यातच अमृतनगर येथील झमझम हॉलमध्ये वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता अनिल खापर्डे यांच्या उपस्थितीत वसुलीसाठी बैठक घेतली होती . वेळी महापालिकेच्या समितीचे सभापती राजन किणे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वीजपुरवठा असल्याने वसुली मोहीम करण्याची मागणी केली मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला,त्या वेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वीजपुरवठा बंद असल्याने वसुली मोहीम स्थगित करण्याची मागणी केली ; मात्र त्याला मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला . बैठकीच्या वेळी बंदोबस्त ठेवण्यात होता,या बैठकीच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . बैठक झाल्यानंतर वेळानंतर नागरिकाने अधिकाऱ्यांच्या दिशेने खुर्ची फेकली अभियंता जयंत पुरुषोत्तम चोपडे लागली,बैठक सुरू झाल्यानंतर थोड्या वेळानंतर एका नागरिकाने अधिकाऱ्यांच्या दिशेने खुर्ची फेकली ; ती कनिष्ठ अभियंता जयंत पुरुषोत्तम चोपडे यांना लागली . खुर्ची फेकणाऱ्याला पोलिसांनी छडीचा प्रसाद दिला नागरिकांना हॉलबाहेर काढले,त्यानंतर खुर्ची फेकणाऱ्याला पोलिसांनी छडीचा प्रसाद दिला ; तर अन्य नागरिकांना हॉलबाहेर काढले . घटनेत चोपडे झाले,या घटनेत चोपडे किरकोळ जखमी झाले आहेत . हॉलच्या बाहेरही नागरिकांचा जमाव जमला होता,या हॉलच्या बाहेरही नागरिकांचा जमाव जमला होता . दरम्यान वीजपुरवठा दुपारनंतर झाल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,"दरम्यान , मुंब्रा शहरातील वीजपुरवठा दुपारनंतर सुरळीत झाल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले ." शीळ कौसा गावांमध्ये वसुली मोहीम राबविण्यात,"शीळ , कौसा या गावांमध्ये आज वसुली मोहीम राबविण्यात आली ." मुंब्रा शहरात कोटींची थकबाकी असून मोहीम राबविली जाणार सांगण्यात,"मुंब्रा शहरात ९२ कोटींची थकबाकी असून , तेथे कडक मोहीम राबविली जाणार आहे , असे सांगण्यात आले ." शिवसेनाप्रमुख ठाकरे राष्ट्रपतिपदासाठी पाटील पाठिंबा केल्यावर मुंबईसह ठाण्यातील भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटली,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यावर मुंबईसह ठाण्यातील भाजपमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे . ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकांकडून वर्षांसाठी पाठिंबा मिळविलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिल्याने ठाण्यात उलथापालथ होईल शक्‍यता वाटते,परंतु ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकांकडून पाच वर्षांसाठी लेखी पाठिंबा मिळविलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिल्याने ठाण्यात काही उलथापालथ होईल याची शक्‍यता कमी वाटते आहे . शिवसेनेला सत्ता मिळवून देणाऱ्या ठाणे शहरावर बाळासाहेबांनी मर्जी ठेवली,शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळवून देणाऱ्या ठाणे शहरावर बाळासाहेबांनी कायम मर्जी ठेवली आहे . मुंबईप्रमाणेच ठाण्यातील घटनांची दखल घेत,मुंबईप्रमाणेच ठाण्यातील लहान - मोठ्या घटनांची दखल ते आवर्जून घेत असतात . यंदा मुंबई पाठोपाठ ठाण्यात महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त सभा घेतली होती,यंदा त्यांनी मुंबई पाठोपाठ फक्त ठाण्यात महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त सभा घेतली होती . वेळीही ठाण्याच्या महापालिकेवरील भगवा ठेवण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले,त्या वेळीही ठाण्याच्या महापालिकेवरील भगवा कायम ठेवण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले होते . महापालिकेच्या निवडणुकीत जागा मिळवून पक्ष निवडून आल्यावरही शिवसेनेला बहुमताची मॅजिक फिगर गाठता नव्हती,पण महापालिकेच्या निवडणुकीत ४८ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष निवडून आल्यावरही शिवसेनेला बहुमताची ५९ ही मॅजिक फिगर गाठता आली नव्हती . वेळी मित्र पक्ष भाजपचे अपक्ष बसपाचे रिपाइंच्या नाना इंदिसे गटाच्या नगरसेवकांना सोबतीला घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे महापौरपद शिवसेनेकडे खेचले,"त्या वेळी मित्र पक्ष भाजपचे पाच , अपक्ष तीन यांच्यासह बसपाचे दोन , रिपाइंच्या नाना इंदिसे गटाच्या तीन नगरसेवकांना सोबतीला घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महापौरपद शिवसेनेकडे खेचले ." भाजपच्या अशोक भोईर उपमहापौरपदी निवडून,यानंतर भाजपच्या अशोक भोईर यांना उपमहापौरपदी निवडून आणण्यात आले होते . उपमहापौरपद मिळविल्यावरही भाजप नेत्यांच्या मनात शिवसेनेबद्दल अढी निर्माण झाली,मात्र उपमहापौरपद मिळविल्यावरही अनेक स्थानिक भाजप नेत्यांच्या मनात शिवसेनेबद्दल अढी निर्माण झाली आहे . शिवसेनेच्या गोटात बाळासाहेबांच्या पाठिंब्याच्या निर्णयानंतरही शांतता आहे,शिवसेनेच्या गोटात मात्र बाळासाहेबांच्या पाठिंब्याच्या निर्णयानंतरही शांतता आहे . भाजपच्या नगरसेवकांनी प्रतोद मोरे व्हिप पाळल्यास वर्षांच्या बंदीला जावे लागण्याच्या शक्‍यतेकडे शिवसेनेकडून लक्ष वेधले जात आहे,कारण भाजपच्या नगरसेवकांनी प्रतोद संजय मोरे यांचा व्हिप न पाळल्यास त्यांना सहा वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागण्याच्या शक्‍यतेकडे शिवसेनेकडून लक्ष वेधले जात आहे . पोलिसांच्या तपासकामातील ढिलाईचा फायदा घेत दरोडेखोरांनी कारवायांची मालिका अद्याप ठेवली,पोलिसांच्या तपासकामातील ढिलाईचा फायदा घेत दरोडेखोरांनी आपल्या गुन्हेगारी कारवायांची मालिका अद्याप सुरूच ठेवली आहे . वांद्रे येथील सराफाच्या दुकानातून दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हर चॉपरच्या धाकाने दागिने पळविले,वांद्रे येथील एका सराफाच्या दुकानातून आठ दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हर आणि चॉपरच्या धाकाने दहा लाखांचे दागिने पळविले . वेळी केलेल्या हल्ल्यात दुकानमालक झाला,या वेळी त्यांनी केलेल्या हल्ल्यात दुकानमालक जबर जखमी झाला . सकाळी वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली,आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली . रुग्णालयासमोर असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा पडला,होली फॅमिली रुग्णालयासमोर असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर हा दरोडा पडला . मालक चंदनमल सोनी वय दुकानात बसले दरोडेखोर दुकांनात घुसले,मालक चंदनमल सोनी ( वय ५१ ) दुकानात बसले असता आठ दरोडेखोर दुकांनात घुसले . रिव्हॉल्व्हर चॉपरचा धाक दाखवीत दुकानातील दागिन्यांचे बॉक्‍स ताब्यात घेतले,गावठी रिव्हॉल्व्हर आणि चॉपरचा धाक दाखवीत त्यांनी दुकानातील दागिन्यांचे पाच बॉक्‍स ताब्यात घेतले . वेळी विरोध करणाऱ्या सोनी हातावर दरोडेखोरांनी चॉपरने वार करून केले,या वेळी त्यांना विरोध करणाऱ्या सोनी यांच्या हातावर दरोडेखोरांनी चॉपरने सपासप वार करून त्यांना जखमी केले . दरोड्यानंतर पळून जाताना रिव्हॉल्व्हर दुकानातच पडले,दरोड्यानंतर पळून जाताना त्यांच्याकडील गावठी रिव्हॉल्व्हर दुकानातच पडले . अवस्थेतील सोनी उपचारासाठी येथील रुग्णालयात करण्यात,जखमी अवस्थेतील सोनी यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या दरोड्यामुळे येथील सराफ नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले,अतिशय वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या दरोड्यामुळे येथील सराफ तसेच सर्वसामान्य नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे . घटनेनंतर पोलिसांनी शहरातील नाकेबंदी केली,या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील नाकेबंदी कडक केली आहे . दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांनी ठाणे डोंबिवली मुंबई रायगड उपनगरात पथके पाठविली,"दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांनी ठाणे , डोंबिवली , नवी मुंबई , रायगड तसेच उपनगरात पथके पाठविली आहेत ." आयुक्त जाधव घटनास्थळाची पाहणी केली,पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली . पोलिस अधिकाऱ्यांची बैठक केल्याचे समजते,त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक केल्याचे समजते . बाणेर बावधनमधील सीमाभिंती कोसळून घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ठराव मांडून महापालिकेची सभा करण्यात,"बाणेर आणि बावधनमधील सीमाभिंती कोसळून घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी , असा ठराव मांडून पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आज तहकूब करण्यात आली ." दुर्घटनांना असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांबरोबरच अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली,या दुर्घटनांना जबाबदार असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांबरोबरच अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली . बाणेर बावधन दुर्घटनेत पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरवात झाली,बाणेर आणि बावधन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभेला सुरवात झाली . तासांहून काळ चाललेल्या सभेत नगरसेवकांनी भावना शब्दांत करीत प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठविली,तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या सभेत ३४हून अधिक नगरसेवकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त करीत प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठविली . घटनेची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून,""" "" या घटनेची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून चालणार नाही ." हाताने टाळी वाजत,एका हाताने टाळी वाजत नाही . अधिकारी आहेत कारवाई झाली पाहिजे,"यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत , त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे ." वर्षी चर्चा होते अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करा भविष्यात घटना घडत राहतील बोल सदस्यांनी आयुक्तांना सुनावले,"दर वर्षी केवळ चर्चा होते ; परंतु एका तरी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करा ; अन्यथा भविष्यात अशा घटना घडत राहतील , ' ' असे खडे बोल सर्वपक्षीय सदस्यांनी आयुक्तांना सुनावले ." पक्षनेते मठकरी म्हणाले महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांनी बाणेर औंध पाषाण परिसरात धुमाकूळ घातला,"विरोधी पक्षनेते विकास मठकरी म्हणाले , "" "" महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांनी बाणेर , औंध , पाषाण परिसरात धुमाकूळ घातला आहे ." चौकशी अधिकारी नेमून करावी श्‍वेतपत्रिका महापालिकेने करावी,त्याची चौकशी एक निवृत्त अधिकारी नेमून करावी ; तसेच याबाबतची श्‍वेतपत्रिका महापालिकेने प्रसिद्ध करावी . ' ' महादेव बाबर म्हणाले शहरात नाले ओढ्यांवर अतिक्रमणे झाली,"महादेव बाबर म्हणाले , "" "" संपूर्ण शहरात नाले आणि ओढ्यांवर अतिक्रमणे झाली आहेत ." डोळ्यांदेखत कामे होत दुर्घटना खून आहे,"डोळ्यांदेखत ही कामे होत आहेत ; त्यामुळे ही दुर्घटना नाही , तर खून आहे . ' '" प्रशासनाने डोळ्यांवर कातडे ओढले पत्र देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले धंगेकर म्हणाले,""" "" महापालिका प्रशासनाने डोळ्यांवर कातडे ओढले आहे का ? पत्र देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले , ' ' असे रवींद्र धंगेकर म्हणाले ." वेळी महाजन म्हणाले काळात ठरणार असून पालकांनी मुलांमधील व्यक्तिमत्त्वाचे पैलू ओळखण्यासाठी असायला हवे,"या वेळी श्री . महाजन म्हणाले , "" समुपदेशन व व्यक्तिमत्त्व चाचणी यापुढील काळात आवश्‍यकच ठरणार असून , पालकांनी मुलांमधील व्यक्तिमत्त्वाचे पैलू ओळखण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे ." मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी विद्यालयांनी रोटरीने केलेले कार्य मोलाचे आहे,मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी विद्यालयांनी व रोटरीने केलेले कार्य मोलाचे आहे . पालकांनीही मर्यादा ओळखून मुलांना शिक्षण द्यायचे निर्णय घ्यायला हवा,"पालकांनीही आपल्या मर्यादा ओळखून मुलांना कोणते शिक्षण द्यायचे याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा . """ वेळी पालकांनी समुपदेशन वर्गाला उपस्थिती लावल्याने भागातही पालक मुलांच्या भवितव्याबाबत होत असल्याचे चित्र असल्याचे श्री महाजन सांगितले,या वेळी सर्वच पालकांनी समुपदेशन वर्गाला उपस्थिती लावल्याने ग्रामीण भागातही पालक मुलांच्या भवितव्याबाबत संवेदनशील होत असल्याचे चित्र चांगले असल्याचे श्री . महाजन यांनी सांगितले . रांगणेकर आयुष्याचा डोलारा राहिला प्रतिपादन अभिनेते प्रभाकर पणशीकर केले,"रांगणेकर माझे गुरू , त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्याचा डोलारा उभा राहिला , असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी आज केले ." नाटककार रांगणेकर जन्मशताब्दीनिमित्त महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत,ज्येष्ठ नाटककार मो . ग . रांगणेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित चारदिवसीय महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते . पाहुणे गीतकार गंगाधर महांबरे शिवशाहीर पुरंदरे होते,"प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गीतकार गंगाधर महांबरे NULL , तर अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते ." वेळी समितीतर्फे डॉ. देशपांडे सोहळा गौरवपुस्तिकेचे प्रकाशन श्री महांबरे हस्ते करण्यात,"या वेळी रांगणेकर जन्मशताब्दी समितीतर्फे प्रकाशित आणि डॉ. वि . भा . देशपांडे संपादित "" मो . ग . रा . सृजन सोहळा "" या गौरवपुस्तिकेचे प्रकाशन श्री . महांबरे यांच्या हस्ते करण्यात आले ." चारुशीला दिवेकर स्वरसेतू रांगणेकर प्रकाशन श्री पुरंदरे हस्ते झाले,"चारुशीला दिवेकर संपादित "" स्वरसेतू - रांगणेकर विशेषांक "" चे प्रकाशन श्री . पुरंदरे यांच्या हस्ते झाले ." रांगणेकर पंत रेखाटलेले वेळी शाखेचे अध्यक्ष कुलकर्णी स्वीकारले,रांगणेकर यांचे चंद्रशेखर पंत यांनी रेखाटलेले तैलचित्र या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी स्वीकारले . अभिनेत्री धर्माधिकारी खेर सारस्वत बॅंकेचे संचालक वेळी व्यासपीठावर होते,"ज्येष्ठ अभिनेत्री सुमन धर्माधिकारी तसेच रंगकर्मी गजानन खेर , सारस्वत बॅंकेचे वरिष्ठ संचालक अजित दुभाषी आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते ." पणशीकर पुढे म्हणाले कारकीर्द घडवण्यात वाटा रांगणेकर आहे,"श्री . पणशीकर पुढे म्हणाले , "" माझी कारकीर्द घडवण्यात मोठा वाटा रांगणेकर यांचाच आहे ." नाटकांचा काळ आला नाटकाची कावड खांद्यावर घेऊन जगवली,जेव्हा नाटकांचा प्रतिकूल काळ आला तेव्हा नाटकाची कावड आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनीच रंगभूमी जगवली . स्वभावाने होते,स्वभावाने ते महामिस्कील होते . जन्मशताब्दी समितीने केलेला दिवसांचा महोत्सव असल्याचा उल्लेखही केला,""" जन्मशताब्दी समितीने पुण्यासह मुंबईतही आयोजित केलेला चार दिवसांचा महोत्सव नेटका आणि सुविहित असल्याचा उल्लेखही त्यांनी केला ." पुरंदरे म्हणाले रांगणेकरांचा परिचय नसला लहानपणापासून लेखक नाटककार दिग्दर्शक निर्माते संपादक रूपे वाचक प्रेक्षक अनुभवली,"श्री . पुरंदरे म्हणाले , "" रांगणेकरांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय नसला तरी लहानपणापासून त्यांची लेखक , नाटककार , दिग्दर्शक , निर्माते , संपादक आदी रूपे मी वाचक - प्रेक्षक म्हणून अनुभवली आहेत ." चित्रा साप्ताहिकातील सदरलेखन आठवते,""" चित्रा "" साप्ताहिकातील त्यांचे मिस्कील सदरलेखन मला आजही आठवते ." कलाकार पुढे आणले,"आटोपशीर , सुटसुटीत नाटकांतून त्यांनी अनेक जुने - नवे कलाकार पुढे आणले ." काळाची पावले ओळखून द्यावे द्यावे जाणणारे नाटककार होते,"काळाची पावले ओळखून नेमके काय द्यावे , उत्तम कसे द्यावे हे जाणणारे ते श्रेष्ठ नाटककार होते . """ गीतकार होण्यात रांगणेकरांचा सहभाग होता उल्लेख महांबरे केला,""" मी गीतकार होण्यात रांगणेकरांचा मोठा सहभाग होता , "" असा उल्लेख श्री . महांबरे यांनी केला ." धर्माधिकारी रांगणेकर कायमच्या ऋणात बांधली शब्दांत भावना केल्या,"सुमन धर्माधिकारी यांनी , "" मी रांगणेकर यांच्या कायमच्या ऋणात बांधली गेली आहे "" या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या ." डॉ. देशपांडे मनोगत मांडले,डॉ. देशपांडे यांनीही मनोगत मांडले . रांगणेकर नाटकांतील गीते पणशीकर मोरे शिल्पा पुणतांबेकर केली,"उत्तरार्धात रांगणेकर यांच्या विविध नाटकांतील गीते रघुनंदन पणशीकर , रावी मोरे व शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केली ." माहिती तंत्रज्ञानात भाषांचे पर्यायाने मराठीचे योगदान आहे विचार करण्याची वेळ आली प्रतिपादन संगणकतज्ज्ञ डॉ. भटकर केले,""" माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे आणि पर्यायाने मराठीचे काय योगदान आहे , याचा विचार करण्याची वेळ आली आहे , "" असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले ." दीपक शिकारपूर संगणकाची भरारी पुस्तकाचे प्रकाशन भटकर हस्ते झाले,"दीपक शिकारपूर लिखित "" संगणकाची भरारी "" या पुस्तकाचे प्रकाशन श्री . भटकर यांच्या हस्ते झाले ." वेळी बोलत,त्या वेळी ते बोलत होते . पुण्याचे पोलिस आयुक्त उमराणीकर महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालक सावंत ऑटोलाइन इंडस्ट्रीजचे संचालक राधाकृष्णन नॅसडॅक दक्षिण आशियाचे संचालक कुलकर्णी निर्मलाताई पुरंदरे वेळी होते,"पुण्याचे पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर , महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत , ऑटोलाइन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक एम. राधाकृष्णन , नॅसडॅक दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक घनश्‍याम दास , बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी , विद्यार्थी साहायक समितीच्या विश्‍वस्त निर्मलाताई पुरंदरे आदी या वेळी उपस्थित होते ." भटकर पुढे म्हणाले सध्या मराठीचे होणार ओरड होत,"भटकर पुढे म्हणाले , "" सध्या मराठीचे काय होणार अशी ओरड होत आहे ." माहिती तंत्रज्ञानातही मराठीचा वापर आहे,माहिती तंत्रज्ञानातही मराठीचा वापर अतिशय कमी आहे . क्षेत्राचा आवाका लक्षात घेता संचार तंत्रज्ञान लॉज संगणक मराठीसह भाषांत पुस्तकांची निर्मिती हवी,"या क्षेत्राचा आवाका लक्षात घेता संचार तंत्रज्ञान , सायबर लॉज , संगणक यावर मराठीसह सर्व भाषांत जास्तीत जास्त पुस्तकांची निर्मिती व्हायला हवी ." भाषा झाल्या भवितव्य आहे,भाषा विज्ञाननिष्ठ झाल्या तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे . सध्याच्या इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानात भाषांचे योगदान आहे विचार व्हायला हवा,"यासाठी सध्याच्या इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे काय योगदान आहे , याचा विचार व्हायला हवा . """ संगणक विज्ञानाचे इंटरनेटवर व्हायला हवे सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवे म्हणाले,"संगणक आणि विज्ञानाचे प्रमाणबद्ध साहित्य इंटरनेटवर उपलब्ध व्हायला हवे आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवे , असेही ते म्हणाले ." पुण्यातील भागातील वाचकवर्ग समोर ठेवून पुस्तक लिहिल्याचे श्री शिकारपूर सांगितले,पुण्यातील आणि ग्रामीण भागातील युवा वाचकवर्ग समोर ठेवून पुस्तक लिहिल्याचे श्री . शिकारपूर यांनी सांगितले . तंत्रज्ञानाची व्यवसायाची भरारी भागात तंत्रज्ञान करता पुस्तकाचे भाग आहेत,"आजपर्यंतची तंत्रज्ञानाची ; तसेच या व्यवसायाची भरारी आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोचविण्यासाठी काय करता येईल , असे या पुस्तकाचे तीन भाग आहेत ." संगणक क्षेत्रात धाकदपटशापेक्षा कौशल्यनिर्मिती प्रशिक्षण बाबी स्थानिकांना रोजगार देतील म्हणाले,"संगणक क्षेत्रात धाकदपटशापेक्षा कौशल्यनिर्मिती आणि प्रशिक्षण या बाबी स्थानिकांना रोजगार देतील , असेही ते म्हणाले ." पुणे विमानतळावरील उड्डाणांचे वेळापत्रक येत्या चिन्हे आहेत,पुणे विमानतळावरील देशांतर्गत उड्डाणांचे वेळापत्रक येत्या जूनपासून कोलमडण्याची चिन्हे आहेत . वर्षभर वेळापत्रक राहणार,किमान वर्षभर तरी हे वेळापत्रक सुरळीत राहणार नाही . विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम जून महिन्यात होणार असून विस्तारीकरणाचे काम होणार,"विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम जून महिन्यात सुरू होणार असून , त्यानंतर विस्तारीकरणाचे काम होणार आहे ." उड्डाणांवर परिणाम होणार,त्यामुळे उड्डाणांवर परिणाम होणार आहे . धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून नूतनीकरण होईपर्यंत उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल माहिती दलाच्या विभागाचे एअरमार्शल मेहरा दिली,""" धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून , नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत देशांतर्गत उड्डाणांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होईल , "" अशी माहिती हवाई दलाच्या नैर्ऋत्य विभागाचे प्रमुख एअरमार्शल पी . के . मेहरा यांनी आज दिली ." श्री लवकरच हवाई दलातून होत,श्री . मेहरा लवकरच हवाई दलातून निवृत्त होत आहेत . लोहगाव निरोप समारंभादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला,त्यानिमित्त लोहगाव येथे आयोजित निरोप समारंभादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . श्री मेहरा म्हणाले धावपट्टीच्या नूतनीकरणाबाबत मार्चला सूचना करण्यात आल्या,"श्री . मेहरा म्हणाले , "" धावपट्टीच्या नूतनीकरणाबाबत २६ मार्चला सूचना जारी करण्यात आल्या आहेत ." येत्या महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून महिन्यांत नूतनीकरणाचे काम करण्यात,"येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून , त्यापुढील सहा महिन्यांत नूतनीकरणाचे प्रत्यक्ष काम करण्यात येईल ." वर्षअखेरपर्यंत काम होणे आहे,वर्षअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे . लोहगाव येथील तळ अहमदाबाद येथे हलविण्यात येणार असून काम होईपर्यंत सुखोई जग्वार विमानांनाही हलविण्यात येणार आहे,"नूतनीकरणादरम्यान हवाई दलाचा लोहगाव येथील तळ अहमदाबाद येथे तात्पुरता हलविण्यात येणार असून , काम पूर्ण होईपर्यंत सुखोई आणि जग्वार विमानांनाही इतरत्र हलविण्यात येणार आहे . """ धावपट्टीचे विस्तारीकरण रखडले,धावपट्टीचे विस्तारीकरण रखडले धावपट्टीच्या विस्तारीकरणाबाबत अजून निर्णय झाला नसल्याचे मेहरा केले,धावपट्टीच्या विस्तारीकरणाबाबत अजून कोणताही ठाम निर्णय झाला नसल्याचे मेहरा यांनी नमूद केले . म्हणाले येत्या मे रोजी जागेविषयी सुनावणी होणार,"ते म्हणाले , "" येत्या ७ मे रोजी त्यासाठीच्या जागेविषयी सुनावणी होणार आहे ." विस्तारीकरणाचे काम नूतनीकरणानंतर होणार,विस्तारीकरणाचे काम धावपट्टीच्या नूतनीकरणानंतर होणार आहे . जाणकारांच्या म्हणण्यानुसार विस्तारीकरणालाही वेळ लागण्याची शक्‍यता असल्याने येत्या जूनपासून पुढे जवळपास वर्षभर उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडेल चिन्हे आहेत,""" जाणकारांच्या म्हणण्यानुसार , विस्तारीकरणालाही वेळ लागण्याची शक्‍यता असल्याने येत्या जूनपासून पुढे जवळपास वर्षभर देशांतर्गत उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडेल , अशी चिन्हे आहेत ." दरम्यान सुखोई विमानांसाठी भविष्यातही पुणे तळ राहणार असून विमानांची संख्या ठरल्याप्रमाणे वाढविण्यात येणार असल्याचे मेहरा केले,"दरम्यान , सुखोई विमानांसाठी भविष्यातही पुणे हाच तळ राहणार असून , २०१४पर्यंत या विमानांची संख्या ठरल्याप्रमाणे वाढविण्यात येणार असल्याचे मेहरा यांनी स्पष्ट केले ." फेऱ्यांचे नियोजन,फेऱ्यांचे नियोजन अवघड धावपट्टीच्या नूतनीकरणादरम्यान फुटांची धावपट्टी होणे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे,धावपट्टीच्या नूतनीकरणादरम्यान पूर्ण आठ हजार फुटांची धावपट्टी उपलब्ध होणे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे . लांबीची धावपट्टी असेल विमाने उतरू शकणार नाहीत,"कमी लांबीची धावपट्टी असेल , तर मोठी विमाने उतरू शकणार नाहीत ." परिणामी सध्याची करावी लागतील शक्‍यता सूत्रांनी सकाळ बोलताना केली,"परिणामी , सध्याची आंतरराष्ट्रीय उड्डाणे कदाचित बंद करावी लागतील , अशी शक्‍यता सूत्रांनी "" सकाळ "" शी बोलताना व्यक्त केली ." वाहतूक करणाऱ्या विमानांचे आकार असल्याने अडचण येणार,देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या विमानांचे आकार लहान असल्याने त्यांना ही अडचण येणार नाही . वेळेची समस्या येणारच आहे,"मात्र , वेळेची समस्या येणारच आहे ." नूतनीकरणासाठी तास विमानतळ ठेवावा लागेल,नूतनीकरणासाठी रोज काही तास विमानतळ बंद ठेवावा लागेल . डॉ. ऋता दीप्ती सध्या पुण्यातील आत्या लिमये आल्या,डॉ. ऋता व तिची आई दीप्ती सध्या पुण्यातील तिची आत्या विजया लिमये यांच्याकडे आल्या आहेत . संस्थेतील संपल्यावर अमेरिकेला होणार,' नारी ' संस्थेतील तिची इंटर्नशिप संपल्यावर ती जानेवारीअखेर पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे ; भारतात एड्‌स काम करण्याची संधी मिळाली येईन डॉ. ऋताने सांगितले,"मात्र भारतात ' एड्‌स ' वर काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच भारतात येईन , असे डॉ. ऋताने सांगितले ." क्रमांकावर फलंदाजी करण्यास आहे विश्‍वास भारताचा क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुलीने केला,"कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास मी सज्ज आहे , असा विश्‍वास भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुलीने आज व्यक्त केला ." कालावधीनंतर इंडीजविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेद्वारे गांगुली संघात पुनरागमन करीत,प्रदीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेद्वारे गांगुली भारतीय संघात पुनरागमन करीत आहे . पार्श्‍वभूमीवर गांगुली क्रमांकावर खेळणार मतप्रवाह आहेत,या पार्श्‍वभूमीवर गांगुली कोणत्या क्रमांकावर खेळणार याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत . गांगुली सलामीवीराच्या भूमिकेत मैदानात उतरण्यासाठी आहे,दस्तुरखुद्द गांगुली मात्र त्याच्या आवडत्या सलामीवीराच्या भूमिकेत मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे . सचिन तेंडुलकरबरोबर सलामीवीराची भूमिका पाडलेली,""" सचिन तेंडुलकरबरोबर मी यापूर्वीही सलामीवीराची भूमिका पार पाडलेली आहे ." क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचे निर्णय संघ व्यवस्थापन घेणार,"मात्र , मला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचे याचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन घेणार आहे ." क्रमांकावर फलंदाजी करण्यास आहे गांगुली म्हणाला,"मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज आहे , "" असे गांगुली म्हणाला ." इंडीजविरुद्धच्या मालिकेत संघ कामगिरी करेल विश्‍वासही केला,"वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल , असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला ." नागपूर जानेवारीला होणाऱ्या सामन्याने मालिकेला सुरवात होणार,नागपूर येथे २१ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने या मालिकेला सुरवात होणार आहे . आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कामगिरी केलेला गांगुली मालिकेतही कामगिरी करण्याबाबत आहे,दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेला गांगुली या मालिकेतही चांगली कामगिरी करण्याबाबत आशावादी आहे . पाकिस्तानविरुद्धच्या आफ्रिका विजयाच्या मार्गावर आहे,पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयाच्या मार्गावर आहे . विजयासाठी धावांचे आव्हान घेऊन आफ्रिकेच्या दिवसअखेर धावा झाल्या,विजयासाठी १९९ धावांचे सोपे आव्हान घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या आज चौथ्या दिवसअखेर २ बाद ६९ धावा झाल्या होत्या . शेवटच्या दिवशी धावांची गरज असून उपाहारापर्यंत विजयावर शिक्कामोर्तब करतील वाटते,"उद्या शेवटच्या दिवशी त्यांना आणखी १३० धावांची गरज असून , उपाहारापर्यंत ते विजयावर शिक्कामोर्तब करतील असे वाटते ." डावात धावांनी पिछाडीवर पडलेल्या तळाच्या फलंदाजांच्या खेळामुळे डावात धावांपर्यंत मजल मारता,पहिल्या डावात १०४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानला आज तळाच्या फलंदाजांच्या उपयुक्त खेळामुळे दुसऱ्या डावात ३०२ धावांपर्यंत मजल मारता आली . डाव कामगिरी हॅरिसने बजावली,त्यांचा डाव संपविण्यात महत्त्वाची कामगिरी पॉल हॅरिसने बजावली . फिरकीने धावांत गडी केले,त्याच्या फिरकीने ४६ धावांत चार गडी बाद केले . बळी मिळविले,"शॉन पोलॉकने तीन NULL , तर जॅक कॅलिसने दोन बळी मिळविले ." एकवेळ बाद अवस्था होती,पाकिस्तानची एकवेळ ७ बाद १९९ अशी अवस्था होती . नझीर कनेरिया खेळ केला,"त्यातून नावेद उल हसन ( ३३ ) , शाहिद नझीर ( ४० ) आणि दानिश कनेरिया ( २३ ) यांनी आक्रमक खेळ केला ." नझीर विकेटसाठी धावांची भागीदारी केली,नावेद उल हसन व शाहिद नझीर यांनी आठव्या विकेटसाठी ५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली . नावेदने चेंडूंतील खेळात चौकार षटकार मारला चेंडूंतील खेळात चेंडू सीमापार केला षटकार ठोकला,"नावेदने ४१ चेंडूंतील खेळात चार चौकार आणि एक षटकार मारला , तर नझीरनेही ३५ चेंडूंतील खेळात चारवेळाचारवेळा चेंडू सीमापार केला आणि एक षटकार ठोकला ." कनेरियाने चेंडूंचा सामना करताना चौकार लगावले षटकार मारला,कनेरियाने २३ चेंडूंचा सामना करताना तीन चौकार लगावले व एक षटकार मारला . खारफुटीची तिवरांची निसर्गाने केलेली डबकी समुद्राचे उधाण ताकद असते,खारफुटीची म्हणजेच तिवरांची जंगले आणि त्यात निसर्गाने तयार केलेली डबकी यांच्यात समुद्राचे उधाण थोपविण्याची मोठी ताकद असते . समुद्राचे पाणी खाडीत चढल्यावर प्रवाहांनी आत घुसते,समुद्राचे पाणी खाडीत चढल्यावर काही प्रवाहांनी आत घुसते . खारफुटीच्या फांद्या हातांसारखे काम करून पाणी थोपवून धरतात,तिथे खारफुटीच्या फांद्या हातांसारखे काम करून हे पाणी थोपवून धरतात . ठाणे खाडीलगतची जंगले प्रमाणावर तोडली जात जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने येत्या काळात संकट ओढवल्यास ठाणे शहर कळवा मुंब्रा येथील भागाला फटका बसण्याची शक्‍यता आहे,"पण ठाणे खाडीलगतची ही जंगले मोठ्या प्रमाणावर तोडली जात असल्याने व त्याखालील जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने येत्या काळात सुनामीसारखे संकट ओढवल्यास ठाणे शहर , कळवा आणि मुंब्रा येथील काही भागाला याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे ." ठाणे पसरलेल्या खाडीवर बाजूंनी माणसांच्या वृत्तीने हल्ला चढविला,बाळकूमपासून थेट नागला बंदरापर्यंत व ठाणे - कळव्यापासून मुंब्र्यापर्यंत पसरलेल्या खाडीवर चारी बाजूंनी माणसांच्या स्वार्थी वृत्तीने हल्ला चढविला आहे . पाऊसपाय रूप करतील ठाणे शहर कळवा मुंब्रा भागात हाहाकार उडण्याची भीती आहे,"पुन्हा जेव्हा पाऊसपाय रौद्र रूप धारण करतील तेव्हा ठाणे शहर , कळवा , मुंब्रा या भागात हाहाकार उडण्याची भीती आहे ." महापालिकेने गटारे नाले केले खारफुटीची पद्धतीने गतीने होत समुद्राला आलेली गाळण उडवू शकते जाणकारांचे मत आहे,"महापालिकेने गटारे व नाले कितीही साफ केले तरी खारफुटीची जंगले अशाच पद्धतीने व याच गतीने नष्ट होत गेली तर अतिवृष्टीच्यावेळी समुद्राला आलेली साधी भरतीही ठाणेकरांची गाळण उडवू शकते , असे जाणकारांचे मत आहे ." कोपरी मागे असलेले खारफुटीचे जंगल तोडण्यासाठी महिला दररोज पहाटे येतात,कोपरी येथील बिम्स पॅराडाइज शाळेच्या मागे असलेले खारफुटीचे जंगल तोडण्यासाठी काही महिला दररोज पहाटे येतात . लाकूड मोळ्या बांधून घेऊन जाणाऱ्या महिलांना नागरिकांनी रोखले,जळाऊ लाकूड म्हणून त्याच्या मोळ्या बांधून घेऊन जाणाऱ्या या महिलांना तेथील काही नागरिकांनी रोखले होते . झाले,त्यानंतर ते बंद झाले . आता तोड झाली,आता पुन्हा ही तोड सुरू झाली आहे . नेते माथा टेकण्यासाठी जातात स्वामी समर्थांचा खाडीच्या किनाऱ्यावरच बांधण्यात,"मोठमोठे नेते जिथे माथा टेकण्यासाठी जातात , तो स्वामी समर्थांचा मठही येथे थेट खाडीच्या किनाऱ्यावरच बांधण्यात आला आहे ." आजूबाजूला चाळी,त्याच्या आजूबाजूला हळूहळू चार निवासी चाळी बांधल्या गेल्या आहेत . संतापाची गोष्ट महिन्यांपूर्वी भागात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इस्टेट आणलेला कचरा टाकला होता,"संतापाची गोष्ट म्हणजे NULL , काही महिन्यांपूर्वी याच भागात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वागळे इस्टेट येथून आणलेला कचरा टाकला होता ." मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला वाव मिळावा खेळी खेळली जात असल्याची चर्चा भागात आहे,मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला वाव मिळावा यासाठी ही खेळी खेळली जात असल्याची चर्चा या भागात आहे . जमिनीवरील खारफुटीची प्रमाणावर झाली,या जमिनीवरील खारफुटीची जंगले मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहेत . कळवा पुलावरून जाताना बाजूंना खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या जंगलांवर प्रमाणावर अतिक्रमण झालेले दिसते,कळवा पुलावरून जाताना दोन्ही बाजूंना पाहिल्यास खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या जंगलांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले दिसते . नागरिक हरियाली होप संस्थांच्या पाठपुराव्यामुळे खारफुटीच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे लागले,"जागरूक नागरिक आणि जिज्ञासा , हरियाली , होप यांसारख्या संस्थांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खारफुटीच्या प्रश्‍नाकडे ठाणे महापालिका प्रशासनाला लक्ष द्यावे लागले आहे ." हजारो एकर जमिनीवरील खारफुटीच्या जंगलांवर अतिक्रमणे झाल्यानंतर आता जंगले वाढविण्याचा फतवा महिन्यांपूर्वी महापालिकेने काढला,हजारो एकर जमिनीवरील खारफुटीच्या जंगलांवर अतिक्रमणे झाल्यानंतर आता कृत्रिमरीत्या ही जंगले वाढविण्याचा फतवा काही महिन्यांपूर्वी महापालिकेने काढला . बैल गेला झोपा केला परिस्थिती झाली,पण ' बैल गेला आणि झोपा केला ' अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे . खारफुटीच्या जंगलांवर अतिक्रमण करण्याची योजना खाबुगिरी करणाऱ्यांकडून आखली,खारफुटीच्या जंगलांवर अतिक्रमण करण्याची एक पद्धतशीर योजना खाबुगिरी करणाऱ्यांकडून आखली जाते . प्रशासनापर्यंत असतात,यात नेत्यांपासून प्रशासनापर्यंत सर्वच सहभागी असतात . सुरुवातीला खाडीतील येणारे पाणी जंगलापर्यंत दिले जात,सुरुवातीला खाडीतील येणारे खारे पाणी या जंगलापर्यंत पोहोचू दिले जात नाही . जंगले मरतात,त्यामुळे ही जंगले आपोआप मरतात . मग संगनमताने भराव टाकला,मग त्यावर संगनमताने भराव टाकला जातो . ठिकाणी भागात झोपड्या बांधल्या झोपड्यांच्या मागे रात्रीत ट्रक माती घेऊन,काही ठिकाणी दर्शनी भागात चार - दोन झोपड्या बांधल्या जातात आणि झोपड्यांच्या मागे अगदी एका रात्रीत अचानक शे - दोनशे ट्रक माती घेऊन येतात . रहिवासी सकाळी उठून पाहतात खारफुटीची झालेली,आजूबाजूचे रहिवासी सकाळी उठून पाहतात तेव्हा तेथील खारफुटीची जंगले गायब झालेली असतात . दिसणारी महिन्या महिन्यात पावतात,कालपरवापर्यंत दिसणारी झाडे अचानक महिन्या - दोन महिन्यात अंतर्धान पावतात . मनीपॉवर किमयेने जागेचे सातबाराचे उतारे होतात,त्यानंतर ' मनीपॉवर ' च्या किमयेने या जागेचे सातबाराचे उतारे तयार होतात . नावाने उतारे होतात षड्‌यंत्राचेच भागीदार असतात,ज्यांच्या नावाने हे उतारे तयार होतात ते देखील या षड्‌यंत्राचेच भागीदार असतात . शेवटी जागा बिल्डर्सच्या,शेवटी ही जागा बिल्डर्सच्या घशात जाते . खारफुटीच्या जंगलांचे अस्तित्व करणारी ऑपरेंडी चालते,खारफुटीच्या जंगलांचे अस्तित्व नष्ट करणारी ही ' मोडस ऑपरेंडी ' निर्विघ्नपणे चालते . मग संघटना आवाज उठवते,मग एखादी स्वयंसेवी संघटना त्याविरुद्ध आवाज उठवते . विरोध खेळ खेळले,हा तात्पुरता विरोध शमविण्यासाठी प्रशासकीय खेळ खेळले जातात . वादळ शमले वर्ष महिन्यांनी जागेवर घरे राहतात,थोडे वादळ शमले की वर्ष - सहा महिन्यांनी या जागेवर घरे उभी राहतात . घरांना मग महापालिकेतील अधिकारी सुविधा पुरवितात,या घरांना मग महापालिकेतील हितसंबंधी अधिकारी सर्व सुविधा पुरवितात . सुविधा पुरविताना घरे सीआरझेड कायद्याचा भंग करून बांधण्यात भान ठेवले जात,"मूलभूत सुविधा पुरविताना ही घरे ' सीआरझेड ' कायद्याचा भंग करून बांधण्यात आली आहेत , याचेही भान ठेवले जात नाही ." खाडीकिनाऱ्यावरील हायसाइट लेव्हलच्या मीटरपर्यंतच्या अंतरावर बांधकाम करू कायदा आहे,"खाडीकिनाऱ्यावरील अर्थात हायसाइट लेव्हलच्या ५०० मीटरपर्यंतच्या अंतरावर कोणतेही बांधकाम करू नये , असा कायदा आहे ." धाब्यावर बसविला,तो धाब्यावर बसविला जातो . असलेल्या जमिनीवर बांधलेली घरे लाखात विकत घेतात,सीआरझेडमध्ये असलेल्या जमिनीवर बांधलेली घरे मग कष्टकरी लाख - दोन लाखात विकत घेतात . नेत्यांची बनते,स्थानिक राजकीय नेत्यांची ही ' व्होट बॅंक ' बनते . पक्षांना जाते,त्यांना हटवणे राजकीय पक्षांना जड जाते . पक्षांनी निर्णय घेतला मानवाधिकाराचा बागुलबुवा करून घरांना संरक्षण दिले,राजकीय पक्षांनी असा निर्णय घेतला तरी मानवाधिकाराचा बागुलबुवा करून अप्रत्यक्षरीत्या अशा घरांना संरक्षण दिले जाते . जमिनीची धूप करणे खाडीतील पाणी करणे पर्यावरणाचा समतोल राखणे माशांना लागणारे खाद्य करणे समुद्राच्या ओहोटीमुळे वेगाने येणाऱ्या येणाऱ्या पाण्याचा वेग करणे पुराला अटकाव करणे फायदे खारफुटीच्या जंगलांमुळे मिळतात दुर्लक्ष करून तोडबाजीसाठी होणारी सौदेबाजी पर्यावरणासोबतच माणसाचे आयुष्यही करीत,"जमिनीची धूप कमी करणे , खाडीतील दूषित पाणी शुद्ध करणे , पर्यावरणाचा समतोल राखणे , माशांना लागणारे खाद्य निर्माण करणे , समुद्राच्या ओहोटीमुळे वेगाने येणाऱ्या येणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे , पुराला अटकाव करणे आदी फायदे ज्या खारफुटीच्या जंगलांमुळे मिळतात , त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ आर्थिक तोडबाजीसाठी होणारी ही सौदेबाजी पर्यावरणासोबतच माणसाचे आयुष्यही असंतुलित करीत आहे ." स्वत चा नामोल्लेख झालेला पाहून नायिकेच्या चेहऱ्याचा रंग उडाला,स्वत : चा वेगळाच नामोल्लेख झालेला पाहून मात्र नव्या नायिकेच्या चेहऱ्याचा रंग पार उडाला . लपवत प्रकारे ओळख सांगण्याचा प्रयत्न केला,"पण , तो सफाईतदारपणे लपवत तिने वेगवेगळ्या प्रकारे आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न सुरू केला ." चित्रपट मालिकांमधून ओळख निर्माण करणाऱ्या नायिकेला नायिकेसमोर ओळख सांगण्यासाठी संघर्ष करावा,"चित्रपट , मालिकांमधून ओळख निर्माण करणाऱ्या नव्या नायिकेला जुन्या नायिकेसमोर ओळख सांगण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागला ." येत्या मार्चपासून रेल्वेचे आरक्षण दिवस आधीसुद्धा करता येणार,येत्या एक मार्चपासून रेल्वेचे आरक्षण ९० दिवस आधीसुद्धा करता येणार आहे . प्रवासी आधी प्रवासाचे नियोजन करीत आयत्या वेळी आरक्षण करण्याचे प्रमाण वाढेल अखेरीस प्रवाशांचेच नुकसान होईल भूमिका पुणे घेतली,"मात्र , बहुसंख्य प्रवासी इतक्‍या आधी आपल्या प्रवासाचे नियोजन करीत नाहीत व त्यामुळे आयत्या वेळी आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण वाढेल आणि अखेरीस प्रवाशांचेच नुकसान होईल , अशी भूमिका पुणे प्रवासी संघाने घेतली आहे ." सध्या रेल्वेगाडीचे आरक्षण दिवस आधी करता आहे,सध्या कोणत्याही रेल्वेगाडीचे आरक्षण ६० दिवस आधी करता येणे शक्‍य आहे . मार्च मे कालावधीसाठी दिवस आधी आरक्षण करता सुविधा रेल्वेतर्फे तत्त्वावर राबवणार,एक मार्च ते ३१ मे या कालावधीसाठी ९० दिवस आधी आरक्षण करता येण्याची सुविधा रेल्वेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर राबवणार आहे . योजनेच्या यशस्वितेबाबत पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍड कनुभाई त्रिवेदी शंका केली,या योजनेच्या यशस्वितेबाबत पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍड . कनुभाई त्रिवेदी यांनी शंका व्यक्त केली आहे . म्हणाले सध्या दिवस आधी आरक्षण करता,"ते म्हणाले , "" "" सध्या ६० दिवस आधी आरक्षण करता येते ." टक्के आरक्षणे होतात,त्यात १५ टक्के आरक्षणे रद्द होतात . शुल्काच्या माध्यमातून रेल्वेला दररोज सुमारे लाख रुपये मिळते,त्यामुळे परतावा शुल्काच्या माध्यमातून रेल्वेला दररोज सुमारे आठ लाख रुपये उत्पन्न मिळते . दिवस आधी आरक्षण करण्याची योजना लागू आरक्षण करण्याचे प्रमाण टक्‍क्‍यांवर जाईल,"९० दिवस आधी आरक्षण करण्याची योजना लागू झाली , तर आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांवर जाईल ." रेल्वेला फायदा होईल,यातून रेल्वेला निश्‍चितच फायदा होईल . आरक्षण करण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचे नुकसान होईल,पण आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण वाढल्याने अधिकाधिक प्रवाशांचे नुकसान होईल . रेल्वे अधिकाऱ्याशी संपर्क साधला म्हणाला उन्हाळ्याच्या हिवाळ्याच्या सुट्टीच्या वेळी प्रवासाचे नियोजन महिने आधी करणे आहे,"याबाबत एका रेल्वे अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता , तो म्हणाला , "" "" उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सुट्टीच्या वेळी प्रवासाचे नियोजन तीन महिने आधी करणे शक्‍य आहे ." आधी आरक्षण करून तिकीट काढले गाडीत हवी जागा मिळण्याची निश्‍चिती वाढते,"जितके आधी आरक्षण करून तिकीट काढले जाते , तेवढी गाडीत हवी ती जागा मिळण्याची निश्‍चिती वाढते ." प्रवाशांचा कल आरक्षण करण्याकडे असतो,त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांचा कल लवकरात लवकर आरक्षण करण्याकडे असतो . महिने आधी आरक्षण करणारे असले वेळी आरक्षण करणाऱ्यांची संख्याही वाढेल म्हणण्याला वाव आहे,"त्यामुळे तीन महिने आधी आरक्षण करणारे प्रवासी वाढतील हे खरे असले , तरी आयत्या वेळी आरक्षण रद्द करणाऱ्यांची संख्याही वाढेल , या म्हणण्याला वाव आहे ." प्रवाशाला आधी प्रवासाचे नियोजन करायचे नसेल आरक्षणाची सोयही रेल्वेने केली,"परंतु , ज्या प्रवाशाला इतक्‍या आधी प्रवासाचे नियोजन करायचे नसेल , त्याच्यासाठी तत्काळ आरक्षणाची सोयही रेल्वेने केली आहे ." वेळी प्रवासी फायदा घेऊ शकतात,अशा वेळी प्रवासी त्याचा फायदा घेऊ शकतात . पावसाविषयी वर्तविण्यात येणाऱ्या अंदाजातील अचूकतेसाठी मेट्रिओलॉजी आयआयटीएम रडार यंत्रणेचा उपयोग केला जाणार असून मंत्रालयाने मंजुरी दिली,"पावसाविषयी वर्तविण्यात येणाऱ्या अंदाजातील अचूकतेसाठी "" इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी ' तर्फे ( आयआयटीएम ) "" मोबाइल डॉप्लर रडार ' यंत्रणेचा उपयोग केला जाणार असून , केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे ." ढगांचा अभ्यास करण्यासाठी रडारचा उपयोग होणार असून देशात आयआयटीएम संशोधन संस्थेलाच सरकारने परवानगी दिली असल्याचे संस्थेचे संचालक गोस्वामी सांगितले,"पावसाळी ढगांचा अभ्यास करण्यासाठी या रडारचा उपयोग होणार असून , त्यासाठी देशात केवळ "" आयआयटीएम ' या संशोधन संस्थेलाच सरकारने परवानगी दिली असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. बी. एन. गोस्वामी यांनी सांगितले ." म्हणाले अंदाज वर्तविण्यासाठी हंगामातील ढग वातावरणातील हवेशी अभ्यास असतो,"ते म्हणाले , "" "" अचूक अंदाज वर्तविण्यासाठी पावसाळी हंगामातील ढग आणि त्यांचा वातावरणातील हवेशी परस्परसंबंध याचा अभ्यास आवश्‍यक असतो ." "आतापर्यंत ""मान्सून'च्या अंदाजात कमतरता होती","आतापर्यंत ""मान्सून'च्या अंदाजात हीच कमतरता होती ." """रडार'मुळे ढगांतील पाण्याचे प्रमाण ओळखता होणार असून पावसाचा अंदाजही शकेल","मात्र , नव्या ""रडार'मुळे ढगांतील पाण्याचे प्रमाण ओळखता येणे शक्‍य होणार असून , त्याद्वारे पावसाचा अंदाजही अधिक अचूक वर्तविता येऊ शकेल ." प्रक्रिये'साठी सुमारे रुपये खर्च असून महिन्यांमध्ये काम होईल डॉ. गोस्वामी केले,"""रडार प्रक्रिये'साठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून , आगामी नऊ महिन्यांमध्ये त्याचे काम पूर्ण होईल , असेही डॉ. गोस्वामी यांनी नमूद केले ." "यंत्रणा ""आयआयटीएम'प्रमाणेच ढगांविषयीचे संशोधन करणाऱ्या देशातील संस्थांनाही वापरता येणार सांगितले","ही यंत्रणा ""आयआयटीएम'प्रमाणेच ढगांविषयीचे संशोधन करणाऱ्या देशातील इतर संस्थांनाही वापरता येणार आहे , असेही त्यांनी सांगितले ." शहराच्या विकासाचे मुद्दे विचारात घेतल्यानंतरच पक्षाबरोबर जायचे निर्णय घेऊ सेनेचे अध्यक्ष ठाकरे आज परिषदेत सांगितले,""" शहराच्या विकासाचे मुद्दे विचारात घेतल्यानंतरच , कोणत्या पक्षाबरोबर जायचे , याचा निर्णय घेऊ , ' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले ." शहर विकासाचा कार्यक्रम असावा मत केले,"शहर विकासाचा किमान समान कार्यक्रम असावा , असे मत त्यांनी व्यक्त केले ." मिळालेल्या जागांचा वापर बार्गेनिंग ब्लॅकमेलिंगसाठी करणार केले,"मिळालेल्या जागांचा वापर "" बार्गेनिंग ' किंवा ब्लॅकमेलिंगसाठी करणार नाही , असेही त्यांनी स्पष्ट केले ." पालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील धोरणांबद्दल मूठ ठेवली,पालिकेच्या निवडणुकीनंतर श्री . ठाकरे यांनी प्रथमच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील धोरणांबद्दल झाकली मूठ कायम ठेवली . जायचे निर्णय झालेला,""" कोणाबरोबर जायचे , याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही ." संदर्भात मुंबईत चर्चा करून निर्णय घेऊ सांगितले,"या संदर्भात मुंबईत चर्चा करून निर्णय घेऊ , ' असे त्यांनी सांगितले ." पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारले मुद्दा विचारात घेणार विचारले म्हणाले शहराचा विकास मुद्दा समोर ठेवणार आहोत,"पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे , हा मुद्दा विचारात घेणार का , असे विचारले असता ते म्हणाले , "" "" शहराचा विकास हाच मुख्य मुद्दा समोर ठेवणार आहोत ." विकासकामे वेळेत करतो आहे,"विकासकामे कोण वेळेत पूर्ण करतो , हे महत्त्वाचे आहे ." पालकमंत्री पवार वक्तव्याचा संदर्भ दिला संपर्क झालेला केले,"पालकमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला असता "" अद्याप कोणाशी संपर्क झालेला नाही ' , असे त्यांनी नमूद केले ." सुविधा शहरांचे प्रश्‍न वगळता मुद्दे घेता निवडणूक लढविली,""" "" नागरी सुविधा आणि शहरांचे प्रश्‍न वगळता कोणतेही भावनिक किंवा अन्य मुद्दे न घेता निवडणूक लढविली ." प्रतिसाद मिळाला निवडणुकीत जागा निवडून आल्या आहोत प्रतिक्रिया श्री ठाकरे केली,"त्याला जो प्रतिसाद मिळाला , पहिल्या निवडणुकीत आठ जागा निवडून आल्या , त्याबद्दल आपण खूष आहोत , अशी प्रतिक्रिया श्री . ठाकरे यांनी व्यक्त केली ." निवडणुका स्वबळावर लढविल्या,त्यामुळे या निवडणुका आम्ही स्वबळावर लढविल्या . "मतदार प्रमाणावर ""मनसे'कडे वळताना दिसत","नवा मतदार मोठ्या प्रमाणावर ""मनसे'कडे वळताना दिसत आहे ." "पक्षांवरून लोकांचा विश्‍वास उडत ""मनसे'च्या रूपाने पर्याय मिळाला","इतर पक्षांवरून लोकांचा विश्‍वास उडत चाललेला असताना , ""मनसे'च्या रूपाने त्यांना पर्याय मिळाला आहे ." मते छाटण्यासाठी माणसे फोडण्यासाठी पक्ष काढलेला,मी कोणाचीही मते छाटण्यासाठी किंवा माणसे फोडण्यासाठी पक्ष काढलेला नाही . फोडाफोडी करायची असती यादी केली नसती,"फोडाफोडी करायची असती , तर सर्वांत प्रथम यादी जाहीर केली नसती ." सेनाप्रमुख ठाकरे कृषिमंत्री पवार येण्याचे आवाहन केले म्हणाले मुळात येणार प्रश्‍न आहे,"सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते , त्याबद्दल ते म्हणाले , "" "" मुळात हे दोघे एकत्र येणार का , हा प्रश्‍न आहे ." झालेल्या मेळाव्यात पक्षाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात,"दरम्यान , यानंतर झालेल्या मेळाव्यात पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला ." शहराध्यक्ष बोके सरचिटणीस पायगुडे वेळी होते,"शहराध्यक्ष विक्रम बोके , सरचिटणीस दीपक पायगुडे आदी या वेळी उपस्थित होते ." डे करण्यासंदर्भातील भूमिका करताना श्री ठाकरे म्हणाले गझनीच्या महंमदापासून ब्रिटिशांपर्यंत आक्रमण करून राज्य केले,""" व्हॅलेंटाईन डे ' साजरा करण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना श्री . ठाकरे म्हणाले , "" "" गझनीच्या महंमदापासून ते ब्रिटिशांपर्यंत अनेकांनी आक्रमण करून येथे राज्य केले ." देशाचे झाले दिवसाने फरक पडणार,पण देशाचे काही एक वाकडे झाले नाही ; तर एका दिवसाने काय फरक पडणार आहे ? शुभेच्छापत्रांची विक्री वाढेल,शुभेच्छापत्रांची विक्री फक्त वाढेल . संघटनेत होतो गोष्ट पटली प्रमुखांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात असे,"पूर्वी मी ज्या संघटनेत होतो , तेथे एखादी गोष्ट पटली नाही , तरीही प्रमुखांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असे ." आता पक्षात आहे,आता माझ्या पक्षात मी प्रमुख आहे . चिंचवड येथील संघटना वतीने स्त्री साहित्य कला संमेलनात यंदाचा पुरस्कार प्रमिला सांकला देण्यात येणार माहिती कटारिया पत्रकार परिषदेत दिली,"चिंचवड येथील स्वानंद महिला संस्था व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने आयोजित स्त्री साहित्य - कला संमेलनात यंदाचा "" स्वानंद समाजभूषण पुरस्कार ' प्रमिला सांकला यांना देण्यात येणार आहे , अशी माहिती संयोजिका सुरेखा कटारिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली ." वेळी लुंकड सोळंकी छाया मंडलेचा अलका शहा प्रकाश कटारिया होते,"या वेळी मनीषा लुंकड , कांता दर्डा , अनिता सोळंकी , ऍड . वीणा दशपुते , छाया मंडलेचा , अलका शहा व प्रकाश कटारिया उपस्थित होते ." सभागृहात ता संमेलन होणार,चिंचवडच्या चैतन्य सभागृहात शनिवारी ( ता . १० ) हे एक दिवसीय संमेलन होणार आहे . सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात होईल,सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात होईल . जैन स्कूल हायस्कूल जैन कन्या प्रशाला महाविद्यालयातील विद्यार्थी होतील,"त्यात फत्तेचंद जैन , न्यू इंग्लिश स्कूल , गेंदीबाई चोपडा हायस्कूल , जैन कन्या प्रशाला व जैन अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतील ." दुपारी वाजता कालच्या आजच्या उद्याच्या परिसंवादात इंदिरा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्राची जावडेकर कवयित्री ढेरे ज्योतिषतज्ज्ञ करंदीकर अध्यक्षा होतील,"दुपारी साडेअकरा वाजता "" आम्ही कालच्या , आजच्या व उद्याच्या ' या परिसंवादात इंदिरा इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालिका डॉ. प्राची जावडेकर , कवयित्री अरुणा ढेरे , ज्योतिषतज्ज्ञ डॉ. सुषमा करंदीकर व स्वानंद संस्थेच्या अध्यक्षा रंजना लोढा सहभागी होतील ." यंत्रणा करते,मोठी यंत्रणा उभी करते . लोकांच्या तक्रारी होत,मात्र लोकांच्या तक्रारी कमी होत नाहीत . परिस्थिती बदलली पाहिजे,ही परिस्थिती बदलली पाहिजे . गाव तालुका पातळीवरील समित्या करण्याची सूचना केली,"त्यासाठी त्यांनी गाव , तालुका आणि जिल्हा पातळीवरील दक्षता समित्या अधिक कार्यक्षम करण्याची सूचना केली ." समित्यांच्या सभासदांना समितीच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले गरजेचे आहे,दक्षता समित्यांच्या सभासदांना समितीच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणे गरजेचे आहे . प्रशिक्षण सत्रात जिल्हास्तरावरून अधिकारी पाठविण्यात यावेत,प्रशिक्षण सत्रात जिल्हास्तरावरून अधिकारी पाठविण्यात यावेत . विक्रेत्यांनी विक्रेत्यांशी व्यवहार चेकने करावेत,किरकोळ विक्रेत्यांनी अर्धघाऊक विक्रेत्यांशी आर्थिक व्यवहार चेकने करावेत . व्यवहाराची पडताळणी तहसीलदारांनी करावी,या व्यवहाराची पडताळणी तहसीलदारांनी करावी . गावात टप्प्यात रॉकेल पुरवठा करण्याची पद्धती करून गावात वेळ पुरवठा करावा,एका गावात दोन टप्प्यात रॉकेल पुरवठा करण्याची पद्धती बंद करून एका गावात एक वेळ पुरवठा करावा . पुरवठ्याचा अहवाल गाव पातळीवरील समिती सदस्यांनी करावा,या पुरवठ्याचा अहवाल गाव पातळीवरील दक्षता समिती सदस्यांनी साक्षांकित करावा . अहवाल आला रॉकेल पुरवठा करू सूचना केली,"असा अहवाल आला नाही तर रॉकेल पुरवठा करू नये , अशी सूचना त्यांनी केली ." आमदार चव्हाण आमदार दानवे भागातील रॉकेल वाटपाच्या तक्रारी दूर कराव्यात मागणी केली,"आमदार चव्हाण , आमदार दानवे यांनी ग्रामीण भागातील रॉकेल वाटपाच्या तक्रारी त्वरित दूर कराव्यात , अशी मागणी केली ." पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी देओल दिले,पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी रणजितसिंह देओल यांनी दिले . जिल्हाधिकारी चव्हाण स्वागत केले,अतिरिक्त जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्वागत केले . डॉ. शेळके आभार मानले,डॉ. शेळके यांनी आभार मानले . औंढा नागनाथ बसस्थानकाजवळ रविवारी ता हॉटेलसमोर बोअर बंदुकीची काडतुसे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली,"औंढा नागनाथ येथे जुन्या बसस्थानकाजवळ रविवारी ( ता . २२ ) एका हॉटेलसमोर "" पॉइंट २२ बोअर ' या बंदुकीची ४० जिवंत काडतुसे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बसस्थानकाजवळ हॉटेल आहे,"पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ हॉटेल आहे ." कामगार सकाळी हॉटेल उघडण्यासाठी साफसफाई करीत होता,एक कामगार सकाळी हॉटेल उघडण्यासाठी साफसफाई करीत होता . वेळी डबा दिसला,त्या वेळी त्याला एक डबा दिसला . डबा उघडून पाहिला आत बंदुकीच्या गोळ्यांसारखे दिसले,"त्याने तो डबा उघडून पाहिला असता , आत बंदुकीच्या गोळ्यांसारखे दिसले ." परिसरातील नागरिकांना डबा दाखविला,त्याने तत्काळ परिसरातील नागरिकांना डबा दाखविला . बंदुकीच्या गोळ्या असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी औंढा पोलिसांना माहिती दिली,त्या बंदुकीच्या गोळ्या असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने औंढा पोलिसांना याची माहिती दिली . माहिती मिळाल्यावरून ठाण्याचे निरीक्षक नाळे पथकाने घटनास्थळी जाऊन काडतुसे केली,माहिती मिळाल्यावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन ती काडतुसे जप्त केली . डब्यात काडतुसे आढळली असून रकाने रिकामे होते,"डब्यात ४० काडतुसे आढळली असून , त्यातील १० रकाने रिकामे होते ." रविवारी दिवसभरात औंढा नागनाथ परिसरात चर्चा होती,रविवारी दिवसभरात औंढा नागनाथ परिसरात एकच चर्चा सुरू होती . प्रकरणी श्री नाळे सांगितले डब्यात काडतुसे असून बोअर बंदुकीची आहेत,"या प्रकरणी श्री . नाळे यांनी सांगितले , की त्या डब्यात ४० काडतुसे असून , ही ती "" पॉइंट २२ बोअर ' या बंदुकीची आहेत ." प्रकरणाची चौकशी करण्यात,या प्रकरणाची चौकशी तातडीने सुरू करण्यात आली आहे . परिसरातील बंदूक परवानाधारकांची चौकशी केली जाणार असल्याचे श्री नाळे सांगितले,परिसरातील बंदूक परवानाधारकांची चौकशी केली जाणार असल्याचे श्री . नाळे यांनी सांगितले . प्रकरणी रात्री उशिरापर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा झाला नव्हता,"मात्र , या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता ." मुंबईहून नागपूरकडे जाणारी एक्‍स्प्रेस रविवारी ता थांबा नसलेल्या सहस्त्रकुंड स्थानकावर थांबली कर्मचारी झाले,"मुंबईहून नागपूरकडे जाणारी "" नंदिग्राम एक्‍स्प्रेस ' रविवारी ( ता . २२ ) थांबा नसलेल्या सहस्त्रकुंड स्थानकावर अचानक थांबली आणि रेल्वे कर्मचारी अवाक्‌च झाले ." थांबा नसतानाही प्रवाशांना नांदेड रेल्वेस्थानकातून स्थानकाची तिकिटे देण्यात होती,थांबा नसतानाही ३० ते ४० प्रवाशांना नांदेड रेल्वेस्थानकातून या स्थानकाची तिकिटे देण्यात आली होती . थांबा नसल्यामुळे सहस्त्रकुंड गाडी थांबविण्यास चालकाने नकार दिला,मात्र अधिकृत थांबा नसल्यामुळे सहस्त्रकुंड येथे गाडी थांबविण्यास चालकाने नकार दिला . कर्मचाऱ्यांच्याच धोरणामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला सहस्त्रकुंडला गाडी थांबवली चालत्या गाडीतून उड्या टाकू इशाराच प्रवाशांनी दिला,"रेल्वे कर्मचाऱ्यांच्याच या दुटप्पी धोरणामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आणि "" सहस्त्रकुंडला गाडी थांबवली नाही तर चालत्या गाडीतून उड्या टाकू , ' असा इशाराच प्रवाशांनी दिला ." अखेर प्रवाशांच्या दबावापुढे झुकत नंदिग्राम सहस्त्रकुंड थांबवावीच लागली,"अखेर प्रवाशांच्या दबावापुढे झुकत "" नंदिग्राम ' सहस्त्रकुंड येथे थांबवावीच लागली ." प्रकरणी असलेल्या नांदेड स्थानकातील लिपिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या,या प्रकरणी दोषी असलेल्या नांदेड स्थानकातील दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . किनवट मुदखेड लोहमार्ग रुंदीकरणाचे काम झाल्यामुळे विदर्भ मराठवाडा रेल्वेने जोडला,किनवट - मुदखेड हा नवीन लोहमार्ग रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा रेल्वेने जोडला गेला आहे . आता दररोज मुंबईहून नांदेडपर्यंत धावणारी एक्‍स्प्रेस नागपूरपर्यंत धावते,त्यामुळे आता दररोज मुंबईहून नांदेडपर्यंत धावणारी नंदिग्राम एक्‍स्प्रेस नागपूरपर्यंत धावते . एक्‍स्प्रेसला सहस्त्रकुंड थांबा,या एक्‍स्प्रेसला सहस्त्रकुंड येथे अधिकृत थांबा नाही . सहस्त्रकुंडला गाड्याच थांबतात,सहस्त्रकुंडला केवळ पॅसेंजर गाड्याच थांबतात . नांदेडहून प्रवाशांनी रविवारी नंदिग्राम एक्‍स्प्रेसमधून सहस्त्रकुंडला जाण्याच्या दृष्टीने तिकिटे काढली,नांदेडहून ३० ते ४० प्रवाशांनी रविवारी नंदिग्राम एक्‍स्प्रेसमधून सहस्त्रकुंडला जाण्याच्या दृष्टीने तिकिटे काढली . ठिकाणी थांबा नसला नांदेड रेल्वेस्थानकातून प्रवाशांना सहस्त्रकुंडची तिकिटे देण्यात,या ठिकाणी थांबा नसला तरी नांदेड रेल्वेस्थानकातून या प्रवाशांना सहस्त्रकुंडची तिकिटे देण्यात आली . रेल्वे सकाळी सहस्त्रकुंडजवळ पोहोचली,नेहमीप्रमाणे ही रेल्वे सकाळी साडेआठ वाजता सहस्त्रकुंडजवळ पोहोचली . नियमानुसार ठिकाणी थांबा नसल्यामुळे चालक गाडी थांबविण्यास नव्हता,परंतु नियमानुसार या ठिकाणी थांबा नसल्यामुळे चालक गाडी थांबविण्यास तयार नव्हता . प्रवासी झाले,त्यामुळे प्रवासी संतप्त झाले . प्रवाशांच्या आक्रमकतेपुढे रेल्वे तिकीट तपासणीस चालकाला नमावे लागले सहस्त्रकुंड गाडी थांबविण्यात,प्रवाशांच्या या आक्रमकतेपुढे रेल्वे तिकीट तपासणीस व चालकाला नमावे लागले आणि सहस्त्रकुंड येथे गाडी थांबविण्यात आली . नंदिग्राम एक्‍स्प्रेस थांबल्याचे पाहून सहस्त्रकुंडचे रेल्वेस्थानक मास्तर कर्मचारी झाले,नंदिग्राम एक्‍स्प्रेस अचानक थांबल्याचे पाहून सहस्त्रकुंडचे रेल्वेस्थानक मास्तर तसेच कर्मचारी अचंबीत झाले . रेल्वे प्रवाशांनी जवळील तिकिटे दाखवली प्रकार समजला,त्यानंतर रेल्वे प्रवाशांनी स्वत : जवळील तिकिटे दाखवली तेव्हा खरा प्रकार त्यांना समजला . बाब नांदेड कार्यालयाला कळविण्यात,ही बाब लगेचच नांदेड येथील विभागीय रेल्वे कार्यालयाला कळविण्यात आली . चौकशीअंती नांदेड रेल्वेस्थानकातून सहस्त्रकुंड एक्‍स्प्रेससाठी थांबा नसताना तिकिटे दिली गेल्याचे निर्शनास आले,चौकशीअंती नांदेड रेल्वेस्थानकातून सहस्त्रकुंड एक्‍स्प्रेससाठी थांबा नसताना तिकिटे दिली गेल्याचे निर्शनास आले . प्रकरणी धरून नांदेड स्थानकातील जे. आनंद नरसिंग लिपिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या,या प्रकरणी जबाबदार धरून नांदेड स्थानकातील जे. आनंद व नरसिंग या दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून रात्री उशिरा घटनेला दुजोरा मिळाला,विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून रात्री उशिरा या घटनेला दुजोरा मिळाला . शिवसेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे पत्नी रश्‍मी ठाकरे खासदार जाधव कल्पना जाधव रविवारी ता जागरण घालून नवस केला,"शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे , पत्नी रश्‍मी ठाकरे , खासदार प्रकाश जाधव , कल्पना जाधव यांनी रविवारी ( ता . २२ ) तुळजाभवानीमातेची सिंहासन पूजा , जागरण - गोंधळ घालून नवस पूर्ण केला ." रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जाधव विजय व्हावा श्री ठाकरे आठवड्यांपूर्वी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नवस केला होता,"रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश जाधव यांचा विजय व्हावा , यासाठी श्री . ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नवस केला होता ." श्री जाधव विजय झाल्यामुळे श्री ठाकरे रविवारी नवसाची पूर्तता केली,श्री . जाधव यांचा विजय झाल्यामुळे श्री . ठाकरे यांनी रविवारी या नवसाची पूर्तता केली . श्री ठाकरे रविवारी सकाळी आगमन झाले,श्री . ठाकरे यांचे रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास तुळजापुरात आगमन झाले . सकाळी विश्रामगृहात थांबले,सकाळी साडेनऊपर्यंत ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला,पावणेदहाच्या सुमारास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला . मंदिरापर्यंत गेले,त्यानंतर ते पावन लॉजपासून मंदिरापर्यंत पायी गेले . श्री ठाकरे पत्नी रश्‍मी खासदार जाधव पत्नी मातेची सिंहासन पूजा केली,"श्री . ठाकरे यांनी पत्नी रश्‍मी , खासदार जाधव , त्यांच्या पत्नी कल्पना यांच्यासमवेत तुळजाभवानी मातेची सिंहासन पूजा केली ." गोंधळ पूजा केली,त्यानंतर गोंधळ पूजा केली . खासदार खैरे खासदार कल्पना नरहिरे आमदार प्रा गायकवाड आमदार गायकवाड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम जिल्हा उपप्रमुख चव्हाण मुंडे पवार महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वडणे कळंबचे नगराध्यक्ष जाधव जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश सोनटक्के सदस्य पठाण उस्मानाबाद सोलापूर लातूर बीड औरंगाबाद आलेले पदाधिकारी संख्येने होते,"खासदार चंद्रकांत खैरे , खासदार कल्पना नरहिरे , आमदार प्रा . रवींद्र गायकवाड , आमदार दयानंद गायकवाड , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे , तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम , जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण , राजेश मुंडे , श्‍याम पवार , महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्‍यामल वडणे , कळंबचे नगराध्यक्ष नरसिंग जाधव , जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश सोनटक्के , माजी सदस्य राजअहेमद पठाण , उस्मानाबाद , सोलापूर , लातूर , बीड , औरंगाबाद जिल्ह्यांतून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ." श्री ठाकरे दौऱ्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात होता,श्री . ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . सुटीचा दिवस भाविकांची गर्दीही प्रमाणात होती,"सुटीचा दिवस , लग्नसराईमुळे मंदिरात भाविकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होती ." सुट्टीतला खाऊ,सुट्टीतला खाऊ ! चला संपली परीक्षा,चला ! संपली एकदाची वार्षिक परीक्षा ! आता धम्माल,आता फक्त धम्माल ! दिवसभर खेळायचं मित्रांना जमवून दिवसभर धुडगूस घालायचा,मस्त पैकी दिवसभर खेळायचं आणि मित्रांना एकत्र जमवून दिवसभर नुस्ता धुडगूस घालायचा .. हो ना ? सुट्टीत,पण या सुट्टीत आपण काही तरी नवीनही शिकायला हवं . वेळेचा उपयोग करून घ्यायला हवा,मोकळ्या वेळेचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा . दुपारी करून खाता येतील पदार्थच करायला शिकूयात,आपण यावेळेला दुपारी स्वतः करून खाता येतील असे काही सोप्पे पदार्थच तयार करायला शिकूयात . चला बघू करायचं जॅम सॅंडविच पोहे लिंबाचं सरबत,"चला तर , बघू या कसं करायचं जॅम सॅंडविच , चटकदार पोहे आणि मस्त लिंबाचं सरबत !" सुट्टीतला खाऊ,सुट्टीतला खाऊ ! उन्हाळ्याच्या सुट्टीत पदार्थ बनवायला शिकूया,"बालमित्रांनो , या उन्हाळ्याच्या मोठ्ठ्या सुट्टीत आपण काही सोप्पे पदार्थ बनवायला शिकूया ." पदार्थ असले आई घरात मोठं असताना समोरच करून बघा,हे पदार्थ सोपे असले तरी पहिल्यांदा आई - बाबा किंवा घरात मोठं कोणी असताना त्यांच्या समोरच करून बघा . मुंबईत पोलिस वसाहती इमारती आहेत,मुंबईत सुमारे ४० पोलिस वसाहती व १२० इमारती आहेत . दरवर्षी निधी होऊन दुरुस्तीचे काम केले,त्यांच्यासाठी दरवर्षी निधी मंजूर होऊन दुरुस्तीचे काम केले जाते . दुरुस्ती होऊनही भागातील इमारतींमध्ये वरच्या मजल्यावरील बाथरूम शौचालयाचे पाणी खालच्या मजल्यावर पडते,मात्र ही दुरुस्ती होऊनही अनेक भागातील इमारतींमध्ये वरच्या मजल्यावरील बाथरूम - शौचालयाचे पाणी खालच्या मजल्यावर पडते . ठिकाणी शौचालय स्थिती असते,काही ठिकाणी १०० जणांसाठी एखाददुसरे शौचालय अशी विदारक स्थिती असते . पोलिस आयुक्तांना वास्तवाचे भान असल्याने प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरविले असून वसाहतींची पाहणी करणार,नवीन पोलिस आयुक्तांना या वास्तवाचे भान असल्याने त्यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरविले असून ते स्वतः प्रत्येक वसाहतींची पाहणी करणार आहेत . नदीच्या रुंदीकरणावरून वरिष्ठांमध्ये रंगलेल्या वादाचा आता कामाला फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली,मिठी नदीच्या रुंदीकरणावरून एमएमआरडीएच्या वरिष्ठांमध्ये रंगलेल्या वादाचा आता प्रत्यक्ष कामाला फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे . स्थितीमुळे राज्य सरकारने प्राधिकरण स्थापन केले,२६ जुलैनंतर उद्‌भवलेल्या स्थितीमुळे राज्य सरकारने मिठीनदी विकास आणि संरक्षण प्राधिकरण स्थापन केले . प्राधिकरणाने मदतीने विकास करण्याची योजनाही आखली,या प्राधिकरणाने एमएमआरडीएच्या मदतीने मिठीचा विकास करण्याची योजनाही आखली . काम झाले,प्रत्यक्ष काम सुरू झाले . रुंदी एकमतही झाले बिल्डरची माशी शिंकली किनाऱ्यावर अतिक्रमणे होऊ लागली,"मिठीची रुंदी वाढविण्यावर एकमतही झाले ; पण कुठेतरी बिल्डरची "" माशी ' शिंकली आणि मिठीच्या किनाऱ्यावर पुन्हा अतिक्रमणे होऊ लागली ." बिल्डर लॉबीने बाजूने इमारती घाट घातला,बिल्डर लॉबीने मिठीच्या बाजूने इमारती बांधण्याचा घाट घातला . अधिकाऱ्यांना हाताशीही धरले,यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांना हाताशीही धरले . दरी झाली अधिकारी बिल्डर लॉबीला पाठिंबा देणारी मंडळी,"यातून "" दरी ' निर्माण झाली ती प्रामाणिक अधिकारी आणि बिल्डर लॉबीला पाठिंबा देणारी वरिष्ठ मंडळी ." अधिकाऱ्यांनी तोंड देण्याचा प्रयत्न केला शहाणपण चालत अनुभव घ्यावा,"प्रामाणिक अधिकाऱ्यांनी याला तोंड देण्याचा आटोकाट प्रयत्न केला ; पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही , याचा अनुभव त्यांनाही घ्यावा लागला ." "समुद्राला जाऊन मिळणाऱ्या शी जाऊन वळण देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला विकास अडला छुरी'चे"" सत्य समोर आले","अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या मिठीच्या "" तोंडा ' शी जाऊन तिला नवे "" वळण ' देण्याचा प्रयत्न काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी केला ; परंतु "" चंद्रा ' लाच ग्रहण लागल्याने "" विकास ' अडला आणि मिठी छुरी'चे"" सत्य समोर आले ." विकास अधिकाऱ्यांच्या सवलतीही काढून घेण्यात आल्या,""" विकास ' दूरच ; पण या अधिकाऱ्यांच्या सवलतीही काढून घेण्यात आल्या ." विकासात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना विकास पाहवेना,स्वतःच्या विकासात गुंतलेल्या बड्या अधिकाऱ्यांना मिठीचा विकास पाहवेना . """रुंदी'ही करण्यासाठी दबाव टाकला","त्यांनी मिठीबरोबर त्यांची ""रुंदी'ही कमी करण्यासाठी दबाव टाकला ." गाडी मोबाईल सुविधांपासून ठेवले,"गाडी , मोबाईल आणि इतर सुविधांपासून वंचित ठेवले ." राजीनामा द्यावा प्रकारे प्रयत्न झाले,स्वतःहून त्याने बदली किंवा राजीनामा द्यावा यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू झाले . विकासाची अधोगती कहाणी डोळे झाकून पाहत,एका मिठीच्या विकासाची ही अधोगती सांगणारी कहाणी मात्र राज्यकर्ते डोळे झाकून पाहत आहेत . """चंद्रा'च्या ग्रहणाची बाधा झाली चर्चा सध्या कार्यालयात रंगते","त्यांनाही ""चंद्रा'च्या ग्रहणाची बाधा झाली काय , याची चर्चा मात्र सध्या एमएमआरडीएच्या कार्यालयात रंगते आहे ." गेल्या वर्षांपासून असलेल्या खटाव मिलमधील कामगारांना दिलासा मिळाला,गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या खटाव मिलमधील सहा हजार कामगारांना दिलासा मिळाला आहे . कामगारांची देणी व्याजासह मिळवून यश मिळाले,या कामगारांची थकीत देणी व्याजासह मिळवून देण्यात राष्ट्रीय मिल मजदूर संघाला नुकतेच यश मिळाले आहे . देण्यांपोटी व्याजासह सुमारे रुपये मिळणार असून पैशांचे वाटप येत्या एप्रिलपासून करण्यात येणार माहिती संघाचे अध्यक्ष सचिन अहीर दिली,"थकीत देण्यांपोटी व्याजासह सुमारे १३० कोटी रुपये मिळणार असून , या पैशांचे वाटप येत्या ५ एप्रिलपासून करण्यात येणार आहे , अशी माहिती संघाचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी दिली आहे ." खटाव भायखळा महाड येथील युनिट मध्ये पडली कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली,"खटाव कंपनीची भायखळा , बोरिवली आणि महाड येथील तिन्ही युनिट १९९७ मध्ये बंद पडली आणि सुमारे सहा हजार कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली ." अन्यायाविरुद्ध कामगारांनी सरकारदरबारी न्यायालयातही धाव घेतली,या अन्यायाविरुद्ध कामगारांनी सरकारदरबारी ; तसेच न्यायालयातही धाव घेतली . प्रश्‍न जिव्हाळ्याचा असून जाणीव असलेल्या कामगारांनी लढाईबरोबर आंदोलनाचीही जोड दिली,हा प्रश्‍न जिव्हाळ्याचा असून तो इतक्‍या सहजासहजी सुटणार नसल्याची जाणीव असलेल्या कामगारांनी न्यायालयीन आणि सरकारी लढाईबरोबर त्याला आंदोलनाचीही जोड दिली . प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षही केला अडचणींमुळे प्रश्‍न लांबतच,प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षही केला ; परंतु काही ना काही तांत्रिक आणि इतर अडचणींमुळे हा प्रश्‍न लांबतच गेला . बीआयएफआर पुढे प्रश्‍न केली वर्षे होता,""" बीआयएफआर ' पुढे हा प्रश्‍न केली कित्येक वर्षे प्रलंबित होता ." गृहनिर्माण क्षेत्रातल्या समूहाने योजना केली होती,गृहनिर्माण क्षेत्रातल्या मॅरेथॉन समूहाने एक योजना सादर केली होती . योजनेवर निर्णय होऊन जानेवारी रोजी कामगारांना व्याजासह देणी देण्याचा आदेश देण्यात,या योजनेवर बीआयएफआरमध्ये निर्णय होऊन ११ जानेवारी रोजी कामगारांना व्याजासह देणी देण्याचा आदेश देण्यात आला . आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने संघाने गेले महिने पाठपुरावा केला होता,मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने संघाने यासाठी गेले दोन महिने पाठपुरावा केला होता . अखेर संघाला यश मिळाले,अखेर आज संघाला त्यात यश मिळाले . एप्रिलपासून देण्यांचे वाटप करण्यात येणार,त्यानुसार ५ एप्रिलपासून व्याजासहित १३० कोटी इतक्‍या थकीत देण्यांचे वाटप करण्यात येणार आहे . यशामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघाने कामगारांना संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले,"या यशामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून , संघाने कामगारांना त्वरित संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे ." खटाव कामगारांना येत्या एप्रिल रोजी थकीत देण्यांचे वाटप करण्यात येणार,बंद खटाव मिलमधील सहा हजार कामगारांना येत्या ५ एप्रिल रोजी थकीत देण्यांचे वाटप करण्यात येणार आहे . माहिती देण्याकरिता समितीच्यावतीने वतीने आयोजन करण्यात,यासंदर्भातील माहिती देण्याकरिता गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने वतीने गेटसभेचे आयोजन करण्यात आले आहे . भायखळ्याच्या खटाव मिल शनिवारी ता सकाळी वाजता करण्यात आलेल्या गेटसभेत गायत्री सिंग दत्ता इस्वलकर घाग शीतल थोरात राजन दळवी मार्गदर्शन करणार,"भायखळ्याच्या खटाव मिल येथे शनिवारी ( ता . ३१ ) सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या गेटसभेत ऍड . गायत्री सिंग , दत्ता इस्वलकर , प्रवीण घाग , शीतल थोरात , राजन दळवी आदी मार्गदर्शन करणार आहेत ." महापालिका निवडणुकीच्या मैदानात विजय मिळालेल्या नगरसेवकांनी सुटकेचा श्‍वास सोडला डोक्‍यावर टांगती तलवार आहे,"महापालिका निवडणुकीच्या मैदानात विजय मिळालेल्या नगरसेवकांनी सुटकेचा नि : श्‍वास सोडला असला , तरी अजूनही काही जणांच्या डोक्‍यावर टांगती तलवार आहे ." उमेदवारांनी कागदी लढाई लढण्याची तयारी केली,पराभूत उमेदवारांनी कागदी लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे . नगरसेवकांनी माहिती दिली असल्यास ठरविण्यासाठी प्रकारची माहिती उमेदवारांनी माहितीच्या अधिकाराखाली निवडणूक विभागाकडे अर्ज झाले,नवनिर्वाचित नगरसेवकांनी खोटी माहिती दिली असल्यास त्यांना अपात्र ठरविण्यासाठी विविध प्रकारची माहिती पराभूत उमेदवारांनी माहितीच्या अधिकाराखाली मागविल्याने निवडणूक विभागाकडे तब्बल ३५० अर्ज दाखल झाले आहेत . अर्ज भरताना शिक्षण मालमत्ता अपत्य माहिती निवडणूक विभागाला सत्यच द्यावी,"निवडणूक अर्ज भरताना जात , शिक्षण , मालमत्ता , अपत्य यांची माहिती निवडणूक विभागाला सत्यच द्यावी लागते ." माहिती दिशाभूल करणारी आढळल्यास व्यक्‍तीला नगरसेवकपदाला मुकावे,ही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास त्या व्यक्‍तीला नगरसेवकपदाला मुकावे लागते . मध्ये निवडून आलेल्या मागच्या वर्षांत नगरसेवकपद सोडावे लागले,२००२ मध्ये निवडून आलेल्या तब्बल आठ जणांना मागच्या पाच वर्षांत नगरसेवकपद सोडावे लागले होते . कॉंग्रेसचे महापौर आर. आर. सिंग केणी यादव गोरे बेग यादव बिमला यादव रमेश कांबळे समावेश होता,"यामध्ये कॉंग्रेसचे माजी महापौर आर. आर. सिंग , रामकृष्ण केणी , जनार्दन यादव , गीता गोरे , शाईनआरा बेग , शांतीदेवी यादव , बिमला यादव , रमेश कांबळे यांचा समावेश होता ." वगळता जात प्रमाणपत्र असल्याचे उघड नगरसेवकपदास ठरले,यापैकी जनार्दन यादव वगळता बाकी सर्व जण जात प्रमाणपत्र अपात्र किंवा खोटी असल्याचे उघड झाल्याने नगरसेवकपदास अपात्र ठरले होते . निवडणूक झाल्यापासून महिन्यांच्या आत प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला करावे,निवडणूक झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागते . नगरसेवकांनी केलेली माहिती प्रमाणपत्र सत्यासत्यतेबाबत शहानिशा करण्यासाठी विरोधक सरसावले,मात्र तत्पूर्वीच नवनिर्वाचित नगरसेवकांनी सादर केलेली माहिती आणि प्रमाणपत्र यांच्या सत्यासत्यतेबाबत शहानिशा करण्यासाठी त्यांचे विरोधक सरसावले आहेत . महापालिकेत नगरसेवक आहेत,महापालिकेत २२७ नगरसेवक आहेत . काहींचीच माहिती मिळविण्यासाठी आतापर्यंत अर्ज आले,मात्र त्यापैकी काहींचीच माहिती मिळविण्यासाठी आतापर्यंत तब्बल ३५० अर्ज आले आहेत . निवडणुकीत क्रमांकावर राहिलेले उमेदवार रिंगणातली लढाई लढाई प्रयत्नात आहेत,"निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले पराभूत उमेदवार रिंगणातली लढाई हरल्यानंतर कागदी लढाई तरी जिंकता येते का , याच्या प्रयत्नात आहेत ." पराभूतांनी नगरसेवकांनी निवडणूक अर्ज भरताना केलेल्या कागदपत्रांची मागणी माहितीच्या अधिकाराखाली मागविली,या पराभूतांनी प्रामुख्याने नगरसेवकांनी निवडणूक अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी माहितीच्या अधिकाराखाली मागविली आहे . माहिती असल्याचे न्यायालयात झाल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार पोटनिवडणूक घेतली क्रमांकावरील उमेदवाराला नगरसेवक संधी दिली,ही माहिती खोटी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार पोटनिवडणूक घेतली जाईल किंवा दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल . बंगालच्या नंदीग्राममध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या उठावानंतर वातावरण तापू लागले,पश्‍चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या उठावानंतर महाराष्ट्रातही एसईझेडविरुद्ध वातावरण तापू लागले आहे . नवी मुंबई रायगड परिसरात येत महामुंबई एसईझेडबाबत येथील शेतकरी नेते कंपनीचे अधिकारी भावना जाणून घेण्याचे काम कॉंग्रेसने केलेल्या केले जाणार,"नवी मुंबई व रायगड परिसरात येत असलेल्या महामुंबई एसईझेडबाबत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी , त्यांचे नेते ; तसेच कंपनीचे अधिकारी यांच्या भावना जाणून घेण्याचे काम प्रदेश कॉंग्रेसने गठित केलेल्या त्रिसदस्यीय सत्यशोधन समितीद्वारे केले जाणार आहे ." समितीचे काम झाले असून अहवाल येत्या दिवसांत कॉंग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य खासदार रामशेठ ठाकूर दिली,या समितीचे काम बुधवारपासून सुरू झाले असून यासंबंधीचा संपूर्ण अहवाल येत्या दहा दिवसांत प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती या समितीचे सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिली . नवी मुंबई जिल्ह्यात जमिनीवर महामुंबई एसईझेड येत,नवी मुंबई ; तसेच रायगड जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ११७ हेक्‍टर जमिनीवर रिलायन्सचा महामुंबई एसईझेड प्रकल्प येत आहे . प्रकल्पासाठी रिलायन्स येथील शेतकऱ्यांच्या जमिनी करण्याची प्रक्रिया केली,या प्रकल्पासाठी रिलायन्स कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . प्रकल्पाला जमिनी देत येथील शेतकऱ्यांना जमिनींसाठी भाव मिळत नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे नेत्यांचे म्हणणे,प्रकल्पाला जमिनी देत असताना येथील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींसाठी योग्य तो भाव मिळत नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे ; तसेच त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे . जाबर आभार मानले,बाळू जाबर यांनी आभार मानले . जावळी तालुक्‍यात पावसाचा जोर वाढला असून ओढे नाल्यांचे पाणी पात्राबाहेर जाऊन वेण्णा नदीला पूर आला,"जावळी तालुक्‍यात पावसाचा जोर आज आणखी वाढला असून , ओढे नाल्यांचे पाणी पात्राबाहेर जाऊन वेण्णा नदीला पूर आला आहे ." मेढा महाबळेश्‍वर रस्त्यावर आंबेघर पर्यत मेढा पाणी गेल्यामुळे वाहतूक वेळ झाली होती,मेढा महाबळेश्‍वर रस्त्यावर आंबेघर पर्यत मेढा येथे मोरी पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती . मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने ओढ्या नाल्यांच्या पात्राबाहेर पाणी जाऊन ठिकाणी शेतींचे ताली तुटून शेतात पाणी गेले दिवस जोराचा पाऊस असल्याने शेतांमध्येही पाणी साचून पिके पडू लागली,"मध्यरात्री पावसाचा मोठा जोर वाढल्याने ओढ्या नाल्यांच्या पात्राबाहेर पाणी जाऊन अनेक ठिकाणी शेतींचे ताली तुटून शेतात पाणी गेले आहे , तसेच सलग पाच दिवस जोराचा पाऊस असल्याने शेतांमध्येही पाणी साचून पिके पिवळी पडू लागली आहेत ." दिवशी तीर्थक्षेत्र कुसुंबीकडे मेढा मार्गे जाताना गांजे गावच्या पाणी जात सातारा मार्गे मालचौंडी पाणी जात असल्याने वाहतूक कुसुंबी गावाकडे जाणारी होती,आजही सलग तिसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र कुसुंबीकडे मेढा मार्गे जाताना गांजे गावच्या मोरी पुलावरून पाणी जात असल्याने व सातारा मार्गे मालचौंडी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक पूर्णपणे कुसुंबी गावाकडे जाणारी ठप्प होती . नागरिकांची गैरसोय होत,त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे . पाऊस झाडे उन्मळून पडली,सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत . मेढा केळघर मार्गावर ठिकाणी वाहनाखाली साप चिरडून झाले,मेढा - केळघर मार्गावर पाच ठिकाणी वाहनाखाली साप चिरडून मृत झाले . ओढ्यांना नद्यांना पाणी आल्याने मासे चढाला लागण्यास सुरवात झाली असून जण मासेमारीकरिता नदीच्या पात्राच्या शेजारी गेले,"ओढ्यांना व नद्यांना गढूळ पाणी आल्याने मासे चढाला लागण्यास सुरवात झाली असून , अनके जण मासेमारीकरिता नदीच्या पात्राच्या शेजारी गेले होते ." जावळी तालुक्‍यात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे मेढा केळघर आनेवाडी करहर मिलिमीटर,"जावळी तालुक्‍यात आज मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे - मेढा ( ५४ . २ ) , केळघर ( १२९ . ४ ) , आनेवाडी ( ४२ ) , करहर ( ८५ ) मिलिमीटर ." येणाऱ्या हंगामात तालुक्‍यात ऊस आहे,येणाऱ्या गळीत हंगामात तालुक्‍यात जवळपास साडेपाच लाख टन ऊस उभा आहे . कारखाना चालवतो चालवतो क्षमतेने चालतो सहकार्य करावे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार पाटील केले,"त्यामुळे कारखाना कोण चालवतो ? कसा चालवतो , यापेक्षा पूर्ण क्षमतेने कसा चालतो यासाठी सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहन गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष , माजी आमदार कैलास पाटील यांनी केले ." कारखान्याची सभा साखर कारखाना परिसरात आमदार पाटील अध्यक्षतेखाली झाली,गंगापूर सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा साखर कारखाना परिसरात माजी आमदार कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली . आमदार अण्णासाहेब माने उपाध्यक्ष शेषराव जाधव होते,"आमदार अण्णासाहेब माने , उपाध्यक्ष शेषराव जाधव यावेळी होते ." ठराव सभेमध्ये ठेवण्यात,एकूण दहा ठराव या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आले होते . कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखान्यासोबतच्या भागीदारी तत्त्वावर चालण्याच्या कराराचा आढावा घेऊन निर्णय घेणे ठरावावर तास चर्चा चालली,हा कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखान्यासोबतच्या भागीदारी तत्त्वावर चालण्याच्या कराराचा आढावा घेऊन निर्णय घेणे या ठरावावर तब्बल दीड तास चर्चा चालली . विषय मिनिटांत झाले,उर्वरित सर्व विषय अवघ्या पाच मिनिटांत मंजूर झाले . विषय क्रमांक आखवानी प्रकल्प मे कारखान्याबरोबर करण्यात आलेल्या करारास मान्यता देणे ठराव करण्यात आला,केवळ विषय क्रमांक नऊचा आखवानी प्रकल्प मे . वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याबरोबर करण्यात आलेल्या करारास मान्यता देणे हा ठराव मात्र नामंजूर करण्यात आला . सभेत विठ्ठलराव शिंदे कारखान्याबरोबर झालेला करार पाळला,या सभेत विठ्ठलराव शिंदे कारखान्याबरोबर झालेला करार त्यांनी किती पाळला . भावातील तफावत शेतकऱ्यांना देणे राहिलेली कर्जाची बिलं येत्या दिवसांत द्यावीत सांगण्यात,"भावातील तफावत शेतकऱ्यांना देणे , राहिलेली सर्व कर्जाची बिलं येत्या पंधरा दिवसांत द्यावीत , हे सांगण्यात येईल ." कराराचे उल्लंघन केल्यास कार्यवाही करण्याविषयीचा विचार केला झालेल्या करारानुसार कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखान्याबरोबरच चालवणे आहे करण्यात,"अथवा , त्यांनी कराराचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याविषयीचा विचार केला जाईल ; परंतु झालेल्या करारानुसार कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखान्याबरोबरच चालवणे बंधनकारक आहे , असे स्पष्ट करण्यात आले ." आमदार अण्णासाहेब माने सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले कारखाना रुपये तोट्यात आहे कारखान्याची परिस्थिती स्वबळावर चालवण्यासारखी,"आमदार अण्णासाहेब माने उपस्थित सर्व सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , कारखाना कोट्यवधी रुपये तोट्यात आहे व कारखान्याची आर्थिक परिस्थिती स्वबळावर चालवण्यासारखी नाही ." क्षमतेने कारखाना चालला ऊस राहील दृष्टीने कारखान्याच्या सभासद कामगार हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागेल टाकलेला विश्‍वास ठरवू सहकार्य करावे आवाहन केले,"पूर्ण क्षमतेने यावर्षी कारखाना चालला तरी ऊस शिल्लक राहील , या दृष्टीने कारखान्याच्या व सभासद कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने आपल्या सर्वांना निर्णय घ्यावा लागेल आमच्यावर टाकलेला विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू आपण सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहन त्यांनी केले ." वार्षिक सभेत कारखाना संचालक सदाशिव गायके गांधीले माने सटाले नानासाहेब डिके कसाने चव्हाण माने आबासाहेब पाटील काळे मोरे अशोक पाटणी भाऊसाहेब निकम गायकवाड सुनील बोऱ्हाटे चर्चेत भाग घेतला,"या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना संचालक ऍड . सदाशिव गायके , नंदकुमार गांधीले , अशोक माने , विष्णू सटाले , नानासाहेब डिके , मधुकर कसाने , विश्‍वमित्र चव्हाण , शिवाजी माने , आबासाहेब पाटील , अंबादास काळे , अशोक मोरे , अशोक पाटणी , भाऊसाहेब निकम , कल्याण गायकवाड , सुनील बोऱ्हाटे आदींनी चर्चेत भाग घेतला ." कारखाना संचालक पाटील वरकड संभाजी डोणगावकर गायकवाड तुपलोंढे मगर जाधव वाघ तोगे बाळासाहेब पंडित काळे संचालक बी. एम. पाटील कामगार सभासद खात्याचे अधिकारी होते,"यावेळी कारखाना संचालक पोपट पाटील , सुभाष वरकड , संभाजी डोणगावकर , चांगदेव गायकवाड , डॉ. गोरख तुपलोंढे , दत्रात्रय मगर , गोरख जाधव , नानासाहेब वाघ , रावसाहेब तोगे , बाळासाहेब पंडित , भागवत काळे , कार्यकारी संचालक बी. एम. पाटील आदींसह कामगार , सभासद विविध खात्याचे अधिकारी हजर होते ." अहवाल वाचन सूत्रसंचालन प्रभारी सचिव रमेश वावटे केले,अहवाल वाचन व सूत्रसंचालन प्रभारी सचिव रमेश वावटे यांनी केले . "माणसे वाचायची कामत शिकावे प्रतिपादन ""नवप्रभा'चे संपादक वाळवे केले","माणसे कशी वाचायची हे जयराम कामत यांच्याकडून शिकावे , असे प्रतिपादन दै . ""नवप्रभा'चे संपादक सुरेश वाळवे यांनी आज येथे केले ." जुलै रोजी वयाची सत्तरी करीत असलेले लेखक जयराम कामत लिहिलेल्या गुलमोहर लेख संग्रह सुखिया कथासंग्रह पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्ष नात्याने बोलत,"उद्या २ जुलै रोजी वयाची सत्तरी पूर्ण करीत असलेले ज्येष्ठ लेखक जयराम कामत यांनी लिहिलेल्या "" गुलमोहर ' ( ललित लेख संग्रह ) व "" सुखिया ' ( कथासंग्रह ) या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते ." कार्यक्रम ब्रांगाझा इन्सिटयूटच्या सभागृहात पडला,हा कार्यक्रम मिनेझीस ब्रांगाझा इन्सिटयूटच्या सभागृहात पार पडला . पुस्तकांचे प्रकाशन नाटककार विष्णू सूर्या वाघ हस्ते झाले,पुस्तकांचे प्रकाशन नाटककार विष्णू सूर्या वाघ यांच्या हस्ते झाले . पर्वरी ब्रागांझा संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात,मांडवी प्रकाशन - पर्वरी व ब्रागांझा संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . व्यासपीठावर अतिथी समीक्षक रवींद्र प्रकाशक श्रीराम कामत कामत होत्या,"व्यासपीठावर विशेष अतिथी समीक्षक रवींद्र घवी , प्रकाशक श्रीराम कामत व सौ . कालिंदी जयराम कामत उपस्थित होत्या ." वाघ म्हणाले जीवनाकडे पाहावे धडे मिळतात,"विष्णू वाघ म्हणाले , जीवनाकडे सखोलपणे कसे पाहावे याचे धडे आपल्याला साहित्यातून मिळतात ." कामत लेखनाकडे पाहायला हवे,त्यादृष्टीने जयराम कामत यांच्या लेखनाकडे पाहायला हवे . साहित्यात कथा प्रकार झाला,गोमंतकीय मराठी साहित्यात कथा हा प्रकार समृद्ध झाला आहे . लक्ष्मणराव सरदेसाई जयराम कामत वासंती नाडकर्णी ज्ञानेश्‍वर कोळवेकर कथासाहित्यात योगदान दिले,"लक्ष्मणराव सरदेसाई यांच्यानंतर जयराम कामत वासंती नाडकर्णी , ज्ञानेश्‍वर कोळवेकर यांनी कथासाहित्यात योगदान दिले आहे ." ताकदीने लिहावे घवी सांगितले,"त्यांनी आणखी ताकदीने लिहावे , असे प्रा . घवी यांनी सांगितले ." लेखनाचे तंत्र,मला लेखनाचे तंत्र माहीत नाही . येईल गेलो,येईल तसे लिहित गेलो . बोरकर सातोस्कर प्रात्साहन दिले,"बा . भ . बोरकर , बा . द . सातोस्कर आदींनी मला प्रात्साहन दिले ." भूतदया निसर्ग लेखनामागील प्रेरणास्थाने आहेत कामत सांगितले,"भूतदया , निसर्ग ही लेखनामागील माझी प्रेरणास्थाने आहेत , असे जयराम कामत यांनी सांगितले ." गेली वर्षे गुलमोहर कामत,"गेली २४ वर्षे "" नवप्रभा ' तून "" गुलमोहर ' हे सदर श्री . कामत लिहित आहेत ." पुस्तक निघत असल्याबद्दल वाळवे समाधान केले,त्यातून हे पुस्तक निघत असल्याबद्दल वाळवे यांनी समाधान व्यक्त केले . "प्रास्ताविकात कामत ""मांडवी प्रकाशना'तर्फे वर्षानंतर पुस्तके होत असल्याचे सांगितले","प्रास्ताविकात श्रीराम कामत यांनी ""मांडवी प्रकाशना'तर्फे ४० वर्षानंतर ही दोन पुस्तके प्रकाशित होत असल्याचे सांगितले ." कामत उदय कामत मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले,"सुरभी व नीरज शेट्ये सायली कामत , प्रीती , आरती , आर्या आदिती , ऍड . उदय , अमित कामत यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले ." अमरनाथ गुहेत असलेले बर्फाचे शिवलिंग वितळले असल्याची माहिती श्री अमरनाथजी यात्रा मंडळाचे अधिकारी अरुणकुमार दिली,अमरनाथ गुहेत असलेले बर्फाचे शिवलिंग पूर्णपणे वितळले असल्याची माहिती श्री अमरनाथजी यात्रा मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार यांनी दिली . शिवलिंग वितळले मंत्रांच्या घोषात प्रारंभ झाला,"शिवलिंग वितळले असले , तरी वैदिक मंत्रांच्या घोषात आज अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला ." यात्रेला प्रारंभ होणार होता हवामानामुळे नुनवाल बालाताल आलेल्या यात्रेकरूंना तळावरच थांबविण्यात,यात्रेला काल प्रारंभ होणार होता ; पण खराब हवामानामुळे नुनवाल आणि बालाताल येथे आलेल्या यात्रेकरूंना तळावरच थांबविण्यात आले होते . पावसामुळे पायवाटा निसरड्या झाल्या असून यात्रा करण्यात,"मुसळधार पावसामुळे पायवाटा निसरड्या झाल्या असून , त्यामुळे यात्रा आजपासून सुरू करण्यात आली ." जम्मू काश्‍मीरमधील तापमान वाढल्यामुळे बर्फाचे शिवलिंग वितळू लागले,जम्मू - काश्‍मीरमधील तापमान वाढल्यामुळे बर्फाचे शिवलिंग वितळू लागले होते . भाविकांनी यात्रेपूर्वीच दर्शन घेतले,त्यामुळे बऱ्याच भाविकांनी यात्रेपूर्वीच त्याचे दर्शन घेतले . वाढत्या तापमानामुळे शिवलिंग घटना असल्याचे यात्रा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले,वाढत्या तापमानामुळे शिवलिंग वितळणे ही नेहमीची घटना असल्याचे यात्रा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे . गृहमंत्री पाटील गुहेत जाऊन स्थितीची पाहणी केली,केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आज गुहेत जाऊन स्थितीची पाहणी केली . शिवलिंग वितळले पार्वती गणेश प्रतीके असलेले बर्फाचे सुळके असल्याचे सांगण्यात,"शिवलिंग वितळले असले , तरी पार्वती आणि गणेश यांची प्रतीके असलेले बर्फाचे सुळके सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले ." मंत्रांच्या घोषात प्रारंभ झाला,वैदिक मंत्रांच्या घोषात अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ झाला . डॉक्टरांनी चिमट्यामुळे निळा झालेला आशालता दंड पाहूनच चित्तरंजन आली होती नटामुळे नाटक पडू भूमिका स्वीकारली होती,"विशेषतः डॉक्टरांनी काढलेल्या चिमट्यामुळे काळा - निळा झालेला आशालता यांचा दंड पाहूनच चित्तरंजन यांना विलक्षण चिड आली होती , आणि एका बेताल नटामुळे एक चांगले नाटक बंद पडू नये म्हणून त्यांनी बापूची भूमिका स्वीकारली होती ." चिमटा प्रकरण नाट्यव्यावसायिकांनाच होते,हे चिमटा प्रकरण कसे थोड्याफार नाट्यव्यावसायिकांनाच माहीत होते . मुलाखतीमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले,पण मुलाखतीमुळे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले . डॉक्टरांच्या वाऱ्यालाही राहू मंडळी डॉक्टरांची चेष्टा करायची,"एरवी डॉक्टरांच्या वाऱ्यालाही उभी न राहू शकणारी मंडळी डॉक्टरांची चेष्टा करायची , "" काशिनाथपासून सांभाळा हं ." चिमटे काढतो,तो चिमटे काढतो . रसरंग मुलाखत डॉक्टरांची होणारी चेष्टा गोष्टींचे दुःख व्हायचे,"' रसरंग ' मधील ती चित्तरंजन यांची मुलाखत , डॉक्टरांची ही अशी होणारी चेष्टा ह्या सर्व गोष्टींचे मला मनस्वी दुःख व्हायचे ." विषय डॉक्टरांच्याजवळ काढून मनस्ताप देणेही वाटत नव्हते,हा विषय डॉक्टरांच्याजवळ काढून त्यांना आणखी मनस्ताप देणेही मला योग्य वाटत नव्हते . गारंबीच्या बापू संदर्भात मावशीच्या तोंडी वाक्य आहे माणसांनी पांघरूण घालायचं असतं,"' गारंबीच्या बापू ' मध्ये बापूच्या संदर्भात बापूच्या मावशीच्या तोंडी एक वाक्य आहे - - "" आपल्या माणसांनी पांघरूण घालायचं असतं ." अब्रुच्या चिंध्या करून वेशीवर टांगायच्या,अशा त्यांच्या अब्रुच्या चिंध्या करून वेशीवर टांगायच्या नसतात . चव्हाटयावर मांडायच्या नसतात,त्या चव्हाटयावर मांडायच्या नसतात . विचार नव्हते,माझेही विचार याहून निराळे नव्हते . दिवस डॉक्टरांनी विषय काढला वाचलास,"मात्र एक दिवस डॉक्टरांनी स्वतःच हा विषय माझ्याकडे काढला - - "" रसरंग वाचलास का ? त्याबद्दल काही विचारणार नाहीस का ? """ आनंदाची बातमी आहे,""" कोणती आनंदाची बातमी आहे म्हणून विचारायची ?" स्पष्टीकरण द्यावसं वाटलं द्यालच म्हणाले,"आणि तसं स्पष्टीकरण द्यावसं वाटलं तर तुम्ही आपणहून द्यालच "" मी म्हणाले ." चिमटा प्रकरणविषयी बोलताना डॉक्टर म्हणाले गारंबीच्या अंकात शेवटच्या प्रवेशात घडले,"त्या चिमटा प्रकरणविषयी बोलताना डॉक्टर म्हणाले - - "" गारंबीच्या तिसऱ्या अंकात शेवटच्या प्रवेशात ते घडले ." शेवटचा प्रवेश असतो,शेवटचा प्रवेश हा फार टेन्स असतो . उलघाल उठणे पडणे वेळी संवाद म्हणणे वेळी असते,"माझी उलघाल , माझे उठणे - पडणे आणि त्याच वेळी माझे संवाद म्हणणे हे एका वेळी सुरू असते ." वेळी राधा आशालता सावरत,त्या वेळी राधा ( आशालता ) बापूला सावरत असते . क्षोभाला आवर घालत,त्याच्या क्षोभाला आवर घालत असते वेळी अॅक्शन व्हायची लक्ष व्हायचे,अशा वेळी आशालताकडून एक अॅक्शन दरवेळी व्हायची की माझे लक्ष विचलित व्हायचे . वेळेचा मूड सुटतो वाटायचं,"त्या वेळेचा मूड सुटतो की काय , असं वाटायचं ." अॅक्शन करण्याबद्दल सांगतो,मी बऱ्याचदा ती अॅक्शन न करण्याबद्दल तिला सांगतो . वेळी लक्षात रहात नव्हते,पण तिच्याही ते त्या वेळी लक्षात रहात नव्हते की काय कुणास ठाऊक ? करायची,आणि ती नेमकं तेच दरवेळी करायची . दिवशी माझाही राग झाला,त्या दिवशी माझाही राग अनावर झाला . लक्षात राहात लक्षात राहील आठवण राहावी चिमटा काढला,इतकं सांगूनही आशाच्या ते लक्षात राहात नाही तर तिला लक्षात राहील अशी आठवण राहावी म्हणूनच मी तो चिमटा तिला काढला . डॉक्टरांचे म्हणणे स्पष्टीकरण आता कितीजणांना देत बसायचं,डॉक्टरांचे म्हणणे की हे सर्व स्पष्टीकरण आता कितीजणांना देत बसायचं ? जणांचे मत होते डॉक्टरांनी एकदा वृत्तपत्रांतून मांडावे,काही जणांचे मत होते की डॉक्टरांनी हे सर्व एकदा वृत्तपत्रांतून मांडावे . डॉक्टरांच्या थांबले,पण डॉक्टरांच्या मते ते तेवढयावर थांबले नसते . डॉक्टरांच्या लिहिण्यावर मंडळी लिहिणार,कारण डॉक्टरांच्या लिहिण्यावर ती मंडळी आणखी काही तरी लिहिणार . निष्पन्न झाले,एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्याशिवाय त्यातून काहीही निष्पन्न झाले नसते . डॉक्टरांनी मौन स्वीकारले,तेव्हा डॉक्टरांनी त्यावर मौन पाळणेच स्वीकारले . शहाणपणाचा मार्ग असला डॉक्टरांच्या हातून चुका झाल्याच राहिले,"हा शहाणपणाचा मार्ग असला तरी , डॉक्टरांच्या हातून चुका झाल्याच होत्या म्हणून ते गप्प राहिले ." उत्तर दिले म्हणायलाही तोंड धरता,"नाहीतर त्यांना नक्कीच उत्तर दिले असते , असे म्हणायलाही तोंड धरता येत नाही हेच खरं NULL ." डॉक्टर माझ्यामुळे सध्या तणावात होते,डॉक्टर माझ्यामुळे सध्या तणावात होते . प्रसंगाची भर पडत होती,त्यामध्ये आणि अशा प्रसंगाची भर पडत होती . डॉक्टरांच्यावरील ताण वाढत होता,त्यामुळे डॉक्टरांच्यावरील मानसिक ताण अधिकच वाढत होता . ताण घेऊन वावरणे डॉक्टरांसारख्या स्वभावाच्या जात,तो तसा ताण घेऊन वावरणे डॉक्टरांसारख्या उतावळ्या स्वभावाच्या माणसाला कठीण जात होते . गारंबीचा बापू डॉक्टर काम करायचे कामातही छळायची,' गारंबीचा बापू ' मध्ये डॉक्टर जेव्हा काम करायचे तेव्हा त्यांची ही अस्वस्थता त्यांच्या कामातही त्यांना छळायची . नाटकात बापू राधेला कुंकू लावून मंगळसूत्र घालतो पत्नी स्वीकार करतो,त्या नाटकात बापू देवासमोर राधेला कुंकू लावून मंगळसूत्र घालतो आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो . प्रसंगाच्या वेळी भविष्यात होणाऱ्या विवाहाची आठवण होऊन धडधड वाढायची,त्या प्रसंगाच्या वेळी त्यांना नेमकी माझ्यासमोर भविष्यात होणाऱ्या विवाहाची आठवण होऊन ह्दयातील धडधड वाढायची . मुलाची जात असेल अक्करमाशी विचारते डॉक्टर व्हायचे,तर राधा जेव्हा आपल्या मुलाची जात कोणती असेल अक्करमाशी असे विचारते तेव्हा डॉक्टर कमालीचे बैचेन व्हायचे . डॉक्टरांच्या डोक्यातून वेळी कल्पना निघत,डॉक्टरांच्या सुपीक डोक्यातून त्या वेळी अनेक कल्पना निघत . इरावतीबाईंना घटस्फोट देताही पत्नीपदाचा दर्जा देता विचारात असायचे,इरावतीबाईंना घटस्फोट न देताही मला पत्नीपदाचा कायदेशीर दर्जा कसा देता येईल याच्यासारख्या विचारात ते असायचे . घरच्या मंडळीसमोर पद्धतीने विवाह करायचा ठरले होतेच,घरच्या मंडळीसमोर वैदिक पद्धतीने विवाह करायचा हे तर ठरले होतेच . विवाहाला मान्यता देण्यासाठी डॉक्टरांनी उपाय शोधून काढला होता,पण या विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी डॉक्टरांनी एक उपाय शोधून काढला होता . गॅझेटमधून नाव घेणार कांचन,गॅझेटमधून ते माझे नाव बदलून घेणार होते . - कांचन काशिनाथ घाणेकर . हवे नाव घेण्याचा करण्याचा हक्क नागरिकाला आहे,कारण आपल्याला हवे ते नाव घेण्याचा आणि ते प्रचलित करण्याचा कायदेशीर हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे . मोहर लागूनच डॉक्टरांचे नाव मिळू शकणार,तेव्हा सरकारी मोहर लागूनच मला डॉक्टरांचे नाव मिळू शकणार होते . महत्वाचा मुद्दा होता मुलाचा द्दष्टीने महत्वाचा मानीत,सर्वात महत्वाचा मुद्दा होता मुलाचा . त्याच्या औरसपणाचा आणि तो माझ्या द्दष्टीने फार महत्वाचा मी मानीत होते . आयुष्याचे हवे करू शकत,मी माझ्या आयुष्याचे हवे ते करू शकत होते . जन्माला येणाऱ्या जिवाशी,पण जन्माला येणाऱ्या जिवाशी . आयुष्याशी इच्छीत नव्हते,त्याच्या आयुष्याशी खेळू इच्छीत नव्हते . वेळा प्रेमाकरिता आयुष्य करू शकत,मी एक वेळा माझ्या प्रेमाकरिता माझे आयुष्य समर्पित करू शकत होते . सुखासाठी प्रेमासाठी जीवाला जीवन जगायला लावण्याचा अधिकार नव्हता डॉक्टरांना सांगितले मुलाला वारस जगापुढे स्वीकारणार नाव लावता येणार जगात जन्माला येईल,"पण आमच्या सुखासाठी , प्रेमासाठी एका नव्या जीवाला अपमानित जीवन जगायला लावण्याचा आम्हा दोघांना काहीही अधिकार नव्हता आणि म्हणूनच याबाबतीत मी डॉक्टरांना अगदी निक्षून सांगितले होते की , आपल्या मुलाला तुम्ही तुमचा कायदेशीर वारस म्हणून जगापुढे स्वीकारणार असाल , त्याला तुमचे कायदेशीर नाव लावता येणार असेल तरच तो या जगात जन्माला येईल ." डॉक्टर म्हणाले मुलांना वडिलांचे नाव लावता येत प्रश्न येईल,"त्यावर डॉक्टर म्हणाले होते - - "" ज्या मुलांना वडिलांचे नाव लावता येत नाही त्यांच्या बाबतीत हा प्रश्न येईल ." पत्नी स्विकारतो प्रश्न,तुला जेव्हा मी उघडपणे पत्नी म्हणून स्विकारतो तेव्हा हा प्रश्न येतोच कुठे ? वाटत मुलाला दत्तक घेईन,त्यातूनही तुला हे सर्व अधांतरी वाटत असेल तर माझ्याच मुलाला मी दत्तक घेईन . मग वारस होईल,"मग तरी तो माझा कायदेशीर वारस होईल ना ? """ डॉक्टरांच्या डोक्यात अफलातून कल्पना येत,डॉक्टरांच्या डोक्यात अशा अफलातून कल्पना येत . वादविवाद करणेही वेळा युरोपच्या दौऱ्यात म्हणायचीही काशिनाथ नट होण्यापेक्षा वकील व्हायला पाहिजे,"त्यांचे वादविवाद करणेही काही वेळा इतके मुद्देसूद असे की , युरोपच्या दौऱ्यात आत्ती त्यांना म्हणायचीही की - - "" काशिनाथ , तुम्ही डॉक्टर आणि नट होण्यापेक्षा वकील व्हायला पाहिजे होते ." वेळी डॉक्टर जाणार,या वेळी डॉक्टर ' मला काही सांगायचंय् ' च्या दौऱ्यावर जाणार होते . दिवशी सकाळी प्रवासाला निरोप घ्यायला डॉक्टरांचा फोन आला होता,त्या दिवशी सकाळी प्रवासाला निघण्यापूर्वी निरोप घ्यायला डॉक्टरांचा फोन आला होता . डॉक्टर दुपारच्या मेलने जाणार,डॉक्टर दुपारच्या मद्रास मेलने जाणार होते . दिवशी गावी प्रयोग असेल जंत्री सांगून,"नेहमीप्रमाणे किती दिवसांचा दौरा , कुठल्या तारखेला , कुठल्या दिवशी , कुठल्या गावी , कोणत्या थिएटरमध्ये , किती वाजता प्रयोग असेल याची जंत्री सांगून झाली ." नोंद करून ठेवायला सांगितली,ती सर्व नोंद करून ठेवायला सांगितली . यादी इरावतीबाईंच्याकडे,ही अशीच एक यादी इरावतीबाईंच्याकडे NULL . झाल्यास गावातील हॉटेल नंबर असल्यास डॉक्टर देऊन,शक्य झाल्यास त्या त्या गावातील हॉटेल अथवा थिएटरचे टेलिफोन नंबर असल्यास डॉक्टर देऊन ठेवीत बसचा प्रवास असेल हॉटेलमधील वास्तव्य असेल डॉक्टर सांगून ठेवीत,बसचा प्रवास कधी असेल आणि हॉटेलमधील वास्तव्य किती असेल हेही डॉक्टर सांगून ठेवीत . काळजी डॉक्टर घेत चुकून प्रकृती अपघातासारखा प्रसंग उद्भवला ठिकाणी घरच्या लोकांना संपर्क साधता यावा जाता,"ही सर्व काळजी कशासाठी डॉक्टर घेत की , कधी चुकून त्यांची प्रकृती बिघडलीच अथवा अपघातासारखा प्रसंग उद्भवला तर त्या ठिकाणी आम्हा घरच्या लोकांना त्वरीत संपर्क साधता यावा अथवा जाता यावे ." सांगून झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं बातमी सांगायची,"हे सर्व सांगून झाल्यावर डॉक्टरांनी जरासं दबकतच मला सांगितलं की , "" तुला एक बातमी सांगायची आहे ." सखीची डिलिव्हरी झाली,' त्या ' सखीची डिलिव्हरी झाली आहे . पाहायला बोलविले,ते पाहायला जाताना तिने बोलविले आहे . मूल आहे,हे माझं पहिलं मूल आहे . पाहायला यायला हवी आहेस,ते पाहायला जाताना तू मला बरोबर यायला हवी आहेस . संताप उसळला,हे ऐकल्यावर क्षणभर संताप उसळला . वाटलं,ताडकन नाही म्हणून सांगावंस वाटलं . आता संशोधनही केले जाणार,त्याबाबत आता अधिक संशोधनही केले जाणार आहे . ' ' महत्त्व लक्षात घेता पन्हाळ्यावरील जागा करण्याची मागणी केली,ट्रायोप्सचे महत्त्व लक्षात घेता पन्हाळ्यावरील जागा संरक्षित करण्याची मागणी वसुंधरा निसर्ग मंडळाने केली आहे . लाठीहल्ल्यामुळे आले अपंगत्व,"लाठीहल्ल्यामुळे "" त्याला ' आले कायमचे अपंगत्व !" ओंकार तुळसुलकर सकाळ वृत्तसेवा,ओंकार तुळसुलकर / सकाळ वृत्तसेवा सावंतवाडी ता,"सावंतवाडी , ता . २२ -" शिरोडा झालेल्या पोलिसांच्या लाठीहल्ल्यामुळे सातोसेतील ता सावंतवाडी तरुणाचे आयुष्यच झाले,शिरोडा येथे झालेल्या पोलिसांच्या लाठीहल्ल्यामुळे सातोसेतील ( ता . सावंतवाडी ) निरपराध तरुणाचे आयुष्यच उद्‌ध्वस्त झाले आहे . पोलिसांच्या मारहाणीत सदानंद रमाकांत पायनाईक वय गुडघ्याला मार बसल्याने आयुष्यभराचे अपंगत्व नशिबी आले,पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सदानंद रमाकांत पायनाईक ( वय ३८ ) याच्या गुडघ्याला जबर मार बसल्याने आयुष्यभराचे अपंगत्व नशिबी आले आहे . अपंगत्व आल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अवस्थेत सदानंद घरी पडून,अपंगत्व आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने तशाच अवस्थेत सदानंद आपल्या घरी पडून आहेत . महिने सदानंद घरातून बाहेर पडू शकणार अधिकाऱ्यांचे म्हणणे,"आणखी किमान सहा महिने तरी सदानंद घरातून बाहेर पडू शकणार नाहीत , असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे ." जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अंगरक्षकाने अरेरावी करीत शिरोड्यात रिक्षाचालकावर हात उगारला,जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अंगरक्षकाने अरेरावी करीत शिरोड्यात रिक्षाचालकावर हात उगारला . लोक झाले,त्यानंतर लोक संतप्त झाले . पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला केला,यावर पोलिसांनी अमानुषपणे जमावावर लाठीहल्ला केला . घटना एप्रिलला घडली,ही घटना ३ एप्रिलला घडली . दिवशी देऊळवाडी येथील सदानंद पायनाईक कामानिमित्त शिरोड्यातील सुनील नाटेकर गेले,याच दिवशी सातोसे - देऊळवाडी येथील सदानंद पायनाईक काही कामानिमित्त शिरोड्यातील सुनील नाटेकर यांच्याकडे गेले होते . लाठीहल्ला झाल्याची कुणकुण लागताच पायनाईक पळून जाण्याचा प्रयत्न केला,त्याचवेळी लाठीहल्ला सुरू झाल्याची कुणकुण लागताच पायनाईक यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला . पोलिसांच्या लाठीहल्ल्यातून जीव वाचविण्यासाठी बॅंकेच्या कंपाऊंडमध्ये गेले,पोलिसांच्या लाठीहल्ल्यातून जीव वाचविण्यासाठी ते सिंडिकेट बॅंकेच्या कंपाऊंडमध्ये गेले . पोलिसांनी पाठलाग करून काठीने मारहाण केलीच,तरीही पोलिसांनी पाठलाग करून त्यांना काठीने मारहाण केलीच . पोलिसांच्या लाठीचे वार चुकविण्याच्या प्रयत्नात पाठीवर पायावर मार बसला,पोलिसांच्या लाठीचे वार चुकविण्याच्या प्रयत्नात पाठीवर आणि पायावर जबर मार बसला . पोलिसांनी मारहाण करीत पायनाईक गुडघ्याचा भुगा केला,पोलिसांनी अतिशय निर्दयपणे मारहाण करीत पायनाईक यांच्या गुडघ्याचा अक्षरशः भुगा केला . पाठीवरही वार झाले,पाठीवरही बरेच वार झाले . होऊन रस्त्यावर कोसळले,त्यात ते बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळले . ग्रामस्थांनी ओळखीच्या लोकांनी धावपळ करून रुग्णालयात केले,त्यानंतर ग्रामस्थांनी व ओळखीच्या लोकांनी धावपळ करून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले . सदानंद जीव वाचला अपंगत्व नशिबी आले,त्यामुळे सदानंद यांचा जीव वाचला ; परंतु कायमचे अपंगत्व नशिबी आले . हाडांचे तज्ज्ञ नवांगुळ कुडाळ सदानंद गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली,हाडांचे तज्ज्ञ डॉ. नवांगुळ ( कुडाळ ) यांनी सदानंद यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली . शस्त्रक्रियेनंतर महिने विश्रांती घेऊन पायाला प्लास्टर घातले जाणार,शस्त्रक्रियेनंतर निदान सहा महिने विश्रांती घेऊन मगच त्यांच्या पायाला प्लास्टर घातले जाणार आहे . घरीच खोलीत पडून सदानंद नशिबी आले,तोपर्यंत घरीच एका खोलीत निपचित पडून राहणे सदानंद यांच्या नशिबी आले आहे . सदानंद पत्नी वर्षांची मुलगी वर्षाचा मुलगा आहे,"सदानंद यांना पत्नी , सात वर्षांची मुलगी व वर्षाचा मुलगा आहे ." आई वडील आहेत,आई - वडील वयोवृद्ध आहेत . सदानंद भाऊबंधांनी आधार दिला कुटुंबाचे प्रश्‍न मनात घर करून,"सदानंद यांच्या भाऊबंधांनी त्यांना आधार दिला आहे ; परंतु यापुढे आपल्या कुटुंबाचे काय , हा एकच प्रश्‍न त्यांच्या मनात घर करून आहे ." अपंगत्व आल्याने काम करूच शकत,अपंगत्व आल्याने ते काम करूच शकत नाहीत . शेती असूनही राबता औषधोपचाराचा खर्चही होत चालला,त्यामुळे पिढीजात शेती असूनही राबता येत नाही आणि औषधोपचाराचा खर्चही दिवसेंदिवस डोईजड होत चालला आहे . अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवून जखमांवर मीठ चोळले,त्यातच अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवून त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे . अंगावरील जखमांचे व्रण वेदनांनी विव्हळणारे पाय दाखविताना सदानंद आईचा कंठ दाटून,अंगावरील जखमांचे व्रण आणि वेदनांनी विव्हळणारे पाय दाखविताना सदानंद यांच्या आईचा कंठ दाटून येतो . शासनाने पाठ फिरविली उद्योजक कोले वेंगुर्ले मदत केली,शासनाने पाठ फिरविली असली तरी उद्योजक पुष्कराज कोले ( वेंगुर्ले ) यांनी थोडीफार आर्थिक मदत केली आहे . सभापती सावंत रेडी आमदार परशुराम उपरकर राजेश घाटवळ मडुरा श्रीकृष्ण भोगले संतोष गोवेकर मळेवाड गुरुनाथ नाईक मदतीचे हात पुढे केले,"त्याशिवाय माजी सभापती अजित सावंत ( रेडी ) , आमदार परशुराम उपरकर , राजेश घाटवळ , मडुरा विभागप्रमुख श्रीकृष्ण भोगले , सातार्डा विभागप्रमुख संतोष गोवेकर , मळेवाड विभागप्रमुख गुरुनाथ नाईक यांनी मदतीचे हात पुढे केले आहेत ." रक्षकच भक्षक झाले न्याय मागावा सदानंद आर्तसूर हृदयाला पीळ पाडणारा,"रक्षकच भक्षक झाले तर न्याय मागावा कुणाकडे , हा सदानंद यांचा आर्तसूर हृदयाला पीळ पाडणारा आहे ." बेळगावात शिवजयंती मिरवणूक,बेळगावात पहाटेपर्यंत शिवजयंती मिरवणूक बेळगाव ता,"बेळगाव , ता . २२ -" बेळगावात छत्रपती शिवरायांच्या शनिवारी तास चालली,बेळगावात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शनिवारी काढलेली मिरवणूक तब्बल दहा तास चालली . वेळी चित्ररथांनी मिरवणुकीत भाग घेतला,या वेळी ३० चित्ररथांनी मिरवणुकीत भाग घेतला . मिरवणुकीत सीमाप्रश्‍नाचा हुंकार,मिरवणुकीत सीमाप्रश्‍नाचा हुंकार पुन्हा एकवार प्रकटला . चित्ररथ आणण्यास विलंब केल्याने मिरवणुकीस झाला,चित्ररथ आणण्यास विलंब केल्याने मिरवणुकीस विलंब झाला . पहाटे वाजता मंडळाचा चित्ररथ मंदिराकडे गेल्यावर मिरवणुकीची सांगता झाली,पहाटे सव्वापाच वाजता खडक गल्ली मंडळाचा शेवटचा चित्ररथ मिरवणुकीतून कपिलेश्‍वर मंदिराकडे गेल्यावर मिरवणुकीची सांगता झाली . शनिवारी सायंकाळी वाजता पालखी पूजनाने प्रारंभ झाला रात्री मिरवणुकीत पालखीच्या मागे चित्ररथ नव्हता,शनिवारी सायंकाळी सात वाजता शिवरायांच्या पालखी पूजनाने मिरवणुकीला प्रारंभ झाला ; मात्र रात्री नऊपर्यंतही मुख्य मिरवणुकीत पालखीच्या मागे एकही चित्ररथ नव्हता . मध्ये अंतर ठेवून चित्ररथ येण्यास सुरवात झाली,त्यानंतर एकामागोमाग पण मध्ये अंतर ठेवून चित्ररथ येण्यास सुरवात झाली . मिरवणुकीत विस्कळितपणा आला,त्यामुळे मिरवणुकीत विस्कळितपणा आला . झालेल्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष टिकून होता,उशिरा सुरू झालेल्या या मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष मात्र शेवटपर्यंत टिकून होता . पूजनानंतर कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्‍नाच्या घोषणा देऊन महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार टिकून प्रचीती दिली,पालखी पूजनानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्‍नाच्या घोषणा देऊन महाराष्ट्रात जाण्याचा आपला निर्धार टिकून आहे याची प्रचीती दिली . शिवाजी भवानी छत्रपती शिवाजी महाराज घोषणांबरोबरच बेळगाव खानापूर बिदर भालकी संतपूर औरादसह झालाच पाहिजे सीमालढ्यातील घोषणा वेळी दुमदुमली,"जय शिवाजी , जय भवानी , छत्रपती शिवाजी महाराज की जय , या घोषणांबरोबरच "" "" बेळगाव , कारवार , खानापूर , निपाणी , बिदर , भालकी , संतपूर , औरादसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ' ही सीमालढ्यातील आजवरची स्फूर्तिदायी घोषणा या वेळी पुन्हा दुमदुमली ." बेळगाव हक्काचे घोषणाही इशारा देऊन,""" बेळगाव आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे ' ही घोषणाही इशारा देऊन गेली ." वातावरण टाकणारे पोवाडे खेळांची प्रात्यक्षिके कार्यकर्त्यांचा नागरिकांचा उत्साह वातावरणात मिरवणूक होती,"त्याचबरोबर वातावरण भारावून टाकणारे स्फूर्तिदायी पोवाडे , मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके , मंडळांच्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांचा , नागरिकांचा सळसळता उत्साह अशा वातावरणात मिरवणूक सुरू होती ." चित्ररथांमध्ये अंतर पडले पोलिसांनी कार्यकर्त्यांना भरून काढण्यास लावले मिरवणुकीत पोलिसांमुळे तणाव वादंग प्रकार घडला,चित्ररथांमध्ये अंतर पडले तरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ते भरून काढण्यास लावले ; मात्र मिरवणुकीत कुठेही पोलिसांमुळे तणाव वा वादंग असा प्रकार घडला नाही . मंडळांनी विषयही निवडले,मंडळांनी देखाव्यांसाठी विषयही वैविध्यपूर्ण निवडले होते . शहापूर कोरे गल्ली मंडळाने शिवरायांच्या दक्षिणेवरील स्वारीत यश मिळविल्यानंतर पूजा करीत असल्याचा देखावा केला होता,शहापूर कोरे गल्ली मंडळाने शिवरायांच्या दक्षिणेवरील स्वारीत यश मिळविल्यानंतर ते कालिकांबा देवीची पूजा करीत असल्याचा देखावा सादर केला होता . गल्ली मंडळाने संत रामदास शिवरायांना उपदेश देत असल्याचा देखावा केला,मारुती गल्ली मंडळाने संत रामदास शिवरायांना उपदेश देत असल्याचा देखावा सादर केला . पांगुल गल्ली माणसाच्या दंडात असलेली ताकद देखावा केला,पांगुल गल्ली मंडळाने मराठी माणसाच्या दंडात असलेली ताकद असा देखावा सादर केला . रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारे बाल शिवाजी देखावा केला होता,रोहिडेश्‍वराला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारे बाल शिवाजी असा देखावा सादर केला होता . गल्ली मंडळांचे असल्याची प्रतिक्रिया होत होती,चव्हाट गल्ली आणि तानाजी गल्ली मंडळांचे देखावे सर्वांत आकर्षक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती . मुजरा करण्यास नकार देणारे बालशिवाजी देखावा साकारला चव्हाट गल्ली मंडळाने राजा प्रसंग साकारणारा केला,"तानाजी गल्ली मंडळाने विजापूरच्या आदिलशहाला मुजरा करण्यास नकार देणारे बालशिवाजी , असा देखावा साकारला ; तर चव्हाट गल्ली मंडळाने "" जाणता राजा ' नाटकातील शिवजन्म आणि अन्य प्रसंग साकारणारा देखावा सादर केला ." मिरवणूक मार्गावर पालिकेतर्फे पावडर आली होती,मिरवणूक मार्गावर दुतर्फा पालिकेतर्फे रोगप्रतिबंधक पावडर फवारण्यात आली होती . मिरवणूक निघाली,मिरवणूक लवकर निघाली नाही . पाहण्यास नागरिकांची निराशा झाली,त्यामुळे ती पाहण्यास आलेल्या नागरिकांची निराशा झाली . मिरवणुकीस नव्हे उशीर झाल्याच्या प्रतिक्रिया करण्यात आल्या,मिरवणुकीस कधी नव्हे एवढा उशीर झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या . मिरवणुकीस झाल्याने खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेल्या व्यावसायिकांची भंबेरी उडाली,मिरवणुकीस विलंब झाल्याने खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेल्या व्यावसायिकांची भंबेरी उडाली . विलंबाचा अंदाज घेत खाद्यपदार्थ प्रमाणात बनविणे,काहींनी विलंबाचा अंदाज घेत दरवर्षीप्रमाणे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात बनविणे टाळले . मिरवणुकीस झाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांचीही गैरसोय झाली,मिरवणुकीस विलंब झाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांचीही गैरसोय झाली . पोलिसांनीही मिरवणूक काळात संयमाची भूमिका घेतली,पोलिसांनीही मिरवणूक काळात संयमाची भूमिका घेतली . जिल्हा पोलिसप्रमुख निंबाळकर मिरवणूक जातीने लक्ष ठेवून,जिल्हा पोलिसप्रमुख हेमंत निंबाळकर स्वतः मिरवणूक संपेपर्यंत जातीने लक्ष ठेवून होते . इचलकरंजी जनता बॅंकेत विलिनीकरणाचा लक्ष्मी विष्णू बॅंकेच्या सभेत ठराव,इचलकरंजी जनता बॅंकेत विलिनीकरणाचा लक्ष्मी - विष्णू बॅंकेच्या सभेत ठराव इचलकरंजी ता,"इचलकरंजी , ता . २२ -" अडचणीत आलेली येथील लक्ष्मी बॅंक अखेर इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेत विलिनीकरण करण्याचा ठराव सभेत करण्यात,आर्थिक अडचणीत आलेली येथील लक्ष्मी - विष्णू सहकारी बॅंक अखेर इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेत विलिनीकरण करण्याचा ठराव आज वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते मंजूर करण्यात आला . अध्यक्षस्थानी बॅंकेचे प्रशासक शिरोळचे निबंधक अरुण काकडे होते,अध्यक्षस्थानी बॅंकेचे प्रशासक व शिरोळचे सहायक निबंधक अरुण काकडे होते . सभेस सभासद होते,सभेस ३३७ सभासद उपस्थित होते . व्यापारीवर्गाची ओळखली जाणारी विष्णू अग्रस्थानी राहिली,राजस्थानी व्यापारीवर्गाची म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी - विष्णू बॅंक अग्रस्थानी राहिली . ठेवींचा टप्पा ओलांडणारी बॅंक बॅंकेने लौकिक मिळविला,दहा कोटी ठेवींचा टप्पा ओलांडणारी पहिली बॅंक म्हणून या बॅंकेने लौकिक मिळविला . वेगाने प्रगती करणारी बॅंक गतवर्षी जूनमध्ये अडचणीत आली,वेगाने प्रगती करणारी बॅंक गतवर्षी जूनमध्ये अचानक अडचणीत आली . रिझर्व्ह बॅंकेकडून लक्ष्मी चौकशी झाली,रिझर्व्ह बॅंकेकडून लक्ष्मी - विष्णूची चौकशी सुरू झाली . अध्यक्ष राठी चांडक खंडेलवाल कारभाराचा पंचनामा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी केला,"अध्यक्ष सत्यनारायण राठी , सुरेंद्रकुमार चांडक , खंडेलवाल यांच्या कारभाराचा जाहीर पंचनामा सर्वप्रथम बॅंकेच्या दक्ष कर्मचाऱ्यांनी केला ." नंदीग्राम घटनेनंतर न्यायालयाने घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले,""" नंदीग्राम ' घटनेनंतर कोलकता उच्च न्यायालयाने या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते ." पार्श्‍वभूमीवर निर्णय मानला जात,त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे . अधिकार वापरत दिलेल्या चौकशीच्या आदेशाला दिलेली मान्यता राज्य सरकारने काढून घेतल्यास परिणाम होईल विचार घटनापीठाने करावा खंडपीठाने सुचविले,"सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चा अधिकार वापरत दिलेल्या चौकशीच्या आदेशाला दिलेली मान्यता संबंधित राज्य सरकारने काढून घेतल्यास त्याचा काय परिणाम होईल , याचाही विचार घटनापीठाने करावा , असे न्या. व्ही. एन. आगरवाल , न्या. पी. पी. नावलेकर आणि न्या. एच. एस. बेदी यांच्या खंडपीठाने सुचविले आहे ." न्यायालयांनी पुढाकार घेऊन दिलेल्या चौकशीच्या आदेशावर राज्य सरकारकडून आक्षेप नोंदविण्यात,सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी पुढाकार घेऊन दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशावर राज्य सरकारकडून अनेकदा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत . प्रकारे न्यायालयांनी चौकशीचे आदेश देणे दिल्ली पोलिस आस्थापना कायदा भंग आहे,अशा प्रकारे न्यायालयांनी चौकशीचे आदेश देणे हा दिल्ली पोलिस विशेष आस्थापना कायदा - १९४६चा भंग आहे . सीबीआयची स्थापना कायद्यांतर्गत झाल्याने राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय चौकशीचे आदेश देता येणार बाजू राज्य सरकारांच्यावतीने वतीने मांडण्यात आली,"सीबीआयची स्थापना या कायद्यांतर्गत झाल्याने राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय चौकशीचे आदेश देता येणार नाहीत , अशी बाजू राज्य सरकारांच्यावतीने वतीने मांडण्यात आली आहे ." पश्‍चिम बंगाल सरकारने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या प्रकारच्या आदेशांना आक्षेप घेतले,यापूर्वीही पश्‍चिम बंगाल सरकारने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या अशा प्रकारच्या आदेशांना आक्षेप घेतले होते . वेळा पोलिस दबावाखाली येऊन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करू शकतात सांगत कोलकता उच्च न्यायालयाने आक्षेप नाकारले,"मात्र , काही वेळा स्थानिक पोलिस दबावाखाली येऊन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करू शकतात , असे सांगत कोलकता उच्च न्यायालयाने हे आक्षेप नाकारले होते ." नंदीग्राम नाविक विद्यापीठावरून झालेल्या गोंधळानंतरही आघाडीत असल्याचा संदेश आघाडीने दिला,"नंदीग्राम आणि नाविक विद्यापीठावरून झालेल्या गोंधळानंतरही सत्तारूढ आघाडीत सर्व "" आलबेल ' असल्याचा संदेश आज संयुक्त पुरोगामी आघाडीने दिला ." पंतप्रधान मनमोहनसिंग निवासस्थानी दिलेल्या मेजवानीत आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून ऐक्‍याचे दर्शन दिले,पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या मेजवानीत आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून ऐक्‍याचे दर्शन दिले . "जनता पक्षाने नंदीग्राम प्रकरणाचा केलेला निषेध विद्यापीठाच्या मुद्द्यावरून पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर सरकारवर होणारा हल्ला थांबविण्यासाठीच ""डिनर डिप्लोमसी'चे आयोजन करण्यात आले","भारतीय जनता पक्षाने नंदीग्राम प्रकरणाचा अतिशय आक्रमकपणे केलेला निषेध आणि नाविक विद्यापीठाच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर आघाडी सरकारवर होणारा हल्ला थांबविण्यासाठीच या ""डिनर डिप्लोमसी'चे आयोजन करण्यात आले होते ." कॉंग्रेस अध्यक्षा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा गांधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव पक्षाचे नेते रॉय पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत आघाडीतील मेजवानीला होते,"कॉंग्रेस अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे नेते रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव , क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे नेते अवनी रॉय , मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांच्यासह आघाडीतील महत्त्वाचेनेते या मेजवानीला उपस्थित होते ." बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करून आघाडीने ऐक्‍य दाखविण्याबाबत भर दिला,"या बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक भूमिकेचा निषेध करून , सत्तारूढ आघाडीने ऐक्‍य दाखविण्याबाबत भर दिला ." लालूप्रसाद यादव महागाईबद्दलची चिंता केली क्षेत्राच्या धोरणाबाबतही निर्णय व्हावा अपेक्षा केली,"लालूप्रसाद यादव यांनी महागाईबद्दलची चिंता व्यक्त केली ; त्याचबरोबर विशेष आर्थिक क्षेत्राच्या धोरणाबाबतही लवकर निर्णय व्हावा , अशी अपेक्षा व्यक्त केली ." आघाडीतील घटक पक्षांनी निवडणूकही लढवावी प्रतिपादन केले,"सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनी निवडणूकही एकत्रितपणेच लढवावी , असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले ." रॉय नंदीग्रामबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला बगल देत घटनेचे भांडवल करत असल्याबद्दल भाजपवर टीका केली,"अवनी रॉय यांनी मात्र नंदीग्रामबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला बगल देत , या घटनेचे राजकीय भांडवल करत असल्याबद्दल भाजपवर टीका केली ." परराष्ट्रमंत्री मुखर्जी नेतृत्वाखालील मंत्र्यांचा गट क्षेत्रांच्या धोरणावर अहवाल करणार असल्याचे बैठकीत असलेल्या नेत्याने सांगितले,परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचा गट विशेष आर्थिक क्षेत्रांच्या धोरणावर लवकरच आपला अहवाल सादर करणार असल्याचे या बैठकीत उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले . प्रशिक्षक वूल्मर मृत्यू असल्याचा दावा जमैका पोलिसांकडून करण्यात येत असतानाच हत्येमागे पाकिस्तान संघातील खेळाडूंचा हात असल्याची शक्‍यता जमैका पोलिसांकडून केली जात पाकिस्तानी संघाला स्पर्धेतले आव्हान आलेले जमैका सोडण्याचे आदेश देण्यात,पाकिस्तानी प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा जमैका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच त्यांच्या हत्येमागे पाकिस्तान संघातील एक किंवा दोन खेळाडूंचा हात असल्याची शक्‍यता जमैका पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळेच त्यांनी पाकिस्तानी संघाला स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आलेले असले तरी जमैका न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत . बुधवारी होणारा झिम्बाब्वेविरुद्ध सामना झाल्यानंतर खेळाडूंना मायदेशी जाण्याची मागणी पाकिस्तान संघातून करण्यात जमैका पोलिसांनी परवानगी नाकारली,बुधवारी होणारा झिम्बाब्वेविरुद्ध सामना पूर्ण झाल्यानंतर आमच्या खेळाडूंना मायदेशी जाण्याची मागणी पाकिस्तान संघातून करण्यात आलेली आहे ; परंतु जमैका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे . वूल्मर मृत्यूची चौकशी होईपर्यंत दिवस जमैकात राहण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ खेळाडूंना सांगितले,वूल्मर यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत एक किंवा दोन दिवस जमैकात राहण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही आपल्या खेळाडूंना सांगितले आहे . पाकिस्तान सरकारनेही चौकशीचे आदेश दिलेले असल्यामुळे खेळाडू मायदेशी परतल्यानंतरही चौकशीचा ससेमीरा राहणार चित्र आहे,पाकिस्तान सरकारनेही चौकशीचे आदेश दिलेले असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडू मायदेशी परतल्यानंतरही त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा कायम राहणार असेच चित्र आहे . खेळाडूंची विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड झालेली खेळाडूंना संघात स्थान मिळाले खेळाडूंचीही चौकशी करण्यात येणार,"ज्या खेळाडूंची विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे , एवढेच नाही तर ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही त्या खेळाडूंचीही चौकशी करण्यात येणार आहे ." वूल्मर मृत्यू नव्हता जमैका पोलिस आहेत मृत्यू कारण करणारा शवविच्छेदन अहवाल पाकिस्तान सरकार वूल्मर नातेवाईक सांगत करण्यात येणार,"वूल्मर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता यावर जमैका पोलिस ठाम आहेत , मात्र त्यांचा मृत्यू नेमके कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल पाकिस्तान सरकार आणि वूल्मर यांचे नातेवाईक सांगत नाहीत तोपर्यंत जाहीर करण्यात येणार नाही ." अन्नामध्ये विष मिसळण्यात आल्यामुळे वूल्मर मृत्यू झाला झाले विष कोठून आले शोध घेण्यासाठी जमैका पोलिस चाचण्या घेत,अन्नामध्ये विष मिसळण्यात आल्यामुळे वूल्मर यांचा मृत्यू झाला आहे हे स्पष्ट झाले आहे ; परंतु हे विष नेमके कोठून आणि कसे आले याचा शोध घेण्यासाठी जमैका पोलिस सर्व चाचण्या घेत आहेत . खेळाडूच नव्हे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल सोडण्याचे आदेश देण्यात आले,केवळ पाकिस्तानी खेळाडूच नव्हे तर हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत . नवी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या झालेल्या शिवसैनिकांनी महापालिका मुख्यालय नगरसेवकांच्या गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला,नवी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी आज महापालिका मुख्यालय गाठत बंडखोर नगरसेवकांच्या गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला . मुख्यालयाच्या दिशेने निघालेली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची गाडी अडवीत शिवसैनिकांनी गाड्यांवर दगडांचा बांगड्यांचा मारा केला,मुख्यालयाच्या दिशेने निघालेली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकांची गाडी अडवीत शिवसैनिकांनी यापैकी काही गाड्यांवर दगडांचा तसेच बांगड्यांचा मारा केला . ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर होत असलेल्या हल्ल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही वेळी बाह्या सरसावत बनले युद्धभूमीचे स्वरूप झाले,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर होत असलेल्या या हल्ल्याने संतापलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या वेळी बाह्या सरसावत आक्रमक बनले आणि बघता - बघता महापालिका मुख्यालयास युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले . वेळी निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा,या वेळी निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला . शिवसैनिकांच्या रोषामुळे नगरसेवकांना कार्यकर्त्यांच्या संरक्षणातच मुख्यालयात प्रवेश करता,शिवसैनिकांच्या या रोषामुळे बंडखोर नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणातच मुख्यालयात कसाबसा प्रवेश करता आला . नवी मुंबई महापालिकेची आज सभा असल्याने सभेत शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक येणार होते,"नवी मुंबई महापालिकेची आज सर्वसाधारण सभा असल्याने या सभेत शिवसेनेचे आठ बंडखोर नगरसेवक येणार , हे स्पष्ट होते ." मागील दिवसांपासून असलेल्या नगरसेवकांच्या मागावर शिवसैनिकांनी आज महापालिका मुख्यालयाभोवती फिल्डिंग लावली होती,"मागील तीन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या या नगरसेवकांच्या मागावर असलेल्या शिवसैनिकांनी आज थेट महापालिका मुख्यालयाभोवती "" फिल्डिंग ' लावली होती ." भागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,त्यामुळे या भागात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . सुमारास नाईक समर्थक सभागृह नेते जयवंत सुतार गाडी मुख्यालयाच्या आवारात येताच शिवसैनिकांनी गराडा घालत गाडीवर बुक्‍क्‍यांचा प्रहार केला,साडेअकराच्या सुमारास गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक व महापालिकेचे सभागृह नेते जयवंत सुतार यांची गाडी मुख्यालयाच्या आवारात येताच शिवसैनिकांनी गराडा घालत गाडीवर बुक्‍क्‍यांचा प्रहार सुरू केला . गाडीतून उतरलेले सुतार असलेल्या नगरसेवकांसह धावून,गाडीतून उतरलेले सुतार त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांसह शिवसैनिकांवर धावून गेले . पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वेळी प्रकार टळला,पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे या वेळी अनुचित प्रकार टळला . उपमहापौर नखाते गाडी मुख्यालयाच्या आवारात शिरली गाडीवर बांगड्या फेकण्यात आल्या,यानंतर उपमहापौर भरत नखाते यांची गाडी मुख्यालयाच्या आवारात शिरली आणि त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यात आल्या . एकटेच धावून नवी मुंबई में शेर गणेश नाईक गणेश नाईक घोषणा देण्यास सुरवात केली,"संतापलेले नखाते एकटेच शिवसैनिकांवर धावून गेले आणि "" नवी मुंबई में एकही शेर : गणेश नाईक - गणेश नाईक ' अशा घोषणा देण्यास त्यांनी सुरवात केली ." जोष पाहता मागे असलेले सुतार पुरुषोत्तम भोईर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शिवसैनिकांच्या दिशेने निघाले ठिकाणचे वातावरण तापू लागले,"उपमहापौरांचा जोष पाहता त्यांच्या मागे असलेले संदीप सुतार , पुरुषोत्तम भोईर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शिवसैनिकांच्या दिशेने निघाले आणि या ठिकाणचे वातावरण तापू लागले ." काळात बाजूंकडून घोषणा शिवीगाळ होती,"दरम्यानच्या काळात दोन्ही बाजूंकडून घोषणा , शिवीगाळ सुरू होती ." शिवसैनिक शिवसेना नगरसेवकांच्या करत,जमलेले शिवसैनिक बंडखोर शिवसेना नगरसेवकांच्या नावाने शिमगा करत होते . शिवसैनिकांनी गणेश नाईकांविरोधात करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही बनले बाजूंनी घोषणाबाजीने वेग धरला,शिवसैनिकांनी गणेश नाईकांविरोधात घोषणाबाजी सुरू करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक बनले आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजीने वेग धरला . काळात नगरसेवकांना घेऊन नाईक संदीप नाईक वेगाने मुख्यालयाच्या आवारात शिरले,दरम्यानच्या काळात आठ बंडखोर शिवसेना नगरसेवकांना घेऊन नाईक यांचे पुत्र संदीप नाईक भरधाव वेगाने मुख्यालयाच्या आवारात शिरले . नाईक संरक्षणासाठी ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी अंगरक्षकाची गाडी होती,नाईक यांच्या संरक्षणासाठी ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी यांची तसेच त्यांच्या अंगरक्षकाची गाडी होती . संदीप गाडीत नगरसेवक आहेत कळताच शिवसैनिकांनी वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली,"संदीप यांच्या गाडीत बंडखोर नगरसेवक आहेत , हे कळताच शिवसैनिकांनी या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली ." नेत्याच्या गाडीवर दगडफेक होत पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला,"आपल्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक होत आहे , हे पाहून बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांवर हल्ला चढविला ." पूर्वानुभव गाठीशी असलेल्या पोलिसांनी प्रकार होताच बाजूंच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला,घणसोली दंगलीचा पूर्वानुभव गाठीशी असलेल्या पोलिसांनी हा प्रकार सुरू होताच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केला . लाठीमारामुळे बाजूंचे कार्यकर्ते पांगले,या लाठीमारामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते पांगले . वेळी कुलकर्णी नगराध्यक्ष पारकर विचार मांडले,"या वेळी श्री . कुलकर्णी , नगराध्यक्ष श्री . पारकर आदींनी विचार मांडले ." दरम्यान सायंकाळी उशिराने महोत्सवाच्या सांगता समारंभाला सुरवात झाली,"दरम्यान , सायंकाळी उशिराने नगर पंचायत आयोजित तिसऱ्या महोत्सवाच्या सांगता समारंभाला सुरवात झाली ." पाटील हस्ते स्पर्धकांना बक्षिसे करण्यात,श्री . पाटील यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षिसे वितरित करण्यात आली . ऊर्जाप्रकल्प होणारच ऊर्जामंत्री,जिंदाल आणि फिनोलेक्‍सचे ऊर्जाप्रकल्प होणारच - ऊर्जामंत्री रत्नागिरी ता,"रत्नागिरी , ता . २२ -" वीजनिर्मितीसाठी कंपनीला शासनाची परवानगी घेण्याची गरज शासन निर्णय झाला,""" "" वीजनिर्मितीसाठी खासगी कंपनीला शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही , असा शासन निर्णय २००३ला लागू झाला आहे ." विजेची कमतरता लक्षात घेऊन कंपनी उभारत असलेल्या प्रकल्पांना शासनाचा पाठिंबा राहणार,त्यामुळे विजेची कमतरता लक्षात घेऊन खासगी कंपनी उभारत असलेल्या प्रकल्पांना शासनाचा पाठिंबा राहणार आहे . वीज प्रकल्प होणारच होण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या जाणार माहिती ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील येथे दिली,"जिंदाल आणि फिनोलेक्‍सचे वीज प्रकल्प होणारच आहेत ; मात्र ते होण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत , ' ' अशी माहिती ऊर्जामंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी आज येथे दिली ." वळसे पाटील वीज प्रकल्पाला भेट दिली,श्री . वळसे - पाटील यांनी आज फिनोलेक्‍स कंपनीच्या नियोजित वीज प्रकल्पाला भेट दिली . विमानतळावर पत्रकारांनी भेट घेतली बोलत,त्यानंतर विमानतळावर त्यांची पत्रकारांनी भेट घेतली असता ते बोलत होते . कंपनीला भेट दिल्यानंतर रत्नागिरी विमानतळावर झालेल्या परिषदेत कंपनीला भेट नसल्याचा खुलासा केला,कंपनीला भेट दिल्यानंतर रत्नागिरी विमानतळावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कंपनीला गुप्त भेट नसल्याचा खुलासा केला . म्हणाले कंपनीने मेगावॉटचा वीज प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले,"ते म्हणाले , "" "" फिनोलेक्‍स कंपनीने ४३ मेगावॉटचा वीज प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे ." प्रदूषण होईल भीतीने ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाने नोटीस देऊन काम केले वीजटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्प होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली होती,"प्रदूषण होईल या भीतीने ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने स्थानिक प्रशासनाने नोटीस देऊन काम बंद केले ; मात्र वीजटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रकल्प होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत , अशी आग्रही भूमिका फिनोलेक्‍स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती ." वेळेअभावी दौरा होता,वेळेअभावी हा दौरा अनिश्‍चित होता . दौरा ठरला,त्यामुळेच आजचा दौरा अचानक ठरला . ' ' म्हणाले प्रदूषणाचा प्रश्‍न लोकांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी लोकांना घेऊन कंपनी प्रशासन लोकप्रतिनिधी चर्चा घडवून आणली जाणार,"ते म्हणाले , "" "" प्रदूषणाचा प्रश्‍न आणि स्थानिक लोकांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी स्थानिक लोकांना एकत्र घेऊन , कंपनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा घडवून आणली जाणार आहे ." मुंबईत महसूलमंत्री राणे उपस्थितीत येत्या बुधवारी ता बैठक करण्यात येणार,त्यासाठी मुंबईत महसूलमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी ( ता . २५ ) बैठक आयोजित करण्यात येणार आहे . वेळी ग्रामस्थांनी प्रकल्पाला मान्यता द्यावी प्रयत्न केले जातील,"त्या वेळी ग्रामस्थांनी प्रकल्पाला मान्यता द्यावी , यासाठी प्रयत्न केले जातील ." विरोध करीत प्रकल्प होऊ नयेत पवित्रा घेत,"एकीकडे भारनियमनाला जनता विरोध करीत आहे , तर दुसरीकडे प्रकल्प होऊ नयेत , असाही पवित्रा घेत आहे ." आहे,हे पूर्णतः अयोग्य आहे . प्रकल्प होण्यासाठी जनतेला घेऊन प्रयत्न करणार आहोत,फिनोलेक्‍स कंपनीचा आणि जिंदालचा औष्णिक प्रकल्प होण्यासाठी जनतेला घेऊन आम्ही प्रयत्न करणार आहोत . फिनोलेक्‍स प्रकल्प ऑक्‍टोबर करायचा आहे,फिनोलेक्‍स कंपनीचा प्रकल्प ऑक्‍टोबर २००७ पर्यंत पूर्ण करायचा आहे . असलेल्या बांधकामांवरील बंधने काढून टाकली जावीत बैठक बोलावली,"त्यासाठी सुरू असलेल्या बांधकामांवरील बंधने काढून टाकली जावीत , म्हणूनही लवकरात लवकर बैठक बोलावली जाईल . ' '" पॉवर प्रोजेक्‍ट उभारण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसल्याचा नियम सरकारच्या काळात करण्यात,पॉवर प्रोजेक्‍ट उभारण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसल्याचा नियम २००३ साली एनडीए सरकारच्या काळात लागू करण्यात आला आहे . कंपनी प्रकारचे प्रकल्प उभारू शकते,त्यानुसार कोणतीही खासगी कंपनी अशा प्रकारचे प्रकल्प उभारू शकते . प्रकल्प उभारताना जनता पाणीपुरवठा पर्यावरण प्रदूषण परवानगी खात्यांकडून घेणे असते,"प्रकल्प उभारताना स्थानिक जनता , पाणीपुरवठा आणि पर्यावरण प्रदूषण याबाबतची परवानगी संबंधित खात्यांकडून घेणे बंधनकारक असते ." मेगावॉटच्या निर्मितीसाठी वीजनिर्मितीसाठी राज्य शासनाची परवानगी लागते,"तसेच ५०० मेगावॉटच्या वरील निर्मितीसाठी केंद्राची , तर त्यातील वीजनिर्मितीसाठी राज्य शासनाची परवानगी लागते ." शासन नियमाच्या आधारावर कंपनी वीज प्रकल्प उभारू शकेल वळसे पाटील म्हणाले,"शासन नियमाच्या आधारावर कोणतीही खासगी कंपनी वीज प्रकल्प उभारू शकेल , ' ' असेही श्री . वळसे - पाटील म्हणाले ." कंपनीची वीज रत्नागिरीकरांना भारनियमनातून करू शकेल,फिनोलेक्‍स कंपनीची वीज रत्नागिरीकरांना भारनियमनातून मुक्‍त करू शकेल . मेगावॉट वीज आहे,रत्नागिरीला २५ मेगावॉट वीज आवश्‍यक आहे . मेगावॉटच्या विजेची गरज आहे,फिनोलेक्‍स कंपनीला २२ मेगावॉटच्या विजेची गरज आहे . मेगावॉट प्रकल्पातून ठरणारी वीज रत्नागिरीवासीयांना मिळू शकेल,४३ मेगावॉट प्रकल्पातून अतिरिक्‍त ठरणारी वीज रत्नागिरीवासीयांना मिळू शकेल . प्रकल्पाला रत्नागिरीकरांनी विरोध करू आवाहन वळसे पाटील केले,"त्यामुळे या प्रकल्पाला रत्नागिरीकरांनी विरोध करू नये , असे आवाहन श्री . वळसे - पाटील यांनी केले ." प्रकल्पाला विरोध होत असल्याचे माझ्यापर्यंत आलेले,""" "" जिंदालच्या औष्णिक प्रकल्पाला विरोध होत असल्याचे माझ्यापर्यंत आलेले नाही ." तेथील लोकांच्या भेटी घेऊन अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करणार,तेथील स्थानिक लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करणार आहे . अधिकारी ग्रामस्थ चर्चा होण्याची गरज आहे,जिंदालचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात चर्चा होण्याची गरज आहे . वाढत्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी प्रकल्प आहेत,वाढत्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी हे प्रकल्प आवश्‍यक आहेत . येत्या मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार वळसे पाटील सांगितले,"त्यासाठी येत्या २ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहे , ' ' असे श्री . वळसे - पाटील यांनी सांगितले ." आश्‍चर्य,अचानक भेटीचे आश्‍चर्य ऊर्जामंत्र्यांनी पूर्वसूचना देता भेट दिल्याने आश्‍चर्य केले जात,ऊर्जामंत्र्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आज फिनोलेक्‍स प्रकल्पाला अचानक भेट दिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे . ग्रामस्थांचा कंपनीला भेट देताना विरोध होऊ अपेक्षा असल्याने पोलिसांनाही कल्पना दिलेली,"स्थानिक ग्रामस्थांचा कंपनीला भेट देताना कोणताही विरोध होऊ नये , अशी अपेक्षा असल्याने पोलिसांनाही याची कल्पना दिलेली नाही ." सकाळी ऊर्जामंत्री येणार असल्याची कल्पना ग्रामस्थांना नव्हती,आज सकाळी ऊर्जामंत्री येणार असल्याची कल्पना ग्रामस्थांना नव्हती . विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी ग्रामस्थांना येता आलेच,त्यामुळे विरोध करण्यासाठी किंवा निषेध व्यक्‍त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र येता आलेच नाही . ग्रामस्थ कंपनीच्या प्रवेशद्वारावर आले ठेवण्यात,काही ग्रामस्थ कंपनीच्या प्रवेशद्वारावर आले होते ; मात्र त्यांना बाहेरच ठेवण्यात आले होते . दिलीप वळसे पाटील ग्रामस्थांना भेटताच गेल्याने नाराजी केली जात,दिलीप वळसे - पाटील त्या ग्रामस्थांना न भेटताच गेल्याने नाराजी व्यक्‍त केली जात आहे . वाहनधारक पतसंस्थेचे लेखापरीक्षणच,वाहनधारक पतसंस्थेचे लेखापरीक्षणच संशयास्पद सुधाकर काशीद सकाळ वृत्तसेवा,सुधाकर काशीद / सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर ता,"कोल्हापूर , ता . २२ -" वाहनधारक सहकारी पतसंस्थेचा कारभार पासूनच खालावत वर्षे पतसंस्थेला अ वर्ग मिळाला प्रश्‍न संस्थेच्या कारभाराइतकाच ठरणार,"वाहनधारक सहकारी पतसंस्थेचा कारभार १९९१ पासूनच खालावत गेला असला , तरी ९१ ते ९९ अशी सलग नऊ वर्षे पतसंस्थेला "" अ ' वर्ग कसा मिळाला , हा प्रश्‍न संस्थेच्या कारभाराइतकाच गुंतागुंतीचा ठरणार आहे ." सुमारास संस्था डबघाईला येण्यास सुरवात झाली काळात संबंधितांवर कारवाई झाली असती पुढच्या कारभारात सुधारणा झाली असती ठेवीदारांवर होण्याची वेळ आली नसती वास्तव आहे,"९१च्या सुमारास संस्था डबघाईला येण्यास सुरवात झाली त्याच काळात संबंधितांवर कारवाई झाली असती , तर पुढच्या कारभारात सुधारणा झाली असती आणि ठेवीदारांवर हतबल होण्याची वेळ आली नसती , हे वास्तव आहे ." संस्थेच्या लेखा परीक्षणाचीही फेरछाननी होण्याची गरज निर्माण झाली,त्यामुळे संस्थेच्या लेखा परीक्षणाचीही फेरछाननी होण्याची गरज निर्माण झाली आहे . मानधन घेऊन लेखा परीक्षकांनी केले लेखाजोखाच बाहेर पडू शकेल,"त्यातून सरकारी मानधन घेऊन लेखा परीक्षकांनी नेमके काय केले , याचा लेखाजोखाच बाहेर पडू शकेल ." वर्षांपैकी वर्षे लेखापरीक्षण लेखा परीक्षकाने केले,विशेष म्हणजे नऊ वर्षांपैकी सलग पाच वर्षे लेखापरीक्षण एका लेखा परीक्षकाने केले आहे . वर्षे केले,त्यानंतर एकाने सलग दोन वर्षे केले आहे . पतसंस्थेच्या कारभाराबाबत सहकार विभागाने धोरण अवलंबल्याची चर्चा आहे,पतसंस्थेच्या कारभाराबाबत सहकार विभागाने जाणीवपूर्वक ढिलाईचे धोरण अवलंबल्याची चर्चा आहे . पतसंस्थेकडून सहकार खात्यातील अधिकाऱ्यानेही कर्ज घेतले,या पतसंस्थेकडून सहकार खात्यातील एका अधिकाऱ्यानेही कर्ज घेतले होते . कर्ज टक्के होते,हे कर्ज १०० टक्के थकीत होते . कर्जाची पैशाची रक्कमही अधिकाऱ्याने भरली परिणामी संस्थेने अधिकाऱ्याच्या कर्जाची रक्कम बुडीत खात्यास खर्ची टाकली,या कर्जाची एक पैशाची रक्कमही त्या अधिकाऱ्याने भरली नाही व परिणामी संस्थेने त्या अधिकाऱ्याच्या थकीत कर्जाची रक्कम बुडीत खात्यास खर्ची टाकली . अधिकाऱ्यांनीच गैरफायदा घेतल्याने संस्थेचा व्यवस्थापक गायकवाड गैरफायदा उठवला,अधिकाऱ्यांनीच असा गैरफायदा घेतल्याने संस्थेचा व्यवस्थापक आकाराम गायकवाड यानेही गैरफायदा न उठवला तर नवलच . मार्गांनी लेखा परीक्षकांना जवळ केले,वेगवेगळ्या मार्गांनी त्याने लेखा परीक्षकांना आपल्या जवळ केले . परिणामी पतसंस्थेला अ वर्ग मिळणे झाले,"परिणामी पतसंस्थेला "" अ ' वर्ग मिळणे सोपे झाले ." पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावावरील प्रमाणावर जमीन खरेदी झाली असल्याची चर्चा आहे,या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावावरील कर्जातून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी झाली असल्याची चर्चा आहे . प्रकरणाची चौकशी झाली षडयंत्र होऊ शकणार,"या प्रकरणाची सखोल चौकशी झाली , तर फार मोठे षडयंत्र उघड होऊ शकणार आहे ." सहकाराचे स्वाहाकारात रूपांतर होत उदाहरण पतसंस्था लेखापरीक्षण दाखवता येणार,सहकाराचे स्वाहाकारात कसे रूपांतर होत गेले याचे काळे उदाहरण म्हणून ही पतसंस्था व त्याचे बोगस लेखापरीक्षण दाखवता येणार आहे . संस्थेचे संचालक मंडळ कर्मचाऱ्यांच्या नावावर रुपयांचे कर्ज आहे,या संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या नावावर १२ कोटी रुपयांचे कर्ज आहे . कर्मचाऱ्यांच्या नावावरील खरेदीसाठी वापरले,यापैकी कर्मचाऱ्यांच्या नावावरील कर्ज जमीन खरेदीसाठी वापरले गेले आहे . कर्मचाऱ्यांपैकी कर्मचारी आता नोकरीत,या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही कर्मचारी आता नोकरीत नाही . तारण घेतलेले कर्ज आता होण्याचीही शक्‍यता,त्यांच्याकडून कर्जवसुलीसाठी पुरेसे तारण घेतलेले नाही व हे कर्ज आता वसूल होण्याचीही शक्‍यता नाही . कर्जातच ठेवी अडकल्या,या कर्जातच गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत . पतसंस्थेच्या हितसंबंधातून ड्रॉची बक्षिसे लागतात प्रकरणावरून झाले,याशिवाय या पतसंस्थेच्या हितसंबंधातून ठराविकांनाच कशी लकी ड्रॉची बक्षिसे लागतात हे आणखी एका प्रकरणावरून उघड झाले आहे . संस्थेचे संचालक सध्या प्रशासक मंडळावर असलेले निचिते मुलासच मारुती मोटार लागली मोटारीऐवजी रक्कम देण्यात,या संस्थेचे संचालक व सध्या प्रशासक मंडळावर असलेले रंगराव निचिते यांच्या मुलासच लकी ड्रॉमधील मारुती मोटार लागली आहे ; मात्र त्यांना मोटारीऐवजी रोख रक्कम देण्यात आली . वेळी हिंसाचाराला शेतकऱ्यांना जावे लागले,या वेळी मोठ्या हिंसाचाराला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले . प्रकार महाराष्ट्रात महामुंबई एसईझेड प्रकल्पात होऊ कॉंग्रेस समितीने रायगडचे खासदार रामशेठ ठाकूर पक्ष प्रवक्ते संजय निरुपम सरचिटणीस पाटील समावेश असणारी स्थापन केली,"हा प्रकार महाराष्ट्रात महामुंबई एसईझेड प्रकल्पात होऊ नये यासाठी प्रदेश कॉंग्रेस समितीने रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर , पक्ष प्रवक्ते संजय निरुपम व सरचिटणीस संजय पाटील यांचा समावेश असणारी त्रिसदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन केली आहे ." समितीने कामकाजाला सुरुवात केली,या समितीने आपल्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात केली आहे . जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रकल्पाला असणारा विरोध माहिती करण्यात येणार,"या प्रकल्पांतर्गत जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या , त्यांचा या प्रकल्पाला असणारा विरोध याबाबत अधिकाधिक माहिती गोळा करण्यात येणार आहे ." शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या खासदार पाटील आमदार पाटील डी. के. पाटील नेत्यांच्या मागण्या शेतकऱ्यांबद्दल मते जाणून जाणार,"तसेच या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या माजी खासदार दि . बा . पाटील , माजी आमदार दत्ता पाटील , डी. के. पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या मागण्या ; तसेच शेतकऱ्यांबद्दल त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत ." वेळी कंपनीचे अधिकारी सरकारची प्रकरणाबाबत असणाऱ्या धोरणाचाही अभ्यास केला जाणार असल्याचे सदस्य रामशेठ ठाकूर म्हणाले,याच वेळी कंपनीचे अधिकारी ; तसेच राज्य सरकारची या प्रकरणाबाबत असणाऱ्या धोरणाचाही अभ्यास केला जाणार असल्याचे सत्यशोधन समितीचे सदस्य रामशेठ ठाकूर म्हणाले . सरकारने प्रकल्पात शेतकऱ्यांचे केलेले पुनर्वसन पद्धतीने असल्याची येथील शेतकऱ्यांची भावना आहे,राज्य सरकारने यापूर्वीच्या प्रकल्पात शेतकऱ्यांचे केलेले पुनर्वसन अयोग्य पद्धतीने असल्याची येथील शेतकऱ्यांची भावना आहे . शेतकरी विश्‍वास ठेवायला नसल्याचेही ठाकूर सांगितले,हे शेतकरी रिलायन्सवर विश्‍वास ठेवायला तयार नसल्याचेही ठाकूर यांनी सांगितले . पेण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जमिनी प्रकल्पाकरिता द्यायला विरोध केला असतानाच अर्ध्याहून शेतकऱ्यांनी जमिनींचे सौदे गुंतवणूकदारांना केले रिलायन्सच्या पैसेही घेतले,पेण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाकरिता द्यायला विरोध केला असतानाच अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे सौदे खासगी गुंतवणूकदारांना केले आहेत ; तर काहींनी रिलायन्सच्या एजन्टकडून जमिनीचे पैसेही घेतले आहेत . पेणमध्ये एसईझेड प्रकल्पाबाबत माहिती ठाकूर दिली,त्यामुळे पेणमध्ये एसईझेड प्रकल्पाबाबत साशंकता असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली . वेळी अलिबाग शहाबाज शहापूर येथील एकर जमिनींवर होणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांमुळेही शेतकऱ्यात आहे,"या वेळी अलिबाग तालुक्‍याच्या शहाबाज , शहापूर येथील हजारो एकर जमिनींवर होणाऱ्या खासगी ऊर्जा प्रकल्पांमुळेही शेतकऱ्यात असंदिग्धता आहे ." मुंबई रायगड जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत माहिती येत्या दिवसांत चहूबाजूंनी अभ्यास करून अहवालाद्वारे प्रदेशाध्यक्षा राव केली जाणार,एकंदरीत नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील या एसईझेड प्रकल्पांबाबत इत्थंभूत माहिती येत्या दहा दिवसांत सखोल आणि चहूबाजूंनी अभ्यास करून एका अहवालाद्वारे प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांना सादर केली जाणार आहे . अहवाल मुख्यमंत्री विलासराव देशमुख मनमोहनसिंग सरकारच्या समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी केला जाणार असल्याचे ठाकूर सांगितले,"यापुढे हा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख , पंतप्रधान मनमोहनसिंग आणि सरकारच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले ." काळात शेतकऱ्याला सत्यशोधन समितीशी संपर्क साधून म्हणणे मांडता येणार असल्याचेही म्हणाले,यापुढील काळात कोणत्याही शेतकऱ्याला सत्यशोधन समितीशी थेट संपर्क साधून आपले म्हणणे मांडता येणार असल्याचेही ते म्हणाले . जन्माच्या वेळी नव्हे गर्भात असतानाच बाळाची काळजी घ्यावी,""" केवळ जन्माच्या वेळी नव्हे ; तर गर्भात असतानाच बाळाची काळजी घ्यावी लागते ." गावांतील महिलांना समजावून प्रयत्न करीत आरोग्यदूत जया सांगत,आमच्या गावांतील महिलांना आम्ही हेच समजावून देण्याचा प्रयत्न करीत असतो ... ' रामटेकवरून आलेल्या आरोग्यदूत जया नेवार सांगत होत्या . सर्च च्या माध्यमातून भागांतील बालमृत्यूंना आळा घालण्याचा प्रयत्न महिला करीत,""" सर्च ' आणि "" अंकुर ' च्या माध्यमातून ग्रामीण भागांतील बालमृत्यूंना आळा घालण्याचा प्रयत्न या महिला करीत आहेत ." अनुभवांवर कर्णिक लिहिलेल्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन करण्यात वेळी बोलत,"त्यांच्या अनुभवांवर आधारित "" इथे ओशाळला बालमृत्यू ' या हेमंत कर्णिक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नुकतेच मुंबईत प्रकाशन करण्यात आले , त्या वेळी त्या बोलत होत्या ." प्रकाशन'ने पुस्तक केले,"""अक्षर प्रकाशन'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे ." पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आरोग्यदूतांना मुंबईभेटीवर आणण्यात,पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ११ आरोग्यदूतांना मुंबईभेटीवर आणण्यात आले होते . गावातल्या गर्भार महिलांच्या नावांची नोंदणी करून घेतो,""" आम्ही गावातल्या गर्भार महिलांच्या नावांची नोंदणी करून घेतो ." बाळ होईल गणित मांडून काळजी घेण्यास सांगतो,त्यांना नेमके केव्हा बाळ होईल याचे गणित मांडून त्यानुसार योग्य ती काळजी घेण्यास सांगतो . जन्माला येणारे बाळ गुदमरलेले जन्माच्या वेळी दिसून येणाऱ्या लक्षणांवरून कळते,जन्माला येणारे बाळ गुदमरलेले आहे की नाही हे त्याच्या जन्माच्या वेळी दिसून येणाऱ्या सात लक्षणांवरून कळते . सुरुवातीला गावकऱ्यांना संशय येत असे बाळांना वाचविल्यानंतर विश्‍वास वाटू अनुभव आरोग्यदूतांनी सांगितला,"सुरुवातीला गावकऱ्यांना संशय येत असे , पण आम्ही एकदोन बाळांना वाचविल्यानंतर मात्र त्यांना आमच्याविषयी विश्‍वास वाटू लागला , असा अनुभव या आरोग्यदूतांनी सांगितला ." जीवाचे जगात येणे जन्माचा उत्सव मृत्यूचे थैमान वेळी ठिकाणी अनुभवण्यासारखे,""" एका नव्या जीवाचे या जगात येणे म्हणजे जन्माचा उत्सव आणि मृत्यूचे थैमान एकाच वेळी एकाच ठिकाणी अनुभवण्यासारखे आहे ." भरलेल्या क्षणाकडे साहित्यिकांचे लक्ष आश्‍चर्याचीच गोष्ट आहे मत बंग वेळी केले,"नाट्याने पुरेपूर भरलेल्या या क्षणाकडे अद्याप मराठी साहित्यिकांचे फारसे लक्ष नाही , ही आश्‍चर्याचीच गोष्ट आहे ' , असे मत डॉ. अभय बंग यांनी या वेळी व्यक्त केले ." देशात प्रतिवर्षी बालके मृत्युमुखी पडतात,देशात प्रतिवर्षी २१ लाख नवजात बालके मृत्युमुखी पडतात . दरवर्षी देशभरात बालकांचा जन्म होतो,दरवर्षी देशभरात दोन कोटी ७० लाख बालकांचा जन्म होतो . बालकांचा जन्म घरातीलच अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत होतो,त्यापैकी सुमारे एक कोटी ७० लाख बालकांचा जन्म घरातीलच एखाद्या अंधाऱ्या आणि अडगळीच्या खोलीत होतो . "बाळंतपणाच्या खोल्यांतील मृत्यूचे थैमान थांबविण्यासाठीचे प्रयत्न करण्याचा निर्णय ""सर्च'ने घेतला","या बाळंतपणाच्या खोल्यांतील मृत्यूचे थैमान थांबविण्यासाठीचे प्रयत्न करण्याचा निर्णय ""सर्च'ने घेतला ." गर्भारपणातील काळजी बाळंतपण करण्याचे प्रशिक्षण खेड्यांतील महिलांना देण्यात,त्यासाठी गर्भारपणातील काळजी आणि प्रत्यक्ष बाळंतपण करण्याचे प्रशिक्षण या खेड्यांतील महिलांना देण्यात आले . आरोग्यदूत महिलांच्या कर्णिक पुस्तकात झाल्या,या आरोग्यदूत महिलांच्या कथा हेमंत कर्णिक यांच्या या पुस्तकात प्रकाशित झाल्या आहेत . आरोग्यदूत पोहोचलेले ठिकाणीही कथा पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचतील आशा केली,"जेथे आरोग्यदूत अद्याप पोहोचलेले नाहीत , अशा ठिकाणीही या कथा पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचतील , अशी आशा त्यांनी व्यक्त केली ." खेड्यांसाठीही पुस्तकाचा अनुवाद करण्याचा मानस केला,महाराष्ट्राबाहेरील खेड्यांसाठीही या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला . कथा नाहीत,या केवळ कथा नाहीत . समस्या उद्‌भवली सोडविली अनुभव आहेत,कोणती समस्या केव्हा उद्‌भवली आणि ती कशाप्रकारे सोडविली गेली याचे हे प्रत्यक्ष अनुभव आहेत . अनुभवांचा आहे मत पुस्तकाचे लेखक हेमंत कर्णिक केले,"या अनुभवांचा मी केवळ वाहक आहे , असे मत या पुस्तकाचे लेखक हेमंत कर्णिक यांनी व्यक्त केले ." पुस्तक बालमृत्यूविरोधी अभियानाचा भाग आहे प्रती प्रयत्न करण्यात प्रतिपादन प्रकाशनचे वागळे केले,"हे पुस्तक म्हणजे बालमृत्यूविरोधी अभियानाचा एक भाग आहे , त्यामुळे याच्या १० हजारांहून अधिक प्रती विकण्याचा प्रयत्न करण्यात येईल , असे प्रतिपादन अक्षर प्रकाशनचे निखिल वागळे यांनी केले ." न्यायमूर्ती धर्माधिकारी लेखक उपमहानिदेशक दीक्षित मान्यवर कार्यक्रमाला होते,"न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी , लेखक अनिल अवचट आणि आकाशवाणी केंद्राचे उपमहानिदेशक विजय दीक्षित आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते ." परिक्षेत्रात गोदामांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडांवर इमले उभारून जागेचा यूज करणाऱ्या वाशीतील झोन दुकानदारांची सुनावणी पुढील आठवड्यात होत,"मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिक्षेत्रात सिडकोने गोदामांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडांवर भव्य इमले उभारून त्या जागेचा सर्रासपणे "" चेंज ऑफ यूज ' करणाऱ्या वाशीतील प्रसिद्ध "" फर्निचर झोन ' मधील दुकानदारांची सुनावणी पुढील आठवड्यात सुरू होत आहे ." वाशीतील बीएसईएल व्यापारी संकुलास प्रकरणात महापालिकेने सील ठोकले,"वाशीतील "" बीएसईएल ' या प्रसिद्ध व्यापारी संकुलास अशाच प्रकरणात महापालिकेने सील ठोकले होते ." दुकानदारांची सुनावणी होईपर्यंत सील काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले,"मात्र , तेथील दुकानदारांची सुनावणी होईपर्यंत हे "" सील ' काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते ." अनुभवातून महापालिकेच्या पथकाने आता दुकानदारांना म्हणणे मांडण्याची संधी दिली,या अनुभवातून महापालिकेच्या अतिक्रणविरोधी पथकाने आता फर्निचर झोनमधील दुकानदारांना म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे . मुंबईत यूज चे प्रकरण बीएसईएल संकुलावर झालेल्या कारवाईमुळे पुढे आले,"नवी मुंबईत "" चेंज ऑफ यूज ' चे प्रकरण "" बीएसईएल ' संकुलावर झालेल्या कारवाईमुळे सर्वप्रथम पुढे आले ." प्रकारे मूळ वापरात बदल करून यूज केल्याची प्रकरणे सध्या पुढे येऊ लागली,"अशा प्रकारे मूळ वापरात बदल करून सर्रासपणे "" चेंज ऑफ यूज ' केल्याची अनेक प्रकरणे सध्या पुढे येऊ लागली आहेत ." बाजारांलगत असलेल्या भूखंडांचे वितरण सिडकोने गोदामांसाठी केले,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारांलगत असलेल्या भूखंडांचे वितरण सिडकोने गोदामांसाठी केले होते . ठिकाणचे भूखंड सिडकोने गोदामांसाठी ठेवले,या ठिकाणचे काही भूखंड सिडकोने गोदामांसाठी राखीव ठेवले होते . प्रत्यक्षात ठिकाणी मुंबईतील राहिला,प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी नवी मुंबईतील सर्वात मोठा फर्निचर झोन उभा राहिला आहे . वाशी मागील महिन्यापासून मॉलचेही बांधकाम आहे,वाशी सेक्‍टर - १९ येथे मागील काही महिन्यापासून एका मोठ्या मॉलचेही बांधकाम सुरू आहे . भूखंडही गोदामासाठी राखीव ठेवण्यात होता,हा भूखंडही गोदामासाठी राखीव ठेवण्यात आला होता . कंपनीस भूखंडाचे वाटप करताना आरक्षण उठविण्यात आल्याचे सांगितले,"मात्र , या कंपनीस भूखंडाचे वाटप करताना हे आरक्षण उठविण्यात आल्याचे सांगितले जाते ." असले वाशी परिसरात संख्येने प्रकरणे पुढे येऊ लागली,"असे असले तरी वाशी सेक्‍टर - १९ परिसरात मोठ्या संख्येने ""चेंज ऑफ यूज'ची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत ." कोपरखैरणे सीमेवर राहिलेले हॉटेलही गोदामासाठी असलेल्या भूखंडावर उभारण्यात आल्याची सध्या महापालिका वर्तुळात चर्चा आहे,कोपरखैरणे आणि वाशीच्या सीमेवर उभे राहिलेले एक मोठे हॉटेलही गोदामासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उभारण्यात आल्याची सध्या महापालिका वर्तुळात चर्चा आहे . हॉटेलला देखील महापालिका लवकरच नोटीस बजाविण्याच्या तयारीत आहे माहिती सूत्रांनी दिली,"या हॉटेलला देखील महापालिका लवकरच नोटीस बजाविण्याच्या तयारीत आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली ." गोदामासाठी भूखंडांवर फर्निचर मॉल थाटणाऱ्या दुकानांना महापालिकेने नोटिसा बजाविल्या,गोदामासाठी आरक्षित भूखंडांवर फर्निचर मॉल थाटणाऱ्या सात दुकानांना महापालिकेने मध्यंतरी नोटिसा बजाविल्या होत्या . प्रयोग नाटक भजन वक्‍त्यांच्या भाषणांच्या सादरीकरणाने परिसर होतो,"एकपात्री प्रयोग , नाटक , भजन , चांगल्या वक्‍त्यांच्या भाषणांच्या सादरीकरणाने परिसर स्तब्ध होतो ." आंदोलनकर्त्यांचा दिनक्रम,हा आंदोलनकर्त्यांचा दिनक्रम NULL . रात्री पूर्ततेचाच प्रश्‍न भेडसावत,रात्री मात्र मागण्यांच्या पूर्ततेचाच प्रश्‍न त्यांना भेडसावत असतो . आंदोलनात हातकणंगले नरंदे भेंडवडे लाटवडे भादोले वाठार पेठवडगाव पारगाव पन्हाळा शिरोळ जैनापूर दानोळी कागल आजरा आंबेओहोळ धामणी परिसरातील धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त झाले,"आंदोलनात हातकणंगले , नरंदे , भेंडवडे , लाटवडे , भादोले , वाठार , पेठवडगाव , पारगाव , पन्हाळा , शिरोळ , जैनापूर , दानोळी , कागल , आजरा , आंबेओहोळ , धामणी परिसरातील धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत ." महापालिकेने पाण्याची व्यवस्था केली हिंदी है हम हिंदोस्तॉं हमारा परिषदेने भोजनाची व्यवस्था केली,"महापालिकेने पाण्याची व्यवस्था केली आहे , तर हिंदी है हम हिंदोस्तॉं हमारा परिषदेने भोजनाची व्यवस्था केली आहे ." आत्महत्येची मानसिकता बदलण्यासाठीच निर्धार यात्रा राजू शेट्टी,आत्महत्येची मानसिकता बदलण्यासाठीच निर्धार यात्रा - राजू शेट्टी गडहिंग्लज ता,"गडहिंग्लज , ता . २२ -" विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण पश्‍चिम महाराष्ट्रात येऊन थडकले,""" "" विदर्भ , मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण पश्‍चिम महाराष्ट्रात येऊन थडकले आहे ." आत्महत्या करून शेतकऱ्याच्या जीवनाचा होतो,आत्महत्या करून केवळ शेतकऱ्याच्या जीवनाचा शेवट होतो . प्रश्‍न जागच्या जागी राहतात,प्रश्‍न मात्र जागच्या जागी राहतात . आत्महत्या करण्याऐवजी शेतकऱ्यांनी लढ्यासाठी राहिले पाहिजे,आत्महत्या करण्याऐवजी शेतकऱ्यांनी लढ्यासाठी सज्ज राहिले पाहिजे . आत्महत्येची शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठीच निर्धार यात्रेचे नियोजन केले,आत्महत्येची शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठीच निर्धार यात्रेचे नियोजन केले आहे . "प्रतिसाद मिळाला प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आमदार राजू शेट्टी ""सकाळ'जवळ केले","त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे , ' ' असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आमदार राजू शेट्टी यांनी ""सकाळ'जवळ केले ." आमदार शेट्टी म्हणाले ऊस दरासाठी गेल्या वर्षापासून शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने आंदोलन हाती घेतले,"आमदार शेट्टी म्हणाले , "" "" ऊस आणि दूध दरासाठी गेल्या वर्षापासून शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने आंदोलन हाती घेतले ." साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना रुपये देण्याचे करून संघटनेशी करारही झाला,साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना १२८० रुपये देण्याचे मान्य करून संघटनेशी तसा करारही झाला आहे . आता रुपये देण्यासाठी टाळाटाळ आहे,आता मात्र १२८० रुपये देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे . शेतकऱ्यांचे नियोजन होऊ पाहत,यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन उद्‌ध्वस्त होऊ पाहत आहे . वैफल्यातूनच शेतकरी आत्महत्येकडे वळत,या वैफल्यातूनच शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे . गेल्या महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले,गेल्या दोन - तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे . जनजागृती करून प्रश्‍नावरील शेतकरी संघटनेची भूमिका निर्धार यात्रेच्या माध्यमातून सांगितली जात,जनजागृती करून या प्रश्‍नावरील शेतकरी संघटनेची भूमिका निर्धार यात्रेच्या माध्यमातून सांगितली जात आहे . हंगाम संपत कारखानदारांनी रक्कम देण्याचे टाळले,"हंगाम संपत आला , तरी कारखानदारांनी नऊशेपेक्षा अधिक रक्कम देण्याचे टाळले आहे ." नैराश्‍येची भावना वाढत आत्महत्येचे सत्र झाले,यामुळे नैराश्‍येची भावना वाढत आहे आणि यातूनच आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे . आत्महत्या करून प्रश्‍न सुटत,आत्महत्या करून कोणताही प्रश्‍न सुटत नाही . शेतकऱ्यांनी लढ्यासाठी झाले पाहिजे निर्धार यात्रेतून केला जात,"शेतकऱ्यांनी लढ्यासाठी सज्ज झाले पाहिजे , हाच निर्धार या यात्रेतून केला जात आहे . ' '" म्हणाले साखर दूधसम्राटांना सद्‌बुद्धी सुचून शेतकऱ्यांना भाव मिळेल अपेक्षा आहे,"ते म्हणाले , "" "" साखर आणि दूधसम्राटांना सद्‌बुद्धी सुचून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल , अशी अपेक्षा आहे . ' '" उत्पादकांना करारानुसार रुपयांचा हप्ता घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार केले,"ऊस उत्पादकांना करारानुसार ३८० रुपयांचा दुसरा हप्ता घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही , हेही त्यांनी स्पष्ट केले ." म्हणाले राज्यात आतापर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली,"ते म्हणाले , "" "" राज्यात आतापर्यंत दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे ." जगात झालेल्या क्रांतीत प्रमाणावर बळी गेले,यापूर्वी जगात झालेल्या कोणत्याही क्रांतीत इतक्‍या मोठ्या प्रमाणावर बळी गेले नाहीत . शेतकरी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवत,शेतकरी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवत आहेत . विदर्भ मराठवाडा परिसरातच आत्महत्येचे सत्र होते,यापूर्वी विदर्भ आणि मराठवाडा परिसरातच आत्महत्येचे सत्र सुरू होते . आता सत्र पश्‍चिम महाराष्ट्रात येऊन थडकले,आता हे सत्र पश्‍चिम महाराष्ट्रात येऊन थडकले आहे . आत्महत्येमागची कारणे आहेत,या आत्महत्येमागची कारणे उघड आहेत . कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या होत प्रतिष्ठेसाठी कारण कुटुंबीयांकडून सांगितले जात,कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या होत आहेत ; परंतु प्रतिष्ठेसाठी खरे कारण कुटुंबीयांकडून सांगितले जात नाही . शासन निर्ढावलेले आहे,शासन मात्र निर्ढावलेले आहे . प्रमाणावर आत्महत्या होऊनसुद्धा बाबत शासनाचा कार्यक्रम दिसत,एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होऊनसुद्धा या बाबत शासनाचा कृतिशील कार्यक्रम दिसत नाही . घोषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार आत्महत्याही थांबणार,"केवळ पोकळ घोषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत , आत्महत्याही थांबणार नाहीत ." आता शेतकरी संघटनेने लढा हाती घेतला,यासाठीच आता शेतकरी संघटनेने निर्णायक लढा हाती घेतला आहे . ' ' नारायण राणे हात वर करण्यापुरतेच मंत्री आमदार उपरकर,नारायण राणे हात वर करण्यापुरतेच मंत्री - आमदार उपरकर सावंतवाडी ता,"सावंतवाडी , ता . २२ -" पालकमंत्री नारायण राणे हात वर करण्यापुरतेच मंत्री राहिले,पालकमंत्री नारायण राणे हे हात वर करण्यापुरतेच मंत्री राहिले आहेत . कॉंग्रेसकडून कोकणवर होत अन्यायाविरुद्ध वेळोवेळी आंदोलने छेडली जातील,कॉंग्रेसकडून कोकणवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वेळोवेळी आंदोलने छेडली जातील . दिवसांत जिल्हा शिवसेनेची फेररचना करणार माहिती आमदार परशुराम उपरकर परिषदेत दिली,"तसेच आगामी काही दिवसांत जिल्हा शिवसेनेची फेररचना करणार आहे , अशी माहिती आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ." पर्णकुटी विश्रामगृहावर उपरकर पत्रकार परिषद केली होती,पर्णकुटी विश्रामगृहावर आज श्री . उपरकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती . उपजिल्हाप्रमुख अरुण सावंत होते,उपजिल्हाप्रमुख अरुण सावंत उपस्थित होते . उपरकर म्हणाले अधिवेशनात कॉंग्रेसने कोकणावर अन्याय केला,"श्री . उपरकर म्हणाले , "" "" अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसने कोकणावर अन्याय केला आहे ." राणे पूर्वी युतीच्या काळातील पालकमंत्री राहिलेले,राणे हे पूर्वी युतीच्या काळातील पालकमंत्री राहिलेले नाहीत . तेव्हाचे मंत्रिपद मंत्रिपद कमालीची तफावत आहे,तेव्हाचे मंत्रिपद आणि आताचे मंत्रिपद यात कमालीची तफावत आहे . जिल्ह्यात रुग्णालयाची यंत्रणा आहे,जिल्ह्यात रुग्णालयाची यंत्रणा ठप्प आहे . सिटिस्कॅन सुविधा आहे,सिटिस्कॅन सुविधा बंद आहे . अधिकाऱ्यांची पदे आहेत,१६ पैकी १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत . वनसंज्ञा आंबा नुकसानभरपाई प्रश्‍न असताना पालकमंत्री करू शकत,"वनसंज्ञा , आंबा नुकसानभरपाई असे कित्येक प्रश्‍न असताना कर्तव्यदक्ष पालकमंत्री काहीही करू शकत नाहीत ." कोकणातील आमदार आंबा नुकसानभरपाई संदर्भात बोलू लागले,कोकणातील सर्व आमदार आंबा नुकसानभरपाई संदर्भात बोलू लागले . शासनाने नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली पाहणी करून कॅबिनेटसमोर विषय मांडून संबंधीचा निर्णय घेतला,त्यावेळी शासनाने नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली ; परंतु त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून कॅबिनेटसमोर हा विषय मांडून नंतरच या संबंधीचा निर्णय घेतला जाईल . आश्‍वासन दिले,असे आश्‍वासन दिले . सर्वेक्षण करता ऊसाला एकरी रुपये अनुदान ट्रॉन्स्पोर्टमध्ये सबसिडी केली,"या उलट सर्वेक्षण न करता ऊसाला एकरी पंचवीस हजार रुपये अनुदान , ट्रॉन्स्पोर्टमध्ये सबसिडी जाहीर केली ." विदर्भ मराठवाड्यातील धान्य उत्पादकांना मदत केली कोकणातील नुकसानभरपाई संदर्भात पाहणीनंतर निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले,विदर्भ व मराठवाड्यातील धान्य उत्पादकांना मदत जाहीर केली ; मात्र कोकणातील नुकसानभरपाई संदर्भात पाहणीनंतर निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले गेले . अर्थ कोकणाला दुजाभाव दिला जात,याचा अर्थ कोकणाला दुजाभाव दिला जात आहे . ' ' सरकारच्या दारातून निधी खेचून आणण्यासाठी नेतृत्व हवे जयंत पाटील,सरकारच्या दारातून निधी खेचून आणण्यासाठी नेतृत्व हवे - जयंत पाटील कणकवली ता,"कणकवली , ता . २२ -" नेतृत्व शहरात असते शहर होते,"नेतृत्व ज्या शहरात असते , तेच शहर विकसित होते ." सरकारच्या दारातून हक्काचा निधी खेचून आणण्याची धमक नेतृत्वात लागते विकासाचे ध्येय साधता प्रतिपादन अर्थमंत्री जयंत पाटील केले,"सरकारच्या दारातून हक्काचा निधी खेचून आणण्याची धमक नेतृत्वात लागते ; तरच अपेक्षित विकासाचे ध्येय साधता येते , असे प्रतिपादन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले ." कणकवली नगर पंचायतीच्या वास्तूचे भूमिपूजन पाटील हस्ते झाले,कणकवली नगर पंचायतीच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन श्री . पाटील यांच्या हस्ते झाले . वेळी आमदार गुरुनाथ कुळकर्णी प्रवीण भोसले सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष वैभव नाईक होते,"या वेळी आमदार गुरुनाथ कुळकर्णी , प्रवीण भोसले , सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर , नगराध्यक्ष संदेश पारकर , उपनगराध्यक्ष वैभव नाईक आदी उपस्थित होते ." ग्रामपंचायतीने बांधलेल्या इमारतीच्या जागेत इमारत बांधण्यात येणार,तत्कालीन ग्रामपंचायतीने बांधलेल्या इमारतीच्या जागेत दोन मजली नवी इमारत बांधण्यात येणार आहे . योजनेतून रुपये नगर पंचायतीला झाले,या योजनेतून सुमारे ८५ लाख रुपये नगर पंचायतीला प्राप्त झाले आहेत . येत्या वर्षभरात इमारतीचे बांधकाम होणार,येत्या वर्षभरात इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे . पाटील नगर पंचायत पर्यटन महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमासाठी आले,श्री . पाटील आज नगर पंचायत आयोजित पर्यटन महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमासाठी आले होते . मुंबईहून दुपारी हेलिकॉप्टरने येथे आगमन झाले,मुंबईहून दुपारी चार वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे येथे आगमन झाले . हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला,त्यानंतर त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला . वेळी पाटील म्हणाले दिवस कणकवलीत पारकरांचे होते योग जुळून,"या वेळी श्री . पाटील म्हणाले , "" "" बरेच दिवस कणकवलीत पारकरांचे बोलावणे होते ; परंतु आज योग जुळून आला ." सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा जबाबदारी शासनाने उचलली,सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा ही जबाबदारी शासनाने उचलली आहे . निधी येथे करून प्रयत्न आहे,जास्तीत जास्त निधी येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे . कणकवली पारकर नेतृत्व लाभल्याने गेल्या वर्षांत रुपयांचा निधी येथे आणला,कणकवली शहराला श्री . पारकर यांच्यासारखे नेतृत्व लाभल्याने त्यांनी गेल्या चार वर्षांत लाखो रुपयांचा निधी येथे आणला . पर्यटनस्थळे शहराच्या सुविधा होताना दिसत,"त्यामुळेच विविध पर्यटनस्थळे , शहराच्या नागरी सुविधा विकसित होताना दिसत आहेत ." राज्याच्या भागात सुमारे टक्के लोक राहत,आज राज्याच्या शहरी भागात सुमारे ४४ टक्के लोक राहत आहेत . सरकारला वस्ती सुधारण्याचे आव्हान आहे,म्हणूनच सरकारला नागरी वस्ती सुधारण्याचे मोठे आव्हान आहे . शहराला नेतृत्व मिळाल्यास अपेक्षा होतात पारकर करून,शहराला चांगले नेतृत्व मिळाल्यास आपल्या अपेक्षा पूर्ण होतात आणि हे पारकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे . ' ' म्हणाले येत्या दिवसांत विजयदुर्ग परिसराचा विकास होईल,"ते म्हणाले , "" "" येत्या काही दिवसांत विजयदुर्ग परिसराचा विकास होईल ." लक्षात येईल विकास असते,तेव्हा तुमच्या लक्षात येईल विकास म्हणजे काय असते ते . निसर्गाची देणगी असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याशी स्पर्धा करत,निसर्गाची मोठी देणगी असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याशी स्पर्धा करत आहे . येत्या काळात शासनाने होऊ घातलेले प्रकल्प झाल्यास जिल्हा पर्यटन जिल्हा अस्तित्वात येईल,येत्या काळात शासनाने होऊ घातलेले सर्व प्रकल्प विकसित झाल्यास हा जिल्हा एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून अस्तित्वात येईल . ' ' पुणे स्थानकाचीही डागडुजी आहे,पुणे स्थानकाचीही डागडुजी सुरू आहे . महाजन समावेश मुंबईच्या पदाधिकाऱ्यांत होणार प्रदेश पदाधिकाऱ्यांत वर्णी लागणार जनता पक्षात उत्सुकता आहे,"पूनम महाजन यांचा समावेश मुंबईच्या पदाधिकाऱ्यांत होणार की प्रदेश पदाधिकाऱ्यांत त्यांची वर्णी लागणार , याबाबत भारतीय जनता पक्षात उत्सुकता आहे ." आठवड्यात प्रदेश पदाधिकाऱ्यांची नावे झाल्यावर चित्र होणार,याच आठवड्यात प्रदेश पदाधिकाऱ्यांची नावे घोषित झाल्यावर त्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे . पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी राज्याच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा आठवड्यात करतील अपेक्षा असून येत्या दिवसात यादीवर हात फिरवला पक्षात मानले जात,"पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी हे राज्याच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा याच आठवड्यात करतील , अशी अपेक्षा असून येत्या एक - दोन दिवसात यादीवर अखेरचा हात फिरवला जाईल , असे पक्षात मानले जात आहे ." पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांपैकी टक्के पदाधिकारी बदलले जातील अंदाज पक्षात वर्तविला जात,"पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांपैकी तीस टक्के पदाधिकारी बदलले जातील , असा अंदाज पक्षात वर्तविला जात आहे ." विधानसभेतील गटनेते मुंडे सरचिटणीसपदी नियुक्ती झाली,विधानसभेतील गटनेते गोपीनाथ मुंडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे . गटनेतेपद खडसे जाणार,त्यांच्याऐवजी गटनेतेपद एकनाथ खडसे यांच्याकडे जाणार आहे . मुंडे गुरुवारी ता. गटनेतेपदाचा राजीनामा देत,मुंडे गुरुवारी ( ता. ८ ) गटनेतेपदाचा राजीनामा देत आहेत . दिवशी पदावर खडसे निवड होईल,त्याच दिवशी त्या पदावर खडसे यांची निवड होईल . खडसे मंडळात सरचिटणीसपदी आहेत,खडसे हे विद्यमान कार्यकारी मंडळात सरचिटणीसपदी आहेत . पद होत,त्यांचे ते पद रिक्त होत आहे . उपाध्यक्षांपैकी उपाध्यक्ष बदलले शक्‍यता वर्तविली जात,पाच उपाध्यक्षांपैकी किमान दोन उपाध्यक्ष बदलले जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे . संघटनमंत्री कुलकर्णी वगळावे सूचना मागणी झाल्याचे समजते,"विद्यमान संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांना वगळावे , अशी सूचना व मागणी यापूर्वीच झाल्याचे समजते ." सध्या सहायक संघटन चिटणीस असणारे राजेंद्र फडके बढती मिळण्याची शक्‍यता आहे,त्यांच्याऐवजी सध्या सहायक संघटन चिटणीस असणारे राजेंद्र फडके यांना बढती मिळण्याची शक्‍यता आहे . मुंबईतून प्रदेश पदाधिकारी नलावडे वर्णी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात,मुंबईतून प्रदेश पदाधिकारी म्हणून श्रीमती कांता नलावडे यांची वर्णी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . चिटणीस अमर साबळे बढती दिली शक्‍यता वर्तविली जात,विद्यमान चिटणीस अमर साबळे यांनाही बढती दिली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे . मधू चव्हाण प्रवक्ते आमदार पाशा पटेल नियुक्ती केली शक्‍यता आहे,मधू चव्हाण यांच्यासोबत प्रवक्ते म्हणून विद्यमान आमदार पाशा पटेल यांची नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे . पटेल शेतकरी संघटक आहेत वक्ते असल्याने प्रवक्तेपद दिले मानण्यात,"पाशा पटेल जसे शेतकरी संघटक आहेत ; तसेच ते उत्तम वक्ते असल्याने त्यांच्याकडे प्रवक्तेपद दिले जाईल , असे मानण्यात येते ." मंडळात नेते महाजन कन्या महाजन स्थान देण्याबाबत निर्णय झालेला,नव्या कार्यकारी मंडळात दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना स्थान देण्याबाबत निश्‍चित निर्णय झालेला नाही . उपयोग राज्यासाठी करावा मुंबईसाठी मत पक्षात बनलेले,"त्याचा उपयोग राज्यासाठी करावा की मुंबईसाठी , याबाबत निश्‍चित असे मत पक्षात बनलेले नाही ." झालेल्या महापालिका निवडणुकीत पूनम महाजन प्रचारात उतरवण्यात,नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पूनम महाजन यांना प्रचारात उतरवण्यात आले होते . महाजन नियुक्तीबाबत पक्षात उत्सुकता आहे,पूनम महाजन यांच्या नियुक्तीबाबत पक्षात मात्र उत्सुकता आहे . पदाधिकाऱ्यांची मुदत संपली असून निवडणुकीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात होती,मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांची मुदत यापूर्वीच संपली असून मुंबई महापालिका निवडणुकीमुळे पक्षांतर्गत निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती . आता निवडणूक प्रक्रिया महिन्यात मार्च अखेरपर्यंत केली शक्‍यता आहे,आता ही निवडणूक प्रक्रिया या महिन्यात किंवा फार तर मार्च अखेरपर्यंत पुरी केली जाण्याची शक्‍यता आहे . "प्रदेशचा आदेश येताच निवडणुका घेतल्या जातील मेहता ""सकाळ'शी बोलताना सांगितले","प्रदेशचा आदेश येताच निवडणुका घेतल्या जातील , असे मुंबई विभागीय अध्यक्ष प्रकाश मेहता यांनी ""सकाळ'शी बोलताना सांगितले ." समित्या समित्या मंडळ समित्या जिल्हा पदाधिकारी प्रक्रियेद्वारे निवडला जाणार,"स्थानिक समित्या , प्रभाग समित्या , मंडळ समित्या आणि जिल्हा पदाधिकारी ; तसेच मुंबई विभागीय अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडला जाणार आहे ." दहावीला भाषा विषय घेऊन विद्यालयाची तुकडी वर्षी परीक्षेला बसत,दहावीला जर्मन भाषा विषय घेऊन अभिनव विद्यालयाची ( मराठी ) पहिली तुकडी या वर्षी परीक्षेला बसत आहे . विषय घेऊन दहावीला बसणारी माध्यमाची राज्यातील शाळा ठरली,हा विषय घेऊन दहावीला बसणारी मराठी माध्यमाची राज्यातील ही एकमेव शाळा ठरली आहे . गुणांसाठी हिंदी गुणांसाठी जर्मन प्रकारे परीक्षा विषय देण्याची सोय आतापर्यंत माध्यमातील शाळांसाठी होती,पन्नास गुणांसाठी हिंदी व पन्नास गुणांसाठी जर्मन अशा प्रकारे परीक्षा ( संयुक्त विषय ) देण्याची सोय आतापर्यंत फक्त इंग्रजी माध्यमातील शाळांसाठी होती . शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील वर्षापासून राज्यातील माध्यमाच्या शाळांना सोय होणार,शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मराठी माध्यमाच्या सर्व शाळांना ही सोय उपलब्ध होणार आहे . अभिनव विद्यालयाने आठवीपासून विषय करून दिला,अभिनव विद्यालयाने आठवीपासून जर्मन विषय उपलब्ध करून दिला आहे . वर्षांपूर्वी आठवीपासून विषय झाला,तीन वर्षांपूर्वी आठवीपासून हा विषय सुरू झाला . वर्षी दहावीची तुकडी आहे माध्यमाच्या शाळेत दहावीला भाषा विषयांना परवानगी नव्हती,या वर्षी दहावीची पहिली तुकडी आहे ; मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत दहावीला परकीय भाषा विषयांना परवानगी नव्हती . विद्यार्थी शाळा अडचणीत आली होती,त्यामुळे विद्यार्थी व शाळा अडचणीत आली होती . शाळेने पाठपुरावा केल्याने अखेर डिसेंबर महिन्यात शासनाने परवानगी दिली पुढील वर्षी माध्यमाच्या शाळांना विषय शिकविण्यास परवानगी दिली,शाळेने पाठपुरावा केल्याने अखेर डिसेंबर महिन्यात शासनाने विशेष परवानगी दिली ; तसेच पुढील वर्षी मराठी माध्यमाच्या सर्वच शाळांना जर्मन विषय शिकविण्यास परवानगी दिली आहे . संदर्भात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक पितांबर पाटील म्हणाले केलेल्या पाठपुराव्यानंतर शिक्षमंत्री प्रा. वसंत पुरके निर्णय घेतला,"या संदर्भात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक पितांबर पाटील म्हणाले , "" "" आम्ही केलेल्या पाठपुराव्यानंतर शिक्षमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सकारात्मक निर्णय घेतला ." शासनाच्या निर्णयामुळे वर्षीपासून सोय शाळांना होणार,शासनाच्या निर्णयामुळे वर्षीपासून ही सोय सर्वच शाळांना उपलब्ध होणार आहे . माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी गुणवत्तेच्या पातळीवर आहेत,मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी गुणवत्तेच्या पातळीवर अधिक सरस आहेत . निमित्ताने होत,हेच या निमित्ताने स्पष्ट होत आहे . दहावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणाऱ्या भाषातज्ज्ञ दामले म्हणाल्या बॅच असली विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे,"दहावीच्या विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेणाऱ्या जर्मन भाषातज्ज्ञ रोहिणी दामले म्हणाल्या , पहिली बॅच असली तरी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे ." माध्यमातील मुलांना शिकणे आहे,मराठी माध्यमातील मुलांना जर्मन शिकणे सर्वसामान्य आहे . होत असून विद्यार्थ्यांनी होण्याची गरज आहे,हे यातून स्पष्ट होत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याकडे आकृष्ट होण्याची गरज आहे . शाळेतील विषयाच्या शिक्षिका पित्रे म्हणाल्या माध्यमातील मुलांना करिअरच्या दृष्टीने संधी आहे,"शाळेतील जर्मन विषयाच्या शिक्षिका दीप्ती पित्रे म्हणाल्या , "" "" मराठी माध्यमातील मुलांना करिअरच्या दृष्टीने मोठी संधी आहे ." परीक्षेला बसणाऱ्या तुकडीतील विद्यार्थ्यांपैकी मुली आहेत,परीक्षेला बसणाऱ्या पहिल्या तुकडीतील २६ विद्यार्थ्यांपैकी सात मुली आहेत . विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा विद्यालयात झाला,या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा विद्यालयात नुकताच झाला . भवन येथील गोएथ इस्टिट्यूटच्या संचालिका इव्हॉ मॅन्सरे कार्यक्रमाला होत्या,मॅक्‍सम्युलर भवन येथील गोएथ इस्टिट्यूटच्या संचालिका इव्हॉ मॅन्सरे कार्यक्रमाला उपस्थित होत्या . दारिद्य्ररेषेखालील योजनेतून डावललेल्या कुटुंबांना अपिलाची संधी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे योजनेत होऊ शकणाऱ्या डावलण्यात आलेल्या कुटुंबांच्या आशा झाल्या,"दारिद्य्ररेषेखालील योजनेतून डावललेल्या कुटुंबांना पुन्हा अपिलाची संधी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे , या योजनेत समाविष्ट होऊ शकणाऱ्या ; परंतु डावलण्यात आलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत ." दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची गणना याद्यांनुसार करण्यात,दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची गणना २००२ - ०७च्या याद्यांनुसार करण्यात आली . ग्रामसभेने मान्यता दिलेल्या याद्या याद्या करण्यासाठी सरकारने मान्यता दिली,ग्रामसभेने मान्यता दिलेल्या याद्या अंतिम याद्या म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे . लवकरच दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची नावे करण्यात येतील,त्यामुळे लवकरच दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची नावे जाहीर करण्यात येतील . सर्वेक्षण करताना निकषांच्या गुणांकनाबाबत विधिमंडळ संसदेत लोकप्रतिनिधींनी मुद्दे केले,"सर्वेक्षण करताना तेरा निकषांच्या गुणांकनाबाबत विधिमंडळ , तसेच संसदेत लोकप्रतिनिधींनी काही मुद्दे उपस्थित केले होते ." निर्णय दिला अपिलाद्वारे व्यक्तींचा यादीमध्ये होणारा अंतर्भाव व्यक्तींना वगळणे चालणारी प्रक्रिया आहे,"सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला , की अपिलाद्वारे पात्र व्यक्तींचा यादीमध्ये होणारा अंतर्भाव , तसेच अपात्र व्यक्तींना यादीतून वगळणे , ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ." राहण्याचे कारण नसून राहायला हवी,"त्यामुळे ती बंद राहण्याचे कारण नसून , कायम सुरूच राहायला हवी ." दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांच्या सर्वेक्षणानंतर ग्रामसभांमध्ये याद्यांबाबत आक्षेप घेतले,दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांच्या सर्वेक्षणानंतर अनेक ग्रामसभांमध्ये या याद्यांबाबत आक्षेप घेतले गेले . आक्षेपांवर तहसीलदारांकडे अपील करण्यात असून निर्णयही झाले,"या आक्षेपांवर तहसीलदारांकडे अपील करण्यात आले असून , त्यासंदर्भात निर्णयही झाले ." तहसीलदारांकडे न्याय मिळालेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता,"तथापि , तहसीलदारांकडे न्याय न मिळालेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल ." प्रक्रिया पूर्वीचीच आहे,ही प्रक्रिया पूर्वीचीच आहे . निर्णयामुळे आता दारिद्य्ररेषेखालील योजनेतून डावलेल्या अपील केलेल्यांना गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील करता,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता दारिद्य्ररेषेखालील योजनेतून डावलेल्या ; परंतु कोठेही अपील न केलेल्यांना गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील करता येईल . अपिलानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तलाठी ग्रामसेवक कुटुंबांची पाहणी करून पुनर्तपासणी करण्यात,"अपिलानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी , तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत संबंधित कुटुंबांची पाहणी करून पुनर्तपासणी करण्यात येईल ." अधिकारी अहवाल यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाठवून पुढील निर्णय होईल,त्यानंतर गटविकास अधिकारी याबाबतचा अहवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाठवून पुढील निर्णय होईल . सर्वेक्षण झालेल्या दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची संख्या केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाच्या तत्त्वांनुसार केली बदल करण्याचा अधिकार सरकारला असल्याचे सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले,"सर्वेक्षण झालेल्या दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची संख्या केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्‍चित केली असल्याने , त्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे यासंदर्भात सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे ." यंत्रणेने जिल्ह्यातील खासदार आमदारांची बैठक बोलावून निर्देशांबाबतची कल्पना देण्याबाबत राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याकडून नोव्हेंबर पत्रान्वये कळविण्यात आले,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील खासदार व आमदारांची बैठक बोलावून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांबाबतची कल्पना देण्याबाबत राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याकडून २९ नोव्हेंबर २००६च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते . यंत्रणेने अंमलबजावणी केलेली,"तथापि , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही ." निठारीतील हत्याकांडात बळी गेलेल्या मुलांपैकी मुलांच्या पालकांनी आज मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव निवासस्थानासमोर निदर्शने करीत पोलिस अधीक्षक आर. एस. के. राठोड बदली करण्याची मागणी केली,निठारीतील हत्याकांडात बळी गेलेल्या मुलांपैकी काही मुलांच्या पालकांनी आज येथे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करीत नोएडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आर. एस. के. राठोड यांची बदली रद्द करण्याची मागणी केली . मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेल्या निवेदनात मंडल अधिकारी दिनेश यादव कारवाईही करण्याची मागणी करण्यात,"मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात , मंडल अधिकारी दिनेश यादव यांच्यावरील कारवाईही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे ." अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत फेरविचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनीही दिले,या दोन्ही अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत फेरविचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनीही दिले आहे . नोएडातील मुलांच्या होण्याच्या घटनांच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कालच पोलिस अधीक्षक राठोड बदली मंडल अधिकारी यादव करण्यात,"नोएडातील मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कालच वरिष्ठ पोलिस अधीक्षक राठोड यांची बदली , तर मंडल अधिकारी यादव यांना निलंबित करण्यात आले होते ." भाषेचा प्रसार होण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालये बॅंका आस्थापनांमध्ये भाषेचा वापर होत ठरावाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात,"मराठी भाषेचा प्रसार होण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालये , बॅंका व आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नाही , याकडे एका ठरावाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे ." महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नावर केंद्राने न्यायालयात मांडलेली भूमिका पक्षपातीपणाची असून अन्याय करणारी असल्याचे विषयावरील ठरावात करण्यात असून संमेलनाने शासनाच्या वृत्तीचा ठरावाद्वारे निषेध केला,"महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्‍नावर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात मांडलेली भूमिका पक्षपातीपणाची असून महाराष्ट्रावर अन्याय करणारी असल्याचे या विषयावरील ठरावात नमूद करण्यात आले असून , संमेलनाने केंद्र शासनाच्या या पक्षपाती वृत्तीचा ठरावाद्वारे निषेध केला आहे ." महाराष्ट्राच्या जनतेने शासनाने सीमा भागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याच्या भूमिकेचा संमेलनाने पुनरुच्चार केला,महाराष्ट्राच्या मराठी जनतेने आणि शासनाने सीमा भागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या भूमिकेचा संमेलनाने पुनरुच्चार केला आहे . अपेक्षेप्रमाणे संमेलनात खैरलांजीतील हत्याकांडाचा निषेध करणारा ठराव करण्यात,अपेक्षेप्रमाणे संमेलनात खैरलांजीतील हत्याकांडाचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला . घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी असून हत्याकांड घडविणाऱ्या आरोपींना शासनाने द्रुतगतीने न्यायालयासमोर करावे मागणी ठरावाद्वारे करण्यात,"ही घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी असून हत्याकांड घडविणाऱ्या आरोपींना शासनाने द्रुतगतीने न्यायालयासमोर उभे करावे , अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे ." संमेलनात गांभीर्याने चर्चा होते अनुभव,"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात किती गांभीर्याने चर्चा होते , याचा अनुभव नाही ." साहित्य संमेलनांमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये प्रश्‍नांना हात घातल्याचे दिसून वक्तव्य करून नागपुरात होत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साधू वादाला निमंत्रण दिले,"मात्र , साहित्य संमेलनांमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये मूलभूत प्रश्‍नांना हात घातल्याचे दिसून येत नाही , ' ' असे वक्तव्य करून नागपुरात होत असलेल्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अरुण साधू यांनी नव्याच वादाला निमंत्रण दिले आहे ." साधू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चितमपल्ली अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील,उद्या श्री. साधू अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील . नागपुरात आगमन झाल्यानंतर चिटणीस सेंटर येथील संमेलनस्थळी पत्रकार परिषदेत बोलताना वक्तव्य करून वादाला निमंत्रण दिले,आज नागपुरात आगमन झाल्यानंतर चिटणीस सेंटर येथील संमेलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य करून नव्या वादाला निमंत्रण दिले आहे . विदर्भाच्या ठरावावरून केलेल्या वक्तव्यामुळे आधीच वाद झाला,वेगळ्या विदर्भाच्या ठरावावरून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आधीच एक वाद निर्माण झाला आहे . साहित्य संमेलनांमुळे चळवळीला चालना मिळते प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले साहित्य संमेलनाला संख्येने साहित्यप्रेमी येत,"साहित्य संमेलनांमुळे वाङ्‌मयीन चळवळीला चालना मिळते काय , या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले , "" "" साहित्य संमेलनाला हजारोंच्या संख्येने साहित्यप्रेमी येत असतात ." संमेलनात चैतन्य औत्सुक्‍य भाव दिसून,त्यामुळे संमेलनात वाङ्‌मयीन चैतन्य आणि औत्सुक्‍य हे दोन्ही भाव दिसून येतात . संमेलनाखेरीज संधी होण्याचे माध्यम,संमेलनाखेरीज अशी संधी उपलब्ध होण्याचे दुसरे माध्यम नाही . पुस्तकांची प्रमाणावर विक्री होते,याशिवाय पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते . साहित्यिकांमध्ये विचारांचे आदानप्रदान होते,साहित्यिकांमध्ये विचारांचे आदानप्रदान होते . संमेलन अर्थाने नव्हे साहित्य संस्कृतीच्या जाणिवेचा प्रकारे उत्सवच आहे,"त्यामुळे संमेलन हा वाईट अर्थाने नव्हे ; पण साहित्य , संस्कृतीच्या जाणिवेचा एक प्रकारे उत्सवच आहे ." "साहित्य संमेलनासाठी अनुदान प्रश्‍नाच्या उत्तरात साधू जगात उपक्रम सरकारच्या ""सबसिडी'वर चालतात मत केले","साहित्य संमेलनासाठी सरकारी अनुदान योग्य की अयोग्य , या प्रश्‍नाच्या उत्तरात साधू यांनी आज जगात सर्वत्र साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम सरकारच्या ""सबसिडी'वर चालतात , असे मत व्यक्त केले ." अमेरिकेत थिएटर टेलिव्हिजन माध्यमांवरील कार्यक्रमांना सरकारची सबसिडी असते,"अमेरिकेत तर "" ग्लोबल थिएटर ' , "" पब्लिक टेलिव्हिजन ' यांसारख्या माध्यमांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांना सरकारची "" सबसिडी ' असते ." साहित्य संमेलनाला सरकारच्या तिजोरीमधून मिळणारा निधी अखेर जनतेचाच पैसा आहे,साहित्य संमेलनाला सरकारच्या तिजोरीमधून मिळणारा निधी हा अखेर जनतेचाच पैसा आहे . अर्थाने लोकांचाच पैसा संमेलनासाठी मिळत आहे वाटत,"एका अर्थाने लोकांचाच पैसा संमेलनासाठी मिळत असल्याने त्यात काही वावगे आहे , असे आपल्याला वाटत नाही ." संमेलनांसाठी साहित्यिकांना बळ करता,अशा संमेलनांसाठी साहित्यिकांना आर्थिक बळ उभे करता येत नाही . मग उद्योजक पुढारी मंत्र्यांकडे मदतीसाठी जातात,"त्यामुळे मग आयोजक उद्योजक , राजकीय पुढारी आणि मंत्र्यांकडे मदतीसाठी जातात ." संमेलन सबसिडाईज करण्याचा प्रयत्न असून चूक आहे वाटत पुढे म्हणाले,"संमेलन "" "" सबसिडाईज ' करण्याचा हा प्रयत्न असून , त्यात काही चूक आहे असे आपल्याला वाटत नाही , असेही ते पुढे म्हणाले ." विदर्भाचा मुद्दा,""" विदर्भाचा मुद्दा कालबाह्य '" संमेलनात विदर्भाचा ठराव यावा विचारले विदर्भ गेली वर्षे चावून चोथा झालेला विषय आहे म्हणाले,"संमेलनात वेगळ्या विदर्भाचा ठराव यावा काय , याबाबत विचारले असता वेगळा विदर्भ हा गेली ४० वर्षे चावून चोथा झालेला विषय आहे , असे ते म्हणाले ." बापूजी अणे धोटे मागणीत दम उरला सांगून संमेलनात ठराव येण्याची प्रक्रिया आहे,"बापूजी अणे आणि जांबुवंतराव धोटे यांच्यानंतर या मागणीत काहीच दम उरला नाही , असे सांगून संमेलनात ठराव येण्याची एक प्रक्रिया आहे ." विषयांवरील ठराव येणार पुढे म्हणाले,"त्यातूनच विविध विषयांवरील ठराव येणार , असे ते पुढे म्हणाले ." मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी काळी तुलना केली जात असे,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी एके काळी त्याची तुलना केली जात असे . उपाधीनेही नावाजले जात,प्रतितेंडुलकरच्या उपाधीनेही त्याला नावाजले जात होते . विश्‍वकरंडकासाठी संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची चिन्हे दिसत,आज मात्र त्याच्यावर विश्‍वकरंडकासाठी संघात स्थान मिळविण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत . लोकप्रियता खेळाच्याही बाबतीत धूमकेतू ठरलेल्या सेहवागची कैफियत,"लोकप्रियता व खेळाच्याही बाबतीत "" धूमकेतू ' ठरलेल्या वीरेंद्र सेहवागची ही कैफियत !" सचिनशी स्पर्धा केली जायची,एकेकाळी सचिनशी त्याची स्पर्धा केली जायची . कर्नाटकाच्या रॉबिन उथप्पाशी स्पर्धा करावी लागत,आज कर्नाटकाच्या नवख्या रॉबिन उथप्पाशी त्याला स्पर्धा करावी लागत आहे . उथप्पाने संघातील अस्तित्वाबाबतच प्रश्‍नचिन्ह केले,उथप्पाने त्याच्या संघातील अस्तित्वाबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे . स्पर्धेपूर्वी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघात स्थान मिळविण्याचा विश्‍वास सेहवागने केला रॉबिन उथप्पाने वेस्ट इंडीजविरुद्ध केलेल्या कामगिरीपुढे निभाव लागेल,"विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघात स्थान मिळविण्याचा विश्‍वास सेहवागने व्यक्त केला असला , तरी रॉबिन उथप्पाने वेस्ट इंडीजविरुद्ध केलेल्या चमकदार कामगिरीपुढे त्याचा कितपत निभाव लागेल , याबाबत साशंकता आहे ." उथप्पाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यांत चेंडूंत धावांची खेळी केली होती,उथप्पाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत ४१ चेंडूंत ७१ धावांची झंझावाती खेळी केली होती . खेळाद्वारे सेहवागसारखी सलामी देऊ शकतो केले,"या खेळाद्वारे आपणही सेहवागसारखी धडाकेबाज सलामी देऊ शकतो , हे त्याने सिद्ध केले होते ." वेळी कर्णधार सौरभ गांगुलीनेही वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेद्वारे पुनरागमन केल्यानंतर कामगिरी केली,याच वेळी माजी कर्णधार सौरभ गांगुलीनेही वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेद्वारे पुनरागमन केल्यानंतर चमकदार कामगिरी केली . सौरभच विश्‍वकरंडकासाठी सलामीवीर असेल संकेत अध्यक्ष दिलीप वेंगसरकर दिल्याने सेहवागला स्थान मिळणार क्रमांकावर खेळणार संभ्रम झाला,"सौरभच विश्‍वकरंडकासाठी नियमित सलामीवीर असेल , असे संकेत दस्तरखुद्द निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनीच दिल्याने सेहवागला स्थान मिळणार का व तो कोणत्या क्रमांकावर खेळणार , याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे ." गोलंदाजी सेहवागची जमेची बाजू मानली जात,"मात्र , ऑफस्पिन गोलंदाजी ही सेहवागची जमेची बाजू मानली जात आहे ." विश्‍वकरंडकासाठी संघात स्थान मिळेल मधल्या फळीत खेळेल शक्‍यता वर्तविली जात,"त्यामुळे त्याला विश्‍वकरंडकासाठी संघात स्थान मिळेल व तो मधल्या फळीत खेळेल , अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे ." झाल्यास सुरेश रैना कार्तिक दोघांपैकी संघातील स्थान गमवावे लागणार,असे झाल्यास सुरेश रैना किंवा दिनेश कार्तिक या दोघांपैकी एकाला संघातील स्थान गमवावे लागणार आहे . सेहवाग संघात स्थान मिळण्याबाबत असून कामगिरी करण्याचा बोलून दाखविला,"स्वतः सेहवाग संघात स्थान मिळण्याबाबत आशावादी असून , चांगली कामगिरी करण्याचा निर्धार त्याने बोलून दाखविला आहे ." दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कामगिरीनंतर संघातून वगळण्यात,दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सुमार कामगिरीनंतर त्याला पहिल्यांदाच संघातून वगळण्यात आले होते . दिल्लीकडून रणजी स्पर्धेत खेळण्याची सूचना करण्यात होती,त्यानंतर दिल्लीकडून रणजी स्पर्धेत खेळण्याची सूचना त्याला करण्यात आली होती . स्पर्धेत कामगिरी करून आत्मविश्‍वास फॉर्म मिळविल्याचा सेहवागचा दावा असला ठरतो येत्या तारखेला होईल,"या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आत्मविश्‍वास व फॉर्म परत मिळविल्याचा सेहवागचा दावा असला , तरी तो कितपत खरा ठरतो हे येत्या तीन तारखेला सिद्ध होईल ." दिवशी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ केला जाणार,या दिवशी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे . पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बॉब वुल्मर वाद संपलेले असल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर दिले,पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांच्याबरोबरचे वाद संपलेले असल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आज दिले आहे . दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी शोएब वुल्मर खडाजंगी झाली होती शोएबने वुल्मरशी गैरवर्तन केले,दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शोएब व वुल्मर यांच्यात खडाजंगी झाली होती व शोएबने वुल्मरशी गैरवर्तन केले होते . वुल्मर पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे तक्रार करत शोएबवर कारवाई करण्याची मागणी केली मंडळाने शोएबला डॉलरचा दंड केला,त्यानंतर वुल्मर यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे तक्रार करत शोएबवर कारवाई करण्याची मागणी केली व त्यानुसार मंडळाने शोएबला अडीच हजार डॉलरचा दंड केला . घटनेनंतर शोएब मायदेशी परतला दिवशी घडले मंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले वुल्मरशीही संपर्क केला,"या घटनेनंतर शोएब मायदेशी परतला व त्याने त्या दिवशी नक्की काय घडले , हे मंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले व वुल्मरशीही संपर्क केला ." बोललो दिवशी घडले सांगितले,""" "" आम्ही एकमेकांशी बोललो व मी त्या दिवशी काय घडले , ते सांगितले ." वुल्मर पटले असून आता वाद संपले,"वुल्मर यांनाही ते पटले असून , आता आमच्यातील सर्व वाद संपले आहेत ." सामन्याच्या दिवशी गोलंदाजी करत पायाचे स्नायू दुखावले सांगत असल्याचे वुल्मर मत बनले वाद घातला,"त्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करत असताना माझ्या पायाचे स्नायू दुखावले गेले , मात्र मी हे सर्व खोटे सांगत असल्याचे वुल्मर यांचे मत बनले व म्हणूनच मी त्यांच्याशी वाद घातला ." मायदेशी परतल्यानंतर तज्ज्ञांकडे तपासणी केली स्नायू झाले,मायदेशी परतल्यानंतर मी वैद्यकीय तज्ज्ञांकडे तपासणी केली व त्यात स्नायू दुखावल्याचे स्पष्ट झाले . अहवाल मंडळाला केला शोएब म्हणाला,"हाच अहवाल मी मंडळाला सादर केला , ' ' असेही शोएब म्हणाला ." विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी,विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज . पायाचे स्नायू दुखावले आता उपचार असून होईन विश्‍वास शोएबने केला,"पायाचे स्नायू दुखावले गेले होते , मात्र आता उपचार सुरू असून मी लवकरच पूर्ण तंदुरुस्त होईन , असा विश्‍वास शोएबने व्यक्त केला ." इंडीजमधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा नव्हे असून आहे,"वेस्ट इंडीजमधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा माझ्यासाठीच नव्हे , तर संपूर्ण पाकिस्तानसाठीही महत्त्वाची असून त्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे ." शहर परिसरात दुपारनंतर होती,शहर आणि परिसरात आज दुपारनंतर संततधार सुरू होती . सायंकाळी मिलिमीटर पावसाची नोंद वेधशाळेत झाली,सायंकाळी साडेपाचपर्यंत १४ . ७ मिलिमीटर पावसाची नोंद वेधशाळेत झाली . पुढील तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली,पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे . गेल्या दिवसांपासून श्रावणातल्या सरींप्रमाणे ऊन पावसाचा खेळ होता,गेल्या दोन दिवसांपासून श्रावणातल्या सरींप्रमाणे ऊन - पावसाचा खेळ सुरू होता . सकाळी वेळ ऊन होते दुपारी ढगांची दाटी होऊन पावसाला सुरवात झाली,आजही सकाळी काही वेळ ऊन होते ; पण दुपारी अडीचनंतर काळ्या ढगांची दाटी होऊन पावसाला सुरवात झाली . सुरवातीला पावसाचा जोर होता,सुरवातीला पावसाचा जोर कमी होता . सायंकाळपर्यंत होती,त्यानंतर मात्र सायंकाळपर्यंत संततधार सुरू होती . गेल्या दिवसांप्रमाणे पाऊस थांबेल आशेने आडोशाला राहिलेल्या अनेकांना अखेर पावसात भिजतच मार्गक्रमण करावे लागले,"गेल्या दोन दिवसांप्रमाणे पाऊस लवकर थांबेल , या आशेने आडोशाला उभ्या राहिलेल्या अनेकांना अखेर पावसात भिजतच मार्गक्रमण करावे लागले ." पावसाचा जोर सायंकाळपर्यंत झाला नसल्याने कार्यालय शाळा सुटण्याच्या वेळेत कर्मचारी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली,पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कमी झाला नसल्याने कार्यालय आणि शाळा सुटण्याच्या वेळेत कर्मचारी ; तसेच विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली . सायंकाळी सरी बरसल्यामुळे शहरातील भागांत पाण्याची तळी साठली,सायंकाळी साडेसहापर्यंत सरी बरसल्यामुळे शहरातील अनेक भागांत पाण्याची तळी साठली . गेल्या आठवडाभर प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चुकविण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागली,गेल्या आठवडाभर कमी - अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पडलेले खड्डे चुकविण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागली . दरम्यान पावसाने दिल्लीसह प्रदेश हरियाना पंजाबचा भाग पश्‍चिम पूर्व राजस्थानपर्यंतचा भाग व्यापला,"दरम्यान , नैऋत्य मोसमी पावसाने आज नवी दिल्लीसह मध्य प्रदेश , हरियाना व पंजाबचा उर्वरित भाग ; तसेच पश्‍चिम व पूर्व राजस्थानपर्यंतचा भाग व्यापला ." महिन्यापूर्वी मे रोजी मॉन्सून केरळमध्ये झाला,"एक महिन्यापूर्वी २८ मे रोजी "" मॉन्सून ' सर्वप्रथम केरळमध्ये दाखल झाला ." सुरवातीला प्रगती होती,त्यानंतर सुरवातीला त्याची प्रगती संथ होती . महाराष्ट्रात झाल्यानंतर उत्तर भारतात प्रगती केली असून नवी दिल्लीत जूनला होणारा मॉन्सून पोचला,"महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मात्र उत्तर भारतात त्याने वेगाने प्रगती केली असून , नवी दिल्लीत साधारणतः २९ जूनला दाखल होणारा "" मॉन्सून ' आजच तेथे पोचला ." बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर स्थितीमध्ये झाले,""" "" बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र चक्रीवात स्थितीमध्ये झाले आहे ." प्रभावामुळे कोकण गोव्यासह महाराष्ट्रातील ठिकाणी विदर्भातही पुढील तासांत पाऊस होण्याचा अंदाज आहे,त्याच्या प्रभावामुळे कोकण - गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी ; तसेच विदर्भातही पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे . राज्यातही पावसाचा जोर वाढेल शक्‍यता विभागाचे उपमहासंचालक मुजुमदार वर्तविली,"उर्वरित राज्यातही पावसाचा जोर वाढेल , ' ' अशी शक्‍यता हवामान विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. बी. मुजुमदार यांनी वर्तविली ." राज्यात गेल्या दिवसांपासून असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती उद्‌भवली,राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती उद्‌भवली आहे . जणांना स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले,त्यातील बाधित ४८२० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे . आरोग्याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात,त्यांच्या आरोग्याची व इतर काळजी स्थानिक प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे . राज्यात जूनपासून पाऊस आहे,राज्यात २९ जूनपासून सलग मुसळधार पाऊस सुरू आहे . ठिकठिकाणी पातळीवर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदतकार्य असल्यामुळे जणांना स्थळी हलविण्यात यश आले,ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदतकार्य सुरू असल्यामुळे ४८२० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले . ठाणे सांगली जिल्ह्यात चंद्रपूर वर्धा नागपूर गडचिरोली मुंबईत कोल्हापूर जणांना स्थळी हलविण्यात,"ठाणे जिल्ह्यात १२०० , सांगली जिल्ह्यात १३५ , चंद्रपूर जिल्ह्यात २५० , वर्धा जिल्ह्यात २४२ , नागपूर जिल्ह्यात ३४३ , गडचिरोली जिल्ह्यात ६०० , मुंबईत १८०० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४५० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे ." पाण्याचा निचरा झाल्याने मुंबईतील स्वगृही परतले,पाण्याचा निचरा झाल्याने मुंबईतील स्थलांतरित स्वगृही परतले आहेत . मुंबईत ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता,मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता . पाणी उपसण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे आता ठिकाणी पाण्याचा निचरा झाला,पाणी उपसण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आल्यामुळे आता सर्व ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे . रेल्वेची वाहतूक जूनला रात्री मार्गावरील वाहतूक जुलै रोजी सकाळी झाली,मध्य रेल्वेची वाहतूक ३० जूनला रात्री उशिरा ; तर हार्बर मार्गावरील वाहतूक १ जुलै रोजी सकाळी पूर्ववत झाली . राज्यात ठिकाणी अतिवृष्टीमुळे जण पडले,राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे ४३ जण मृत्युमुखी पडले आहेत . मुंबईत कोल्हापूर जिल्ह्यात जणांचा मृत्यू झाला,"ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १० , मुंबईत ५ तर कोल्हापूर जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला ." कोकण पुणे नागपूर अमरावती जण नाशिक जण पडला,"याशिवाय कोकण विभागात ६ , पुणे विभागात ५ , नागपूर विभागात ४ , अमरावती विभागात १२ ( सात जण बेपत्ता ) व नाशिक विभागात १ जण मृत्युमुखी पडला ." पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही टक्‍क्‍यांनी वाढ झाली,या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही १० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे . सातारा उरमोडी ठाणे कवडस टक्के भरले,सातारा जिल्ह्यातील उरमोडी आणि ठाणे जिल्ह्यातील कवडस धरण शंभर टक्के भरले आहे . हतनूर टक्के भरल्याने दुपारी दरवाजे उघडून धरणातून क्‍युसेस पाणी सोडण्यात,तापी नदीवरील हतनूर धरण ४१ . ९६ टक्के भरल्याने आज दुपारी त्याचे ३९ दरवाजे उघडून धरणातून ३ लाख ७१ हजार क्‍युसेस पाणी सोडण्यात आले . जून रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर तालुके झाले,२९ जून रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील ४८ तालुके बाधित झाले . तालुक्‍यांमध्ये सरासरी मिमीपेक्षा पाऊस झाला,या तालुक्‍यांमध्ये सरासरी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला . कुरखेड्याचा अपवाद वगळता पूरस्थिती उद्‌भवली,कुरखेड्याचा अपवाद वगळता कुठेही मोठी पूरस्थिती उद्‌भवली नाही . कुरखेड्यातील कुटुंबांना वेळीच स्थळी हलविण्यात,कुरखेड्यातील १०० कुटुंबांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते . अमरावती अचलपूर अंजनगाव पाऊस झाला,"अमरावती जिल्ह्यातील अचलपूर , दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला ." प्रशासनाने वेळीच मदतकार्य केले,स्थानिक प्रशासनाने तेथे वेळीच मदतकार्य सुरू केले . औरंगाबाद सरासरीइतका पाऊस झाला,औरंगाबाद विभागात सरासरीइतका पाऊस झाला . पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली पाऊस झाला,"पुणे विभागातील कोल्हापूर , सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत विक्रमी पाऊस झाला ." सांगलीत आयर्विन धोक्‍याच्या पातळीपर्यंत आलेले पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली,सांगलीत आयर्विन पुलाच्या धोक्‍याच्या पातळीपर्यंत आलेले पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे . कोल्हापूर गावांचा संपर्क तुटला,कोल्हापूर जिल्ह्यातील तीस गावांचा संपर्क तुटला आहे . वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला,परंतु जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही . कोकण पावसाने तडाखा दिला,कोकण विभागाला पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे . महाड शहरात फूट पाणी होते,महाड शहरात सुमारे पाच फूट पाणी होते . आता फुटांपर्यंत ओसरले,ते आता तीन फुटांपर्यंत ओसरले आहे . म्हसळा तालुक्‍यात दरडी कोसळल्याने झालेल्या जणांना स्थळी हलविण्यात,म्हसळा तालुक्‍यात दरडी कोसळल्याने बाधित झालेल्या २५० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले . रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूणमध्ये जून रोजी फुटांपर्यंत पुराचे पाणी आले,रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूणमध्ये २९ जून रोजी पाच फुटांपर्यंत पुराचे पाणी आले होते . ओसरू लागले असून प्रशासन लष्कराच्या तुकड्यांच्या साह्याने मदतकार्याला वेग आला,तेही ओसरू लागले असून स्थानिक प्रशासन व लष्कराच्या दोन तुकड्यांच्या साह्याने मदतकार्याला वेग आला आहे . कम्हे वीर दरम्यान रुळांवर पाणी आल्याने झालेली कोकण वाहतूक आता पूर्वपदावर आली,चिपळूण - कम्हे व मांगण - वीर दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्याने विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे . राजापूर ता खटाव येथील ट्रस्टतर्फे एव्हरेस्ट शिखर केल्याबद्दल डंगारे वीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात,राजापूर ( ता . खटाव ) येथील श्री जानुबाई माता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल महेश डंगारे यांचा वीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . राजापूर येथील श्री डंगारे एव्हरेस्ट शिखरावर चढाई केल्याबद्दल ट्रस्ट ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात,राजापूर येथील श्री . डंगारे यांनी एव्हरेस्ट शिखरावर चढाई केल्याबद्दल ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते . राजेघाटगे खवळे तारळकर मारुती दिडके डंगारे घनवट रामचंद्र घनवट वंदना गार्डे अंजना घनवट कासाबाई लवंगारे उपस्थिती होती,"याप्रसंगी शिवाजीराव बी. राजेघाटगे , रामचंद्र खवळे , रवींद्र तारळकर , मारुती दिडके , बळीराम डंगारे , रणजित घनवट , रामचंद्र घनवट , सौ . वंदना गार्डे , अंजना घनवट , कासाबाई लवंगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती ." ट्रस्टचे संस्थापक गार्डे म्हणाले जिद्द चिकाटी आत्मविश्‍वासाने परिस्थितीवर मात करता,"ट्रस्टचे संस्थापक अशोक गार्डे म्हणाले , "" "" जिद्द , चिकाटी व प्रयत्नपूर्वक आत्मविश्‍वासाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते ." यश प्राप्तीसाठी लोकांचा आदर्श समाजास आहे,यश प्राप्तीसाठी ध्येयवादी लोकांचा आदर्श समाजास प्रेरणादायी आहे . एव्हरेस्ट शिखर करून डंगारे कामगिरी केली,एव्हरेस्ट शिखर सर करून श्री . डंगारे यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे . कामगिरीने राजापूरचा लौकिक वाढला,त्यांच्या कामगिरीने राजापूरचा लौकिक वाढला आहे . ' ' समाजास काम करणाऱ्या लोकांना प्रतिवर्षी ट्रस्टच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही केले,समाजास प्रेरणादायी व आदर्शवत काम करणाऱ्या लोकांना प्रतिवर्षी ट्रस्टच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले . ट्रस्टचे अध्यक्ष काळोखे म्हणाले युवकांमुळे देशाची प्रगती होते,"ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय काळोखे म्हणाले , "" "" जबाबदार व कर्तव्यदक्ष युवकांमुळे देशाची प्रगती होते ." ध्येयवाद साहस प्रयत्नाने कर्तृत्वास यशाची झालर होते महेश डंगारे दाखविले,"उच्च ध्येयवाद , साहस व प्रयत्नाने कर्तृत्वास यशाची झालर प्राप्त होते , हे महेश डंगारे यांनी दाखविले आहे . ' '" सत्कारास उत्तर देताना डंगारे म्हणाले गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न झाल्याचा आनंद आहे,"सत्कारास उत्तर देताना श्री . डंगारे म्हणाले , "" "" गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे ." गावचा सत्कार आयुष्यातील क्षण असून मिळालेला सन्मान आहे,"गावचा सत्कार हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून , मिळालेला सन्मान माझ्यासाठी मोठा आहे ." ग्रामस्थांच्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न राहील,ग्रामस्थांच्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न राहील . ' ' शिष्यवृत्ती घनवट सत्कार करण्यात,शिष्यवृत्ती प्राप्त संकिता घनवट हिचा सत्कार करण्यात आला . ट्रस्टचे उपाध्यक्ष महिपती डंगारे भाषणे झाली,ट्रस्टचे उपाध्यक्ष महिपती डंगारे यांचीही भाषणे झाली . कार्यक्रमास डंगारे दिलीप घनवट लोखंडे घनवट शिरतोडे हिराबाई घनवट ग्रामस्थ होते,"कार्यक्रमास तुळसीदास डंगारे , दिलीप घनवट , रामचंद्र लोखंडे , दीपक घनवट , मल्हारी शिरतोडे , हिराबाई घनवट आदी ग्रामस्थ उपस्थित होते ." मक्याच्या पावांचा वापर बायोमास इंधन स्रोत केला जातो,मक्याच्या पावांचा वापर बायोमास इंधन स्रोत म्हणून केला जातो . मका आहे इंधन मक्याच्या दाण्यांचा वापर करणार्‍या होम हिटींग भट्या केल्या आहेत,मका तुलनेने स्वस्त आहे आणि इंधन म्हणून मक्याच्या दाण्यांचा वापर करणार्‍या होम हिटींग भट्या विकसित केल्या गेल्या आहेत . आकाराचे मक्याचे कर्नलस् लाकडाचे ओंडके चेरीपीटस् अग्निमध्ये घालतात हॉपरचे वैशिष्ट्य आहे,"समान आकाराचे मक्याचे कर्नलस् ( लाकडाचे ओंडके , चेरीपीटस् ) अग्निमध्ये घालतात हे मोठ्या हॉपरचे वैशिष्ट्य आहे ." इथेनॉल इंधनाच्या उत्पादनासाठी माल मक्याचा वापर होत आहे,इथेनॉल इंधनाच्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून मक्याचा वापर अधिकाधिक होत आहे . मोटारवाहनात इंधन वापरले प्रदूषणाचे प्रमाण करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते,मोटारवाहनात इंधन वापरले उत्सर्जित प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते . सन इंधनाच्या मूल्यांमुळे इथेनॉलची मागणी वाढली मक्यासाठी शेतकर्‍यांना मूल्य द्यावे लागले,सन 2007मध्ये इंधनाच्या उच्च मूल्यांमुळे इथेनॉलची मागणी अधिक वाढली परिणामी मक्यासाठी शेतकर्‍यांना अधिक जास्त मूल्य द्यावे लागले . इतिहासातील शेतकर्‍यांना मक्याच्या पिकाचे उत्पादन मिळाले,2007साली आधुनिक इतिहासातील शेतकर्‍यांना सर्वात फायदेशीर मक्याच्या पिकाचे उत्पादन मिळाले . इंधन मका संबंधामुळे मक्याच्या पिकाची फेड करण्याच्या किंमती आता तेलाच्या किंमती दिशेन वाटचाल करत आहे,इंधन व मका ह्यांच्यामधील संबंधामुळे मक्याच्या पिकाची फेड करण्याच्या किंमती आता तेलाच्या किंमती त्याच दिशेन वाटचाल करत आहे . बायफ्युअल उत्पादनासाठी मक्याचा वापर केल्यामुळे अन्नाच्या किंमतीवर प्रमाणात परिणाम झालेला आहे,बायफ्युअल उत्पादनासाठी मक्याचा वापर केल्यामुळे अन्नाच्या किंमतीवर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे . अमेरीकेमध्ये वाहतूक उत्पादन विपणनाची किंमत अन्नाच्या किंमतीतील भाग व्यापते,"अमेरीकेमध्ये वाहतूक , उत्पादन आणि विपणनाची किंमत ही अन्नाच्या किंमतीतील सर्वात मोठा ( ८०.००% ) भाग व्यापते ." ऊर्जेवरील खर्चाचा किंमतींवर परिणाम होतो वाहतूक,उच्च ऊर्जेवरील खर्चाचा ह्या किंमतींवर परिणाम होतो विशेषतः वाहतूक . अन्नधान्याच्या किंमतीतील वाढ ऊर्जेवरील खर्चामुळे आहे ग्राहकाला समजलेले आहे,अन्नधान्याच्या किंमतीतील वाढ ही प्रामुख्याने ऊर्जेवरील खर्चामुळे आहे हे ग्राहकाला समजलेले आहे . बायोफ्युअलचा धान्य पिकाच्या किंमतीवर होणारा परिणाम आहे,बायोफ्युअलचा इतर धान्य पिकाच्या किंमतीवर होणारा परिणाम हा अप्रत्यक्ष आहे . बायोफ्युअल उत्पादनांसाठी मक्याचा वापर केल्यामुळे मागणी वाढते मक्याची किंमत,"बायोफ्युअल उत्पादनांसाठी मक्याचा वापर केल्यामुळे मागणी वाढते , आणि परिणामस्वरूप मक्याची किंमत वाढते ." परिणाम दिसून येते धान्याच्या लागवडीखालील जमीन आता मक्याखाली येऊ लागली आहे,ह्याचा परिणाम म्हणून असे दिसून येते की इतर धान्याच्या लागवडीखालील जमीन आता मक्याखाली येऊ लागली आहे . धान्य पिकांचे उत्पादन होऊन किंमती वाढतात,इतर धान्य पिकांचे उत्पादन कमी होऊन त्याच्या किंमती वाढतात . साली जर्मनीमध्ये नेउमूंस्तेर् जवळ शेतातील मक्यावर मूरवैरणीचा चारा साठवलेला आढळला,२००७ साली जर्मनीमध्ये नेउमूंस्तेर् जवळ शेतातील मक्यावर आधारित मूरवैरणीचा ओला चारा साठवलेला आढळला . बायोगॅस फुगवटा डायजेस्टर वर दाखवलेला असतो,हिरवा बायोगॅस धारक फुगवटा डायजेस्टर वर दाखवलेला असतो . बायोगॅसप्लांटसाठी माल जर्मनीमध्ये मका प्रमाणावर वापरला जातो,बायोगॅसप्लांटसाठी कच्चा माल म्हणून जर्मनीमध्ये मका मोठ्या प्रमाणावर वापरला जातो . मक्याची कापणी केली जाते केले जाते नंतर मूरवैरणींच्या वखारींमध्ये साठवला जातो बायोगॅसप्लांटमध्ये घातला जातो,"इथे मक्याची कापणी केली जाते , त्याला बारीक बारीक केले जाते नंतर मूरवैरणींच्या वखारींमध्ये साठवला जातो आणि तेथून बायोगॅसप्लांटमध्ये घातला जातो ." प्रक्रियेत रोपाचा वापर केला जातो इशेनॉल इंधनासाठी कणसांचाच वापर केला जातो,ह्या प्रक्रियेत संपूर्ण रोपाचा वापर केला जातो ह्या उलट इशेनॉल इंधनासाठी फक्त कणसांचाच वापर केला जातो . स्ट्रेम जवळील ग्युसिंग बुर्गेन्लॅन्ड ऑस्ट्रियामध्ये बायोमास पॉवरप्लांट झाला,"स्ट्रेम जवळील ग्युसिंग , बुर्गेन्लॅन्ड , ऑस्ट्रियामध्ये बायोमास गॅसिफिकेशन पॉवरप्लांट २००५मध्ये सुरू झाला ." फिश्चर ट्रोपश्च पद्धतीने बायोगॅसद्वारा इंधन मिळवण्याविषयीचे संशोधन केले जात आहे,फिश्चर ट्रोपश्च पद्धतीने बायोगॅसद्वारा इंधन मिळवण्याविषयीचे संशोधन केले जात आहे . प्रमाणात केलेल्या इथेनॉलचा मोटर इंधन वाढत्या प्रमाणात वापर होत आहे,कमी प्रमाणात संकेंद्रित केलेल्या इथेनॉलचा ( १०.००% किंवा त्यापेक्षा कमी ) मोटर इंधन म्हणून वाढत्या प्रमाणात वापर होत आहे . कारण वाढते प्रदूषण करणे पेट्रोलिअमचा वापर करणे सध्या ओळखले जाते आहे,"ह्या सर्वांचे कारण वाढते ऑक्टन ऑक्टन रेटिंग , कमी प्रदूषण करणे पेट्रोलिअमचा वापर कमी करणे ( सध्या बायोफ्युअल म्हणून ओळखले जाते ) हे आहे ." ऊर्जेचा स्रोत माणसांच्या गरजे वादविवाद निर्माण करत आहे,हे नवीन ऊर्जेचा स्रोत माणसांच्या गरजे संबंधित प्रखर वादविवाद निर्माण करत आहे . अमेरिकेसारख्या भागांत सवयी संस्कृती नागरीकरणाच्या आहेत जपण्याची आवश्यकता असते,लॅटिन अमेरिकेसारख्या काही भागांत खाद्य सवयी आणि संस्कृती ह्या नागरीकरणाच्या केंद्रीभूत आहेत त्या जपण्याची आवश्यकता असते . इंग्लंडमधील ऑक्सफामनुसार नाफ्टा आंमलात आणल्यानंतर मेक्सिकोमध्ये मक्याची किंमत घसरली,"इंग्लंडमधील ऑक्सफामनुसार , नाफ्टा आंमलात आणल्यानंतर , १९९४ आणि २००१ दरम्यान मेक्सिकोमध्ये मक्याची किंमत ७०.००% घसरली ." शेत रोजगार संधी रोडावली:,तसेच शेत रोजगार संधी रोडावली: १९९३मध्ये ८.१ दशलक्ष ते २००२मध्ये ६.८ दशलक्ष . काम मिळालेले लघुप्रमाणात मक्याचे होत,त्यांच्यापैकी बरेच काम न मिळालेले स्वतःला लघुप्रमाणात मक्याचे उत्पादक होत . अक्षांशामध्ये मका इंधनासाठी वापरतात मानव प्राण्यांच्या वापरासाठी नाही शक्यता करता येऊ शकते,"तथापि , अमेरिकन उत्तर अक्षांशामध्ये उष्णदेशीय मका इंधनासाठी वापरतात , मानव किंवा प्राण्यांच्या वापरासाठी नाही ही शक्यता कमी करता येऊ शकते ." फेडरल सरकारने केलेल्या घोषणेचा परिणाम बायोफ्युअलचे उत्पादनाचे लक्ष्य अब्ज गॅलन्स २००६मधील अब्जपासून इथेनॉलचे उत्पादन अब्ज गॅलन्स वाढविणे मक्यापासून बनविलेल्या इथेनॉलचा वाट्याची मागणी टक्के टक्के वाढली,"अमेरिकन फेडरल सरकारने केलेल्या घोषणेचा एक परिणाम म्हणून बायोफ्युअलचे २०१७पर्यंत उत्पादनाचे लक्ष्य ३५ अब्ज अमेरिकन गॅलन्स ( १३०,०,० m3 ) २००६मधील ५ अब्जपासून २०१०पर्यंत इथेनॉलचे उत्पादन ७ अब्ज अमेरिकन गॅलन्स ( २६,०.० m3पर्यंत ) वाढविणे , मक्यापासून बनविलेल्या इथेनॉलचा वाट्याची मागणी २२.६ टक्के ते ३६.१ टक्के वाढली ." वनस्पतीचे प्रकार बागेत करण्यासाठी वाढविले जातात,ह्या वनस्पतीचे काही प्रकार बागेत सुशोभित करण्यासाठी वाढविले जातात . हेतूसाठी व्हेरिगेटेड पानांचे आकार कणसे वापरली जातात,"ह्या हेतूसाठी , व्हेरिगेटेड व रंगीत पानांचे आकार तसेच रंगीत कणसे वापरली जातात ." कॉर्नकॉब्ज करून स्मोकिंग पाईप्स करण्यासाठी वापरले जाऊ शकतात युनायटेड स्टेट्समध्ये केले गेले,कॉर्नकॉब्ज पोकळ करून स्वस्त स्मोकिंग पाईप्स करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि हे सर्व प्रथम १८६९मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये उत्पादित केले गेले . मक्याचा वापर मक्याचा मेझ स्वरूपात पर्यटकांचे आकर्षण आहे,मक्याचा एक असामान्य वापर मक्याचा मेझ ह्या स्वरूपात तो पर्यटकांचे आकर्षण आहे . मक्याचा मेझ कल्पना पेनसिल्वेनियामध्ये मका केलेल्या मेझ कंपनीने केली,मक्याचा मेझ ही कल्पना १९९३मध्ये पेनसिल्वेनियामध्ये मका तयार केलेल्या अमेरिकन मेझ कंपनीने सुरू केली . मेझ यू वृक्षाची घालून वाढवतात वाढीसाठी वर्षे लागतात,"पारंपारिक मेझ हे सर्वात सामान्यपणे यू वृक्षाची कुंपणे घालून वाढवतात , पण यांना पूर्ण वाढीसाठी अनेक वर्षे लागतात ." मक्याच्या क्षेत्रातील वाढ जीपीएस वापरून बाहेर फुटण्यास वाढीच्या काळात होते मेझसाठी वाढायला पर्यटकांच्या डोळ्यात भरायला उन्हाळ्यात सुरूवात होते,मक्याच्या क्षेत्रातील जलद वाढ ही जीपीएस वापरून बाहेर फुटण्यास वाढीच्या काळात अनुकूल होते आणि मेझसाठी पुरेसे उंच वाढायला आणि पर्यटकांच्या डोळ्यात भरायला उन्हाळ्यात सुरूवात होते . कॅनडा अमेरिकेत शेती समुदायात आहेत,"कॅनडा व अमेरिकेत , ही शेती अनेक समुदायात लोकप्रिय आहेत ." मका कर्नल मुलांच्या खेळण्यात रेतीच्या गोणीतील वाळूऐवजी वापरले जाऊ शकते,मका कर्नल मुलांच्या खेळण्यात रेतीच्या गोणीतील वाळूऐवजी वापरले जाऊ शकते . मक्याच्या फुलांतील स्त्रीकेसर मक्याचे रेशीम आहे हर्बलसाठी पूरक वापरले जाते,मक्याच्या फुलांतील स्त्रीकेसर हे मक्याचे रेशीम म्हणून प्रसिद्ध आहे आणि हर्बलसाठी पूरक म्हणून वापरले जाते . मका कधी-कधी हरण सुकर प्राण्यांची शिकार करण्यासाठी आमिष वापरला जातो,"याव्यतिरिक्त , खाद्य मका हा कधी-कधी हरण किंवा वन्य सुकर ह्यांसारख्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी आमिष म्हणून वापरला जातो ." मका चारा वापरल्या जाणार्‍या तृणधान्यापेक्षा बायोमास निर्मितीसाठी प्रमाणात वापरला जातो,मका हा इतर चारा म्हणून वापरल्या जाणार्‍या तृणधान्यापेक्षा बायोमास निर्मितीसाठी जास्त मोठ्या प्रमाणात वापरला जातो . वाळलेल्यापेक्षा जमिनीखाली साठवलेले अंबवण केलेले असते,वाळलेल्यापेक्षा जमिनीखाली साठवलेले आणि अंबवण केलेले अधिक पाचक व स्वादिष्ट असते . मका खरेदी विक्री गुंतवणूकदारांकडून केली जाते कॉर्न फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट वापरून मालाचे दलाल किंमत ठरवतात,मका खरेदी आणि विक्री गुंतवणूकदारांकडून केली जाते आणि कॉर्न फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट वापरून मालाचे दलाल किंमत ठरवतात . फ्युचर्स शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड सी बी ओ येथे टीकर सिम्बॉल सी अंतर्गत नोंदवलेले आहे,हे फ्युचर्स शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड ( सी बी ओ टी ) येथे टीकर सिम्बॉल सी या अंतर्गत नोंदवलेले आहे . मार्च मे जुलै सप्टेंबर डिसेंबरमध्ये दरवर्षी दिले आहे,"ते मार्च , मे , जुलै , सप्टेंबर , आणि डिसेंबरमध्ये दरवर्षी दिले आहे ." मका लोकांनी शेती प्रणालीमध्ये वापरायला सुरूवात केली उत्पादकतेच्या क्षमतेमुळे स्वागत झाले,"मका हा पारंपारिक स्थानिक अमेरिकन लोकांनी प्रथम इतर शेती प्रणालीमध्ये वापरायला सुरूवात केली , तेव्हा सामान्यपणे त्याच्या उत्पादकतेच्या क्षमतेमुळे त्याचे उत्साहपूर्वक स्वागत झाले ." जेथे जेथे मका अन्न करण्यात आल्यावर तेथे तेथे कुपोषण समस्या झाली,"तथापि , जेथे जेथे मका एक मुख्य अन्न म्हणून सुरू करण्यात आल्यावर तेथे तेथे कुपोषण ही एक व्यापक समस्या लवकरच सुरू झाली ." भारताच्या भागांमध्ये मूग डाळ बनविण्यासाठी मूगाच्या शेंगातील मूगांचे आवरण काढले जाते,भारताच्या काही भागांमध्ये मूग डाळ बनविण्यासाठी मूगाच्या शेंगातील मूगांचे वरचे आवरण काढले जाते . सुनडाल करण्यासाठी तामिळनाडू तेलंगणा आंध्रप्रदेशात शेंगा मसाला खोबरे लावून साठवल्या जातात,सुनडाल करण्यासाठी तामिळनाडू तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात आख्य्ख्या शेंगा मसाला व ओले खोबरे लावून साठवल्या जातात . राज्यांमध्ये मूगाच्या शेंगा पॅनकेक्स खाल्ले जातात,दक्षिण व उत्तर भारतीय राज्यांमध्ये मूगाच्या शेंगा पॅनकेक्स म्हणून खाल्ले जातात . पाण्यात तास भिजवले जातात भिजवण्याचा कालावधी नंतर मीठ आल्याबरोबर दळले जाते,पाण्यात ते ६ ते १२ तास भिजवले जातात ( जास्त तेवढा भिजवण्याचा कालावधी कमी नंतर ते मीठ व आल्याबरोबर बारीक दळले जाते . नंतर तव्यावर पॅनकेक्स बनवले जातात,नंतर अत्यंत गरम तव्यावर पॅनकेक्स बनवले जातात . पातळीचे देतात स्वयंपाकात प्रमाणात आढळतात,हे आपल्याला उच्च पातळीचे प्रोटीन देतात जे भारतीय स्वयंपाकात कमी प्रमाणात आढळतात . पोंगल खिचडी प्रकार आहे तांदूळ सालाशिवायची मूगडाळ वापरून जातो,पोंगल किंवा खिचडी हा अजून एक प्रकार आहे जो तांदूळ आणि सालाशिवायची मूगडाळ वापरून केला जातो . केरळमधील त्रवणकोर भागात परिप्पु करण्यासाठी वापरले जाते कोचीन मलबार भागात तूरडाळ तूवर परिप्पु करण्यासाठी जाते,केरळमधील त्रवणकोर भागात परिप्पु करण्यासाठी सामान्यतः हे वापरले जाते ( ह्या उलट कोचीन मलबार भागात तूरडाळ तूवर परिप्पु करण्यासाठी वापरली जाते ) . नारळाच्या दुधाबरोबर गुळाबरोबर पायसम् करण्यासाठीसुद्धा जाते,हे नारळाच्या दुधाबरोबर आणि गुळाबरोबर पायसम् करण्यासाठीसुद्धा वापरले जाते . इंडोनेशियामध्ये ए कचंग हिजौ बनविण्यासाठी जाते लापशीसारखे असते,इंडोनेशियामध्ये ए कचंग हिजौ हे प्रसिद्ध खाद्य बनविण्यासाठी वापरले जाते जे लापशीसारखे असते . शेंगा साखर नारळाचे दूध आले घालवून शिजवल्या जातात,"शेंगा साखर , नारळाचे दूध आणि थोडसे आले घालवून शिजवल्या जातात ." हाँगकाँगमध्ये तूसे काढलेल्या मूगाच्या शेंगा मूगाची पेस्ट आइस्क्रिममध्ये गोठवलेल्या बर्फाच्या गोळ्यात वापरली जाते,हाँगकाँगमध्ये तूसे काढलेल्या मूगाच्या शेंगा आणि मूगाची पेस्ट आइस्क्रिममध्ये व गोठवलेल्या बर्फाच्या गोळ्यात वापरली जाते . चीनमध्ये तैवानमध्ये मूगाची पेस्ट चायनीज-मूनकेक्स करण्यासाठी,पूर्व चीनमध्ये तसेच तैवानमध्ये मूगाची पेस्ट चायनीज-मूनकेक्स करण्यासाठी वापरतात . चीनमध्ये उकडलेले साल काढलेले मूग ड्रॅगन बोट फेस्टिवलमध्ये ग्लुशिनस राइस डम्पलिंगसमध्ये सारण वापरतात,चीनमध्ये उकडलेले आणि साल काढलेले मूग ड्रॅगन बोट फेस्टिवलमध्ये ग्लुशिनस राइस डम्पलिंगसमध्ये सारण म्हणून वापरतात . बीन होईपर्यंत शिजवून पाण्यात मिसळून गोड करून पेय वापर करू शकतो चीनच्या भागांमध्ये आहे,"बीन हे मऊ होईपर्यंत शिजवून पाण्यात मिसळून , गोड करून एक पेय म्हणून त्याचा वापर करू शकतो , हे चीनच्या अनेक भागांमध्ये प्रसिद्ध आहे ." दिले जाते मांसापासून दूर राहतात,"पारंपारिकरीत्या हे फ्रायडेज् ऑफ लेंटला दिले जाते , ज्यावेळी अधिकाधिक रोमन पारंपरिकरीत्या मांसापासून दूर राहतात ." मूगाच्या पेस्टचे सारण असलेल्या बकपिया नावाच्या पेस्ट्रीज् इंडोनेशियामध्ये फिलीपाइन्समध्ये पुढे घानामध्ये जिथे आहेत उत्पत्ती स्थान चीन आहे,मूगाच्या पेस्टचे सारण असलेल्या होपिया किंवा बकपिया नावाच्या पेस्ट्रीज् इंडोनेशियामध्ये फिलीपाइन्समध्ये तसेच पुढे घानामध्ये ( जिथे ब्लॅक आय केक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ज्याचे उत्पत्ती स्थान दक्षिण चीन आहे . मूग दिवसा तास पाण्यात भिजवून उरलेला दिवस अंधारात ठेवून जातात,मूग दिवसा चार तास पाण्यात भिजवून आणि उरलेला दिवस अंधारात ठेवून अंकुरवले जातात मूगाचे अंकूर तास प्रकाशात ठेवून आठवडाभरात वाढवता शकतात,मूगाचे अंकूर चार तास कृत्रिम प्रकाशात ठेवून आठवडाभरात वाढवता येऊ शकतात . मोड आलेले मूग म्हणतात,त्यांना सामान्यतः मोड आलेले मूग असे म्हणतात . मोड आलेले बी मागवले जाते मूग सोयाबीन असते,तसेही जेव्हा मोड आलेले बी मागवले जाते तेव्हा ते प्रामुख्याने मूग किंवा सोयाबीन असते . चायनीज भाज्यांमध्ये मोड आलेले मूग लसूण आले कांदा पात मीठ लावलेल्या माश्यांबरोबर चवीसाठी परतले जातात,"चायनीज भाज्यांमध्ये सामान्यपणे मोड आलेले मूग लसूण , आले , कांदा पात आणि मीठ लावलेल्या सुक्या माश्यांबरोबर चवीसाठी परतले जातात ." शिजवलेले मोड आलेले मूग व्हिएतनाममध्ये सारण सजविण्यासाठी वापरले जातात,न शिजवलेले मोड आलेले मूग व्हिएतनाममध्ये स्प्रिंग रोलचे सारण म्हणून तसेच फो सजविण्यासाठी वापरले जातात . मलेशियन पेरनकन् स्वयंपाकातील पदार्थ आहे क्वे समावेश आहे,"मलेशियन व पेरनकन् विविध स्वयंपाकातील हा एक महत्वाचा पदार्थ आहे , त्यात चार क्वे ते ओ हॉकीन मी , मी रेबुस आणि पासेमबोर ह्यांचाही समावेश आहे ." कोरियामध्ये शिजवलेल्या मोड आलेल्या मूगांना सुकजुनमुल म्हणतात व्यंजन वापरतात,कोरियामध्ये थोडेसे शिजवलेल्या मोड आलेल्या मूगांना सुकजुनमुल म्हणतात आणि व्यंजन म्हणून वापरतात . उकळी आणून पाण्यात मिनिटापेक्षा वेळ टाकून लगेचच पाण्यात टाकून करून तेल लसूण मीठ पदार्थ टाकले जातात,एक उकळी आणून ( उकळत्या पाण्यात एक मिनिटापेक्षा कमी वेळ टाकून ) लगेचच थंड पाण्यात टाकून थंड करून त्यात तिळ तेल लसूण मीठ आणि इतर पदार्थ टाकले जातात . फिलीपाईन्समध्ये मोड आलेले मूग करतात म्हणतात,फिलीपाईन्समध्ये मोड आलेले मूग लुम्पिआ रोल्समध्ये करतात आणि त्यांना लुम्पियांग टोग्यू म्हणतात . चीनमध्ये कोरियात मोड आलेले सोयाबीन भाषेत म्हणतात प्रमाणावर पदार्थ करण्यासठी जातात,उत्तर चीनमध्ये आणि कोरियात मोड आलेले सोयाबीन ज्याला कोरियन भाषेत कोगनामूल म्हणतात ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे पदार्थ करण्यासठी वापरले जातात . जमीनीवरील मूगापासून मिळवले मूगाच्या स्टार्च वापर पारदर्शक बनविण्यासाठी जातो बियांचे बियांचे धागे आहेत,"जमीनीवरील मूगापासून मिळवले जाणार्‍या मूगाच्या स्टार्च वापर पारदर्शक सेलोफेन न्यूडल्स बनविण्यासाठी केला जातो ( बियांचे न्युडल , बियांचे धागे , ग्लास न्यूडल्स् फेन्सीतुंगहून म्हणूनही प्रसिद्ध आहेत ) ." सेलोफेन न्यूडल्स पाण्यात घातल्यावर होतात,सेलोफेन न्यूडल्स गरम पाण्यात घातल्यावर मऊ आणि सळसळीत होतात . प्रकारांना मूगाचे शिट ग्रीन बीन शिट म्हटल्याचे आढळून येते,सेलोफेन न्यूडल्सच्या प्रकारांना मूगाचे शिट किंवा ग्रीन बीन शिट असेही म्हटल्याचे आढळून येते . कोरियामध्ये नोकदुमुक नावाची जेली मूगाच्या स्टार्चपासून बनवली जाते घातलेल्या प्रकारच्या जेलीला म्हटले जाते,कोरियामध्ये नोकदुमुक नावाची जेली मूगाच्या स्टार्चपासून बनवली जाते ; गारडेनिया कोतोरिंग घातलेल्या अश्याच प्रकारच्या दुसर्‍या पिवळ्या जेलीला व्हाँग्पोमुक असे म्हटले जाते . चीनमध्ये मूगाच्या जेलीला म्हणतात चिल्ड बीन जेली उन्हाळ्यातील खाद्य आहे,उत्तर चीनमध्ये मूगाच्या जेलीला लिआंगफेन म्हणतात म्हणजेच चिल्ड बीन जेली जी उन्हाळ्यातील प्रसिद्ध खाद्य आहे . जेलीचा प्रकार चीनमध्ये युनानमध्ये आहे,जिदोउ लिआंगफेन हा आणखी एक जेलीचा प्रकार दक्षिण चीनमध्ये युनानमध्ये प्रसिद्ध आहे . मूगाचे पीठ पेसारूह नावाचे डोसके करण्यासाठी भारतात आंध्रप्रदेशामध्ये बिन्डाटेओक पॅनकेक बनविण्यासाठी कोरीयात वापरले जाते,मूगाचे पीठ पेसारूह नावाचे डोसके करण्यासाठी भारतात आंध्रप्रदेशामध्ये आणि बिन्डाटेओक पॅनकेक बनविण्यासाठी कोरीयात वापरले जाते . मूग मंगोलियातील पीक आहे जिथे कुळातील शाखा विग्ना रॅडीएटा वन्यवनस्पती आढळून येतात,"मूग हे मंगोलियातील स्थानिक पीक आहे , जिथे ह्या कुळातील ( सुब्लोबोटाची शाखा विग्ना रॅडीएटा ) वन्यवनस्पती आढळून येतात ." पुराव्यानुसार झाले भारतामध्ये ठिकाणी कार्बनीकरण झालेले मूग आढळून येतात,पुरातत्वीय पुराव्यानुसार असे सिद्ध झाले आहे की भारतामध्ये बर्‍याच ठिकाणी कार्बनीकरण झालेले मूग आढळून येतात . पंजाब हरयानामध्ये पूर्वेला संस्कृतीमध्ये इसवी.पू. अवशेष आढळतात दक्षिणेला कर्नाटकामध्ये इसवी.पू. आढळतात विद्वान मूळस्थान भारत भारत ठिकाणी मानतात,पंजाब आणि हरयानामध्ये पूर्वेला हडप्पन संस्कृतीमध्ये इसवी.पू. ४५००मधील ह्याचे अवशेष आढळतात तर दक्षिणेला अर्वाचीन कर्नाटकामध्ये इसवी.पू. ४०००पेक्षा जुने आढळतात त्यामुळे काही विद्वान ह्याचे मूळस्थान वायव्य भारत आणि दक्षिण भारत असे दोन ठिकाणी मानतात . भारतात कालावधीत बी असलेल्या मूगाच्या पिकाच्या विकासाचा पुरावा मिळतो,दक्षिण भारतात इसवी. ३५०० ते ३००० ह्या कालावधीत मोठे बी असलेल्या मूगाच्या पिकाच्या विकासाचा पुरावा मिळतो . वर्षांपूर्वी भारतामध्ये मूगाचे पीक घेतले गेले,३५०० वर्षांपूर्वी भारतामध्ये सर्वदूर मूगाचे पीक घेतले गेले . लागवडीतील मूग नंतर भारतातून चीन आशियामध्ये पसरले,लागवडीतील मूग नंतर भारतातून चीन आणि आग्नेय आशियामध्ये पसरले . संशोधनाने खाओ सम केओ थायलंड दुव्यावर आता केले आहे थायलंडमध्ये मूग वर्षांपूर्वी आले आहेत,पुराजैविक संशोधनाने खाओ सम केओ दक्षिण थायलंड ह्या दुव्यावर आता हे सिद्ध केले आहे की थायलंडमध्ये हे मूग कमीतकमी २२०० वर्षांपूर्वी आले आहेत . पेम्बा बेटावरील संशोधन दाखवते व्यापाराच्या काळात शतकात आफ्रिकेमध्ये मूगदेखील लागवडीखाली आले,पेम्बा बेटावरील संशोधन असे दाखवते की स्वाहिली व्यापाराच्या काळात ९व्या आणि १०व्या शतकात आफ्रिकेमध्ये मूगदेखील लागवडीखाली आले . गवतांच्या प्रजातींपैकी ऊस अॅड्रोपोगोनिआच्या कुळातील सॅक्करम आशियातील हवामानात तापमानात वाढते साखरेची निर्मिती करण्यासाठी जाते,उंच गवतांच्या प्रजातींपैकी ऊस ही अॅड्रोपोगोनिआच्या कुळातील सॅक्करम जी दक्षिण आशियातील वृत्तीय हवामानात सामान्य तापमानात वाढते आणि साखरेची निर्मिती करण्यासाठी वापरली जाते . साखरेचे भरपूरप्रमाण असलेले तंतूमय असते उंची मीटर फूट असते,ह्याचे खोड साखरेचे भरपूरप्रमाण असलेले तंतूमय असते आणि उंची २ ते ६ मीटर ( ६ ते १९ फूट ) असते . उसाच्या प्रजाती आहेत लागवड कॉम्पलेक्स हायब्रीड प्रकारची असते,उसाच्या सगळ्या प्रजाती ह्या संकरित आहेत आणि प्रमुख व्यावसायिक लागवड ही कॉम्पलेक्स हायब्रीड प्रकारची असते . ऊस गवताच्या पोएसिआ प्रजातींपैकी आहे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बियाणांच्या आहे मका गहू तांदूळ ज्वारी धान्ये येतात,"ऊस हा गवताच्या ( पोएसिआ ) प्रजातींपैकी आहे जी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बियाणांच्या कुळापैकी आहे ज्यात मका , गहू , तांदूळ , ज्वारी आणि इतर अनेक धान्ये येतात ." उसाचे उत्पादन आहे देठाच्या आतील तंतूमध्ये असते,उसाचे मुख्य उत्पादन सुक्रोज हे आहे जे देठाच्या आतील तंतूमध्ये असते . सुक्रोजची निर्मिती शुद्धी कारखान्यांमध्ये केली जाते उद्योगांमध्ये कच्चामाल वापरतात इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी जाते,सुक्रोजची निर्मिती आणि शुद्धी ही विशिष्ट कारखान्यांमध्ये केली जाते आणि ती खाद्य उद्योगांमध्ये कच्चामाल म्हणून वापरतात किंवा इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी वापरले जाते . ब्राझीलिअन साखर कारखान्यांच्याद्वारे इथेनॉलचे प्रमाणावर उत्पादन केले जाते,ब्राझीलिअन साखर कारखान्यांच्याद्वारे इथेनॉलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते . जमिनीत होऊ शकणार्‍या जंतू रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीक आवर्तनाचाही वापर केला जातो,काळांतराने जमिनीत प्रभावित होऊ शकणार्‍या जंतू व रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीक आवर्तनाचाही वापर केला जातो . क्रमाने पिके बदलल्यामुळे जंतूंच्या लोकसंख्येची पातळी होण्याची शक्यता असते,क्रमाने पिके बदलल्यामुळे जंतूंच्या लोकसंख्येची पातळी कमी होण्याची शक्यता असते . कुटुंबातील वनस्पतींमध्ये जंतू जंतू असण्याची शक्यता असते,एकाच वर्गीकरणशास्त्रीय कुटुंबातील वनस्पतींमध्ये सारखे जंतू व रोगकारक जंतू असण्याची शक्यता असते . लागवडीचे स्थान बदलून जंतूचे चक्र जीवनचक्र तोडू करू शकतो,लागवडीचे स्थान नियमितपणे बदलून जंतूचे चक्र ( जीवनचक्र ) तोडू किंवा नियंत्रित करू शकतो . हवामानात जमिनींमध्ये मुळांवर गाठी करणारी सूत्रकृमी वनस्पतींसाठी समस्या आहे,"उदाहरणार्थ , उष्ण हवामानात व वालुकामय जमिनींमध्ये मुळांवर गाठी करणारी सूत्रकृमी ही काही वनस्पतींसाठी एक गंभीर समस्या आहे ," जेथे जमिनीत प्रमाणात वाढते वनस्पतीच्या मुळांतील अभिसरण थांबवून वनस्पतीच्या उत्पादकतेचे प्रमाणावर नुकसान करते,"जेथे ती जमिनीत हळूहळू खूप जास्त प्रमाणात वाढते , आणि ती वनस्पतीच्या मुळांतील अभिसरण थांबवून वनस्पतीच्या उत्पादकतेचे मोठ्या प्रमाणावर गंभीररित्या नुकसान करते ." हंगामासाठी पीक घेणे मुळांवर गाठी करणारी सूत्रकृमीसाठी खाद्य नाही जमिनीतील सूत्रकृमींचे प्रमाण करते,"एका हंगामासाठी एखादे पीक घेणे हे मुळांवर गाठी करणारी सूत्रकृमीसाठी खाद्य नाही जे जमिनीतील सूत्रकृमींचे प्रमाण भरपूर करते ," जमिनीला धुरी दिल्याशिवाय हंगामात पीक घेणे होत आहे,अशाप्रकारे जमिनीला धुरी न दिल्याशिवाय पुढील हंगामात संवेदनशील पीक घेणे शक्य होत आहे . पिकाप्रमाणे उत्पादन करू तणांना करणेही असते,पिकाप्रमाणे अंतिम उत्पादन दूषित करू तणांना नियंत्रित करणेही कठीण असते . तणातील अर्गट कापलेल्या धान्यांमधून करणे असते,उदाहरणार्थ तणातील अर्गट हे कापलेल्या धान्यांमधून वेगळे करणे कठीण असते . अर्गटचे चक्र जीवनचक्र तोडून पिकांमुळे तण काढून होते,अर्गटचे चक्र ( जीवनचक्र ) तोडून वेगवेगळ्या पिकांमुळे तण काढून शक्य होते . तत्त्व शेतीमध्ये वापरासाठी असते जेथे कीटकनाशकांशिवाय जंतूंवर नियंत्रण मिळवता येते,"हे तत्त्व सेंद्रिय शेतीमध्ये विशिष्ट वापरासाठी असते , जेथे कृत्रिम कीटकनाशकांशिवाय जंतूंवर नियंत्रण मिळवता येते ." पीक आवर्तनामुळे पाण्याने होणार्‍या झीजेपासून नुकसान होणार्‍या मृदेच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो,पीक आवर्तनामुळे पाण्याने होणार्‍या झीजेपासून नुकसान होणार्‍या मृदेच्या प्रमाणावर मोठा परिणाम होऊ शकतो . झीजेविषयी असणार्‍या क्षेत्रांमध्ये पावसाच्या थेंबाचा परिणाम गाळाचे विलगन गाळाचे परिवहन पृष्ठवाह मातीची हानी करण्यासाठी होण्यासाठी पद्धत मशागत पद्धत शेती व्यवस्थापन पद्धती पीक आवर्तन पद्धतींना ठरू शकतात,"झीजेविषयी अतिशय संवेदनशील असणार्‍या क्षेत्रांमध्ये , पावसाच्या थेंबाचा परिणाम , गाळाचे विलगन , गाळाचे परिवहन , पृष्ठवाह , आणि मातीची हानी कमी करण्यासाठी / होण्यासाठी शून्य मशागत पद्धत व कमी मशागत पद्धत ह्यांसारख्या शेती व्यवस्थापन पद्धती ह्या विशिष्ट पीक आवर्तन पद्धतींना पूरक ठरू शकतात ." आवर्तन पद्धतींद्वारे जमिनीच्या नुकसानापासून संरक्षण वाढवविले जाते जमिनीवर पिकाच्या पेंढ्याचा कापणीनंतर उरलेले वनस्पतीचे अवशेष ढिगारा राहतो,आवर्तन पद्धतींद्वारे जमिनीच्या नुकसानापासून संरक्षण वाढवविले जाते ज्यात जमिनीवर पिकाच्या पेंढ्याचा ( कापणीनंतर उरलेले वनस्पतीचे अवशेष ) मोठा ढिगारा राहतो . जमिनीच्या संपर्कात असलेल्या पेंढ्याच्या आवरणामुळे जमिनीवरील प्रवाह गती प्रवाह शक्ती होऊन पाण्याने होणारी झीज होते गाळ करण्याची वाहून नेण्याची पाण्याची योग्यता होते,"जमिनीच्या संपर्कात असलेल्या पेंढ्याच्या आवरणामुळे जमिनीवरील प्रवाह गती , प्रवाह शक्ती कमी होऊन पाण्याने होणारी झीज कमी होते , आणि अशाप्रकारे गाळ वेगळा करण्याची व वाहून नेण्याची पाण्याची योग्यता कमी होते ." जमिनीची झीज सिल जमिनीच्या ढिगाची उलथापालथ विलगन थांबते अवरोध करण्यासाठी अंतर्गलन होण्यासाठी पृष्ठवाह वाढण्यासाठी रंध निर्माण होतात,"जमिनीची झीज व सिल ह्यांमुळे जमिनीच्या ढिगाची उलथापालथ व विलगन थांबते ज्यामुळे अवरोध करण्यासाठी , अंतर्गलन कमी होण्यासाठी , आणि पृष्ठवाह वाढण्यासाठी स्थूल रंध निर्माण होतात ." झीज ताणाच्या कालावधीच्या वेळी जमिनीचा लवचीकपणा सुधारतो,ह्यामुळे झीज व ताणाच्या कालावधीच्या वेळी जमिनीचा लवचीकपणा लक्षणीयरीत्या सुधारतो . झीज नियंत्रणावरील पीक आवर्तनाचा परिणाम हवामानानुसार बदलत राहतो,झीज नियंत्रणावरील पीक आवर्तनाचा परिणाम हवामानानुसार बदलत राहतो . हवामानाची परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये जेथे पाऊस तापामानाच्या पातळ्या धरल्या जातात तेथे पीक आवर्तनांमुळे वनस्पतीची वाढ होऊ शकते जमिनीचे आवरण निर्माण होऊ शकते,"तुलनेने सुसंगत सातत्यपूर्ण हवामानाची परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये , जेथे वार्षिक पाऊस आणि तापामानाच्या पातळ्या ह्या गृहीत धरल्या जातात , तेथे कडक पीक आवर्तनांमुळे पुरेशी वनस्पतीची वाढ होऊ शकते व जमिनीचे आवरण निर्माण होऊ शकते ." जेथे हवामानाच्या परिस्थिती अंदाजयोग्य असतात पाऊस दुष्काळ कालावधी उद्भवू शकतात प्रदेशांमध्ये पीक आवर्तनाद्वारे मृदावरणासाठी पद्धतीची आवश्यकता असते,"जेथे हवामानाच्या परिस्थिती ह्या कमी अंदाजयोग्य असतात , आणि पाऊस व दुष्काळ ह्यांचा अनेपक्षित कालावधी उद्भवू शकतात अशा प्रदेशांमध्ये पीक आवर्तनाद्वारे मृदावरणासाठी एका अधिक लवचिक पद्धतीची आवश्यकता असते ." हवामानाच्या परिस्थितीत संधी पीक पद्धत मातीचे आवरण करते,ह्या अनिश्चित हवामानाच्या परिस्थितीत एक संधी पीक पद्धत ही पुरेसे मातीचे आवरण तयार करते . संधी पीक पद्धतीमध्ये जमिनीत पाणी असते पेरणीची संधी असते पिके घेतली जातात,"संधी पीक पद्धतीमध्ये , जेव्हा जमिनीत पुरेसे पाणी असते व खात्रीलायक पेरणीची संधी असते तेव्हा पिके घेतली जातात ." प्रकारची पीक पद्धत पीक आवर्तनापेक्षा मृदावरण करते पिके परिस्थितीत घेतली जातात पद्धती असलेल्या परिस्थितीत घेतल्या जात नाहीत,"ह्या प्रकारची पीक पद्धत ही कडक पीक आवर्तनापेक्षा संभवतः अधिक चांगले मृदावरण तयार करते कारण पिके ही फक्त चांगल्या परिस्थितीत घेतली जातात , तर कडक पद्धती ह्या उपलब्ध असलेल्या उत्तम परिस्थितीत अपरिहार्यपणे घेतल्या जात नाहीत ." जमीन राहते कालावधी अंतर पीक आवर्तनांचा परिणाम होतो,जेव्हा जमीन पडीत राहते त्यावेळेचा कालावधी व त्यातील अंतर ह्यांवरही पीक आवर्तनांचा परिणाम होतो . आहे क्षेत्राच्या हवामानात जमीन असते झीजेविषयी असू शकते,हे खूप आहे कारण विशिष्ट क्षेत्राच्या हवामानात जेव्हा जमीन पडीत असते तेव्हा ती झीजेविषयी सर्वात जास्त संवेदनशील असू शकते . पीक आवर्तन पद्धतीमध्ये जमीन व्यवस्थापन झीज करण्याचा भाग आहे,पीक आवर्तन पद्धतीमध्ये कार्यक्षम पडीक जमीन व्यवस्थापन हा झीज कमी करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे . मशागत व्यवस्थापन पद्धत आहे पिकांची लागवड होऊ शकत नाही जमिनीखाली पिकाच्या पेंढ्याची धारणशक्ती वाढवते,शून्य मशागत ही मूलभूत व्यवस्थापन पद्धत आहे जी जेव्हा पिकांची लागवड होऊ शकत नाही तेव्हा दीर्घकालीन अनियोजित ( योजनारहित ) पडीत जमिनीखाली पिकाच्या पेंढ्याची धारणशक्ती वाढवते . जमीनी प्रदेशांमध्ये मृदावरण ठेवण्यात होणार्‍या व्यवस्थापन पद्धतींमुळे शेवटी मृदेचे नुकसान होईल,पडीक जमीनी अंतर्गत प्रदेशांमध्ये योग्य मृदावरण ठेवण्यात यशस्वी होणार्‍या अशाप्रकारच्या व्यवस्थापन पद्धतींमुळे शेवटी मृदेचे नुकसान कमी होईल . आवरणामध्ये प्रजातींचा वापर वाढलेला मातीचा पदार्थ एसओएम मृदेची संरचना पिकांसाठी मृदा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये सुधारणा करू शकतो,"आवरणामध्ये विविध प्रजातींचा वापर हा वाढलेला मातीचा सेंद्रिय पदार्थ , एसओएम , अधिक जास्त मृदेची संरचना , आणि पिकांसाठी रासायनिक व जैविक मृदा परिस्थितीमध्ये / वातावरणामध्ये सुधारणा ह्यांसाठी करू शकतो ." सोमने पाण्याचे अंतर्गलन होते धारणशक्ती वाढते दुष्काळ सोसण्याची क्षमता वाढते झीज होते मृदा समुच्चयन पोषकांसाठी गरज करून करत धारणशक्ती प्रदान करते वापर करू देते,"अधिक सोमने , पाण्याचे अंतर्गलन चांगले होते व धारणशक्ती वाढते , ज्याने दुष्काळ सोसण्याची क्षमता वाढते व झीज कमी होते मृदा समुच्चयन हे समाविष्ट पोषकांसाठी गरज कमी करून करत अधिक जास्त पोषक धारणशक्ती प्रदान करते व वापर करू देते ." मृदेतील सूक्ष्मजीव उपलब्धताही सुधारते स्पर्धेतून स्पर्धा करून जंतू जंतू क्रिया करते,मृदेतील सूक्ष्मजीव हे पोषक उपलब्धताही सुधारते आणि स्पर्धेतून / स्पर्धा करून रोगकारक जंतू आणि जंतू ह्यांच्या क्रिया कमी करते . वनस्पती मुळाचा निःस्त्राव रसायने करतात मृदा परिस्थिती वातावरण तण परिस्थिती वातावरण रीतीने,"तसेच , वनस्पती ह्या मुळाचा निःस्त्राव आणि इतर रसायने तयार करतात जी त्यांची मृदा परिस्थिती / वातावरण तसेच त्यांचा तण परिस्थिती / वातावरण योग्य रीतीने हाताळते ." आवर्तन उपलब्धतेपासून उत्पन्न देते अॅलीलोपॅथी तण परिस्थिती वातावरण निर्मूलनही करते,अशाप्रकारे आवर्तन हे पोषक उपलब्धतेपासून वाढीव उत्पन्न देते परंतु अॅलीलोपॅथी आणि स्पर्धात्मक तण परिस्थिती / वातावरण ह्यांचे निर्मूलनही करते . सूक्ष्मजीवांद्वारे पोषकद्रव्यांचे स्थिरीकरण केले जाते ह्युमस मृदा बाहेर काढले पिकांसाठी असतात होतात,कालांतराने सूक्ष्मजीवांद्वारे पोषकद्रव्यांचे स्थिरीकरण केले जाते व ह्युमस ( कुथित मृदा ) हे बाहेर काढले व पिकांसाठी उपलब्ध असतात / होतात . अवशेषांपासून मिळालेली पोषकद्रव्ये पिकांद्वारे पुन्हा मिळवली जात नाहीत,अवशेषांपासून मिळालेली पोषकद्रव्ये ही पिकांद्वारे पूर्णपणे पुन्हा मिळवली जात नाहीत . खतातील पोषकद्रव्यांप्रमाणे मातीतील पिकाच्या अवशेषापासून मिळालेले पोषकद्रव्ये नुकसानाविषयी असतात निचरण एन एस विनायट्रीकरण एन अचलीयन एन पी के एस स्थिरीकरण पी के पिकांद्वारे खतांमधून पोषकद्रव्य ग्रहण करण्याची क्षमता अवशेष सोडणे बाहेर पडणे असल्याचे मानले जाते,"रासायनिक खतातील पोषकद्रव्यांप्रमाणे , मातीतील पिकाच्या अवशेषापासून मिळालेले पोषकद्रव्ये ही नुकसानाविषयी संवेदनशील असतात जसे निचरण ( एन व एस ) विनायट्रीकरण ( एन , अचलीयन , एन , पी , के व एस , आणि स्थिरीकरण , पी व के , पिकांद्वारे रासायनिक खतांमधून पोषकद्रव्य ग्रहण करण्याची क्षमता किंवा अवशेष सोडणे / बाहेर पडणे हे सामान्यपणे सारखे असल्याचे मानले जाते ." वर्षात जमिनीवरील वनस्पतीमध्ये एनची सुमारे टक्के पुनर्प्राप्ती,उदाहरणार्थ : पहिल्या वर्षात जमिनीवरील वनस्पतीमध्ये एनची सुमारे ५० टक्के पुनर्प्राप्ती NULL . खतांचा उरलेल्या अवशेषांचा फायदा आहे पिके वर्षांनंतर प्रमाणात पोषकद्रव्य ग्रहण करतात,रासायनिक खतांचा काही उरलेल्या अवशेषांचा फायदा आहे कारण पिके ही दोन व तीन वर्षांनंतर कमी प्रमाणात पोषकद्रव्य ग्रहण करतात . आवरण पीक पीक आहे लागवड जमिनीची झीज जमिनीची सुपीकता जमिनीची गुणवत्ता पाणी तणे जंतू रोग विविधता कृषी पर्यावरणातील वन्यजीव अन्न चारा फायबर करण्यासाठी तीव्रतेसह मानवांद्वारे व्यवस्था करणारी अंशी प्रमाणावर आकार देणारी संस्था नियंत्रण करण्यासाठी केली जाते,"आवरण पीक हे एक पीक आहे ज्याची लागवड जमिनीची झीज , जमिनीची सुपीकता , जमिनीची गुणवत्ता , पाणी , तणे , जंतू , रोग , जैविक विविधता व कृषी पर्यावरणातील वन्यजीव , अन्न , चारा , किंवा फायबर उत्पादित करण्यासाठी जास्त तीव्रतेसह मानवांद्वारे व्यवस्था करणारी आणि बऱ्याच अंशी / मोठ्या प्रमाणावर आकार देणारी पारिस्थितिक संस्था ह्यांवर नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने केली जाते ." सध्या देश आवरण पीक पद्धतीच्या वापराशी नाहीत,सध्या कित्येक देश आवरण पीक पद्धतीच्या वापराशी अवगत नाहीत . शेतीमध्ये आवरण पिकांची गरज असते कृषी पर्यावरणाच्या गुणांचा सतत विकास करतात आजूबाजूच्या पर्यावरणांची गुणवत्ताही सुधरवू शकतात,स्थायी शेतीमध्ये आवरण पिकांची गरज असते कारण त्यापैकी अनेक कृषी पर्यावरणाच्या गुणांचा सतत विकास करतात आणि ते आजूबाजूच्या नैसर्गिक पर्यावरणांची गुणवत्ताही अप्रत्यक्षपणे सुधरवू शकतात . शेतकरी अन्न प्रणालीत काम करतात घटकांद्वारे होऊन गरजा उद्दिष्ट्यांच्या आवरण पिकाच्या प्रकाराचे घेण्याचे व्यवस्था करण्याचे पसंत करतात,"शेतकरी ज्या अन्न प्रणालीत काम करतात त्या जैव , पर्यावरणीय , सामाजिक सांस्कृतिक , आणि आर्थिक घटकांद्वारे प्रभावित होऊन आपल्या गरजा व उद्दिष्ट्यांच्या आधारित विशिष्ट आवरण पिकाच्या प्रकाराचे पिक घेण्याचे व त्याची व्यवस्था करण्याचे पसंत करतात ." आवरण पिके कृषी पर्यावरणामध्ये कार्य एकाचवेळी करू शकत असली जमिनीची झीज थांबवण्याच्या उद्देशासाठी पिकवली जातात,"जरी आवरण पिके ही कृषी पर्यावरणामध्ये बहुविध कार्य एकाचवेळी करू शकत असली , तरी ती नेहमी जमिनीची झीज थांबवण्याच्या एकमात्र उद्देशासाठी पिकवली जातात ." जमिनीची झीज प्रक्रिया आहे कृषी पर्यावरणाची क्षमता करू शकते,जमिनीची झीज ही एक प्रक्रिया आहे जी कृषी पर्यावरणाची उत्पादक क्षमता पूर्णपणे कमी करू शकते . आवरण पिकाची रोपटी जमिनीवरून पाणी उडणे पृष्ठवाह थांबवून पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येण्याआधी पावसाचा वेग करतात,आवरण पिकाची दाट रोपटी ही जमिनीवरून पाणी उडणे आणि अपक्षरणकारी पृष्ठवाह थांबवून पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येण्याआधी शारीरिकदृष्ट्या पावसाचा वेग कमी करतात . आवरण पिकाच्या मुळाचे जाळे जमिनीवरील प्राणीसमूहसाठी आवासाचे जाळे करून माती जाग्यावरतीच थांबवून ठेवण्यास जमिनीची सच्छिद्रता वाढवण्यास मदत करतात,"तसेच , आवरण पिकाच्या विस्तीर्ण मुळाचे जाळे हे जमिनीवरील स्थूल प्राणीसमूहसाठी योग्य आवासाचे जाळे तयार करून माती जाग्यावरतीच थांबवून ठेवण्यास आणि जमिनीची सच्छिद्रता वाढवण्यास मदत करतात ." जमिनीची सुपीकता वाढवणे आवरण पिकांच्या वापरामधील वापरापैकी आहे,जमिनीची सुपीकता वाढवणे हे आवरण पिकांच्या प्रमुख वापरामधील / वापरापैकी एक आहे . प्रकारच्या आवरण पिकांचा उल्लेख खत खत केला जाते,"ह्या प्रकारच्या आवरण पिकांचा उल्लेख "" हिरवळीचे खत / हिरवे खत "" म्हणून केला जाते ." वापर जमिनीतील द्रव्ये व्यवस्था करण्यासाठी केला जातो,त्यांचा वापर जमिनीतील जास्त महापोषक द्रव्ये व सूक्ष्मपोषकद्रव्ये ह्यांची व्यवस्था करण्यासाठी केला जातो . पोषकद्रव्यांपैकी आवरण पिकांचा नत्र व्यवस्थापनावर होणार्‍या प्रभावामुळे परिणामामुळे संशोधक शेतकरी लक्ष दिले गेले आहे पुरविले गेले आहे नत्र नेहमी पीक उत्पादनात पोषकद्रव्य आहे,"विविध पोषकद्रव्यांपैकी , आवरण पिकांचा नत्र व्यवस्थापनावर होणार्‍या प्रभावामुळे / परिणामामुळे संशोधक व शेतकरी ह्यांच्याकडून सर्वात जास्त लक्ष दिले गेले आहे / पुरविले गेले आहे , कारण नत्र हे नेहमी पीक उत्पादनात मर्यादाकारी पोषकद्रव्य आहे ." नेहमी हिरवळीच्या खतांची पिके कालवधीसाठी पिकवली जातात नंतर जमिनीची सुपीकता गुणवत्ता सुधारण्यासाठी होण्याआधी नांगरणी केली जाते,"नेहमी , हिरवळीच्या खतांची पिके ही विशिष्ट कालवधीसाठी पिकवली जातात , आणि नंतर जमिनीची सुपीकता व गुणवत्ता सुधारण्यासाठी पूर्ण विकसित होण्याआधी त्याच्याअंतर्गत नांगरणी केली जाते ." ठेवणे आहे जेथे रोपणाची घनता असते तेथे बीज वाफ्याची करण्याची पद्धत भूमिका बजावते,हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जेथे रोपणाची घनता कमी असते तेथे बीज वाफ्याची तयार करण्याची पद्धत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते . बीज संस्करण पिकोत्पादनात कार्य आहे होणार्‍या बीज रोगांच्या आक्रमणापासून रोपाचे संरक्षण करते,बीज संस्करण हे पिकोत्पादनात सर्वात महत्त्वाचे कार्य आहे कारण ते बाह्यतः होणार्‍या बीज वाहित रोगांच्या आक्रमणापासून रोपाचे संरक्षण करते . जातींची वाढ करून जवाचे पीक मिळवू शकतो,प्रतिरोधी जातींची वाढ करून जवाचे रोगमुक्त पीक मिळवू शकतो . आजार टाळण्यासाठी जल उपचार करू शकतो,विशिष्ट आजार टाळण्यासाठी उष्ण जल उपचार करू शकतो . अंकुरण येण्यासाठी पिकाच्या रोपट्यासाठी बीज रात्रभर पाण्यात भिजत पाहिजे,क्षारयुक्त त्वरीत अंकुरण येण्यासाठी आणि पिकाच्या अधिक चांगल्या रोपट्यासाठी बीज रात्रभर पाण्यात भिजत ठेवले पाहिजे . जवाच्या पिकासाठी खताचा वापर आहे गरज मृदा चाचणी अहवाल हवामान जाती अवलंबून असते,"जवाच्या पिकासाठी रासायनिक खताचा वापर हा उपेक्षणीय आहे आणि त्याची गरज मृदा चाचणी अहवाल , हवामान आणि जाती ह्यांवर अवलंबून असते ." प्रमाण असलेल्या जमिनींवर उत्पन्नासाठी नायट्रोजन आहे नायट्रोजनच्या वापराने पीक खाली लोळू लागते उत्पन्नावर परिणाम होतो,"विशेषकरून कमी सेंद्रिय प्रमाण असलेल्या जमिनींवर जास्त उत्पन्नासाठी नायट्रोजन हे अत्यावश्यक आहे , परंतु नायट्रोजनच्या अति वापराने पीक खाली लोळू लागते , त्याचा उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो ." जमिनीची सुपिकता सुस्थितीत ठेवण्यासाठी जवातील फॉस्फरस पोटॅशियमची सरासरी आवश्यकता किलो आहे,जमिनीची सुपिकता सुस्थितीत ठेवण्यासाठी जवातील फॉस्फरस आणि पोटॅशियमची सरासरी आवश्यकता ३० आणि २० किलो / हे एवढी पुरेशी आहे . अहवाल दिला होता पोटॅशियमचे विभाजन करून वापर केल्याने पीक लोळण्याचा धोका होऊ शकतो,असा अहवाल दिला होता की पोटॅशियमचे विभाजन करून वापर केल्याने पीक लोळण्याचा धोका कमी होऊ शकतो . दिसून येते माल्ट बार्लीसाठी किलो हे.चा नायट्रोजनचा वापर जमिनीचा पोत फेरपालट पद्धतीच्या आधारावर गुणवत्तेसाठी आहे वाटते,हे दिसून येते की माल्ट बार्लीसाठी ९० किलो / हे.चा संपूर्ण नायट्रोजनचा वापर हा जमिनीचा पोत आणि फेरपालट पद्धतीच्या आधारावर इष्टतम उत्पन्न आणि गुणवत्तेसाठी पुरेसे आहे असे वाटते . मृदेवर किलो हे.देखील सुचविले आहे जेथे नायट्रोजनचे उद्विलयन समस्या आहे,"वालुकामय मृदेवर अतिरिक्त २० किलो / हे.देखील सुचविले आहे , जेथे नायट्रोजनचे उद्विलयन ही एक प्रमुख समस्या आहे ." पटपाणी चिकण मातीपेक्षा उपरिसिंचन जमिनीसाठी नायट्रोजनच्या खताचे विभाजन करून वापर करणे आहे,पटपाणी व भारी चिकण मातीपेक्षा उपरिसिंचन आणि वालुकामय जमिनीसाठी नायट्रोजनच्या खताचे विभाजन करून वापर करणे हे अधिक आहे . लावणी करताना नायट्रोजनच्या प्रमाणातील अंकुरणाच्या नंतर आठवड्यात घातलेले विभाजन परिणाम देताना आढळते,लावणी करताना एकूण नायट्रोजनच्या प्रमाणातील अर्धे आणि अंकुरणाच्या नंतर ०६-May आठवड्यात घातलेले अर्धे विभाजन उत्तम परिणाम देताना आढळते . कृषिविद्येच्या पद्धती माल्ट बार्लीच्या उत्पादनासाठी होत्या,कृषिविद्येच्या पद्धती ज्या माल्ट बार्लीच्या उत्पादनासाठी सर्वाधिक फायदेशीर होत्या . देशातील सुमारे जवाचे क्षेत्र सिंचन करून उगविले जाते,देशातील सुमारे ८०.००% जवाचे क्षेत्र हे मर्यादित सिंचन करून उगविले जाते . जव पावसाळाच्या सुरूवातीला मातीतून मिळणार्‍या मृदेच्या आर्द्रतेवर सिंचनाखाली घेतले जाते,जव हे सामान्यपणे पावसाळाच्या सुरूवातीला मातीतून मिळणार्‍या अक्षय्यी मृदेच्या आर्द्रतेवर अथवा सीमित सिंचनाखाली घेतले जाते . क्षेत्रांमध्ये आर्द्रता धारणा क्षमता असलेल्या जमिनीतील सिंचनाला प्रतिसाद देते,हे अधिक शुष्क क्षेत्रांमध्ये आणि कमी आर्द्रता धारणा क्षमता असलेल्या जमिनीतील सिंचनाला प्रतिसाद देते . सिंचनाची वारंवारिता संख्या पाऊस मातीचा प्रकार जात पाण्याची उपलब्धता अवलंबून असते,"सिंचनाची वारंवारिता आणि संख्या ही पाऊस , मातीचा प्रकार , जात , पाण्याची उपलब्धता , इत्यादींवर अवलंबून असते ," जवाला सिंचनाची गरज असते,सामान्यपणे जवाला ०४-Feb सिंचनाची गरज असते . पेरणीनंतर दिवसांत सिंचन नांगरणीच्या टप्प्यात केले पाहिजे,पेरणीनंतर ३०-३५ दिवसांत पहिले सिंचन हे सक्रिय नांगरणीच्या टप्प्यात केले पाहिजे . पेरणीनंतर दिवसांत सिंचन फ्लॅग लिफ टप्प्यात केले जाते,पेरणीनंतर ६०-६५ दिवसांत दुसरे सिंचन हे फ्लॅग लिफ टप्प्यात केले जाते . पेरणीनंतर दिवसांत सिंचन टप्प्यात केले जाते,पेरणीनंतर ८०-८५ दिवसांत तिसरे सिंचन हे दुधी टप्प्यात केले जाते . सिंचनासाठी टप्प्यांमध्ये नांगरणीचा टप्पा टप्पे,सिंचनासाठी ह्या टप्प्यांमध्ये सक्रिय नांगरणीचा आणि दुधी टप्पा हे सर्वात महत्त्वाचे टप्पे आहेत राजस्थानमध्ये जेथे जमिनी आहेत तेथे उत्पादनासाठी वेळा सिंचनाची गरज असते,"राजस्थानमध्ये , जेथे जमिनी ह्या वालुकामय आहेत तेथे चांगल्या उत्पादनासाठी ०५-Apr वेळा सिंचनाची गरज असते ." प्रमाणात सिंचन टाळले पाहिजे पीक खाली लोळते पडणे फुटव्यांच्या संख्येत घट होते,"जास्त प्रमाणात सिंचन हे टाळले पाहिजे कारण त्यामुळे पीक खाली लोळते , अतिप्रमाणात पिवळे पडणे तसेच फुटव्यांच्या संख्येत घट होते ." वाढीच्या टप्प्यांनुसार सिंचनाचे वेळापत्रक बाष्पीभवन गरजांनुसार असले पाहिजे,"वाढीच्या टप्प्यांनुसार , सिंचनाचे वेळापत्रक हे बाष्पीभवन आणि गरजांनुसार असले पाहिजे ." तृण क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण करते,"तृण सामान्यपणे सिंचित क्षेत्रांमध्ये मोठी समस्या निर्माण करते ," जव वाढणारे पीक असले तृणांचा तृणांमध्ये प्रतिस्पर्धी ओळखला जातो,जरी जव हे वेगाने वाढणारे पीक असले तरी आणि त्याला तृणांचा ( तृणांमध्ये ) एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जातो . जवाची तृणे केनोपोडियम अल्बम कोन्वेहलव्हलस आरव्हेनसिस ऍनॅगॅलिस आर्वेन्सिस क्रोनोपस डिडियम अव्हेना फटुआ फालरिस मायनर,"जवाची सामान्य तृणे ही केनोपोडियम अल्बम ( चाकवत ) कोन्वेहलव्हलस आरव्हेनसिस , ऍनॅगॅलिस आर्वेन्सिस , क्रोनोपस डिडियम , अव्हेना फटुआ , फालरिस मायनर आहेत" तृणांवर नियंत्रण मिळवण्यात सिंचनानंतर हाताची कोळपणी आहे,"तृणांवर नियंत्रण मिळवण्यात , पहिल्या सिंचनानंतर एका हाताची कोळपणी ही पुरेशी आहे ." जवाची कणसे खालच्या दिशेन वाकतात होतात वार्‍याने उडून जातात उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते,जवाची कणसे खालच्या दिशेन वाकतात जेव्हा ते परिपक्व होतात आणि ते मोठ्या वार्‍याने सहज उडून जातात आणि ह्यामुळे उत्पन्नाचे मोठे नुकसान होऊ शकते . जवाच्या माल्टिकरणामध्ये धान्याची साल काढणे कापणीच्या वेळी टाळावे,"जवाच्या माल्टिकरणामध्ये , धान्याची साल काढणे हे कापणीच्या वेळी टाळावे ." गहू देशाच्या जवळच्या पूर्वेकडील भागाच्या लेव्हन्टच्या प्रदेशातील अन्नधान्याचे पीक आहे आता जगभर लागवड केली जाते,गहू हे मूलतः देशाच्या जवळच्या पूर्वेकडील भागाच्या लेव्हन्टच्या प्रदेशातील अन्नधान्याचे पीक आहे परंतु आता जगभर त्याची लागवड केली जाते . गव्हाचे उत्पादन मिलियन टन होते मका भातानंतर उत्पादन देणारे कडधान्य बनले,"२०१०मध्ये , गव्हाचे जागतिक उत्पादन हे ६५१ मिलियन टन होते , ज्यामुळे मका आणि भातानंतर ते तिसरे सर्वाधिक उत्पादन देणारे कडधान्य बनले ." गहू कडधान्यांमधील आहे पीक आहे पराग पोहचवून फलोत्पादन करणार्‍या गव्हाच्या क्षमतेमुळे जातींची निवड करण्यास होते,"गहू हे पहिल्या कडधान्यांमधील एक आहे जे संवर्धित पीक आहे , आणि स्वतः पराग पोहचवून फलोत्पादन करणार्‍या गव्हाच्या क्षमतेमुळे अनेक विभिन्न संवर्धित जातींची निवड करण्यास फारच सुलभ होते ." गव्हाची लागवड सुमारे ई.पू. नंतर च्रंद्रकोरीसारख्या प्रदेशाच्या पलीकडे पसरण्यास सुरवात झाली,गव्हाची लागवड सुमारे ८००० ई.पू. नंतर च्रंद्रकोरीसारख्या सुपीक प्रदेशाच्या पलीकडे पसरण्यास सुरवात झाली . लागवड पुनःपुन्हा होणारी कापणी गवतांच्या धान्यांची पेरणी प्रकारांची निर्मिती झाली गव्हाचे उत्परिवर्ती प्रकार प्राधान्याने शेतकर्‍यांद्वारे निवडले गेले,"लागवड आणि पुनःपुन्हा होणारी कापणी व रानटी गवतांच्या धान्यांची पेरणी ह्यांमुळे देशी प्रकारांची निर्मिती झाली , त्यामुळे गव्हाचे उत्परिवर्ती प्रकार प्राधान्याने शेतकर्‍यांद्वारे निवडले गेले ." हॉर्स कॉलर लेव्हरेज नांगर वापरून केली जाणारी कृषी लागवड पद्धतींपैकी आहे उत्पादकता वाढली,हॉर्स कॉलर लेव्हरेज नांगर वापरून केली जाणारी कृषी लागवड हे पहिल्या नवीन पद्धतींपैकी एक आहे ज्याने उत्पादकता वाढली आहे . नंतर शतकात पेरणीयंत्रांच्या वापराच्या बियाण्याची फेकपेरणी फेकून पेरणी केली गेली वाढ उत्पादकतेत झाली,"खूप नंतर जेव्हा १८व्या शतकात पेरणीयंत्रांच्या वापराच्या ऐवजी बियाण्याची फेकपेरणी ( फेकून पेरणी ) केली गेली , तेव्हा दुसरी मोठी वाढ उत्पादकतेत झाली ." युनिट गव्हाचे उत्पादन वाढले लागवडीखालील जमिनीसाठी पिकाच्या फेरपालटाच्या पद्धती वापरल्या गेल्या खतांचा वापर झाला,"प्रति युनिट शुद्ध गव्हाचे उत्पादन वाढले ह्याचे कारण की मोठ्या लागवडीखालील जमिनीसाठी पिकाच्या फेरपालटाच्या पद्धती वापरल्या गेल्या , आणि रासायनिक खतांचा वापर सर्वत्र सुरू झाला ." अलिकडेच कृषीविषयक शेतकामात मळणीयंत्र कापणीयंत्र टॅक्टरद्वारे ओढले जाणारे मशागतीचे यंत्रे लागवडीचे यंत्रे जाती समावेश केला गेला आहे,"अगदी अलिकडेच सुधारित कृषीविषयक शेतकामात मळणीयंत्र आणि कापणीयंत्र , टॅक्टरद्वारे ओढले जाणारे मशागतीचे यंत्रे व लागवडीचे यंत्रे , आणि अधिक चांगल्या जाती ह्यांचा समावेश केला गेला आहे ." वातावरणातून कार्बन डायोक्साइड वायू ग्रहण करणे पाण्याच्या बाष्पोत्सर्जनामुळे पानातून पाण्याची वाफ निघणे स्टोमाटाचा पानाच्या छिद्रांचा रंधाचा समावेश असतो,वातावरणातून कार्बन डायोक्साइड वायू ग्रहण करणे आणि पाण्याच्या बाष्पोत्सर्जनामुळे पानातून पाण्याची वाफ निघणे ह्या दोन्हींमध्ये स्टोमाटाचा ( किंवा पानाच्या छिद्रांचा / रंधाचा ) समावेश असतो . गव्हाच्या जीनोम अनुक्रम माहितीमुळे जीनमध्ये प्रवेश करता येतो लक्षणांसाठी जीवशास्त्राचा पद्धतीशीर समज कडधान्याच्या पिकाची अभियांत्रिकीच्या दिशेने पाऊल दर्शवते,"गव्हाच्या संपूर्ण जीनोम अनुक्रम माहितीमुळे सर्व ९६,० जीनमध्ये थेट प्रवेश करता येतो आणि अमूल्य लक्षणांसाठी जीवशास्त्राचा पद्धतीशीर / क्रमबद्ध समज आणि कडधान्याच्या पिकाची अभियांत्रिकीच्या दिशेने अत्यावश्यक पाऊल दर्शवते ." गव्हात फेनॉलिक कंपाउंड फेरुलिक अॅसिडच्या स्वरूपात आढळतात गव्हाच्या आजारांच्या प्रतिरोधाशी असतात,"गव्हात , प्रामुख्याने फेनॉलिक कंपाउंड हे अद्राव्य बद्ध फेरुलिक अॅसिडच्या स्वरूपात आढळतात आणि ते गव्हाच्या बुरशीजन्य आजारांच्या प्रतिरोधाशी संबंधित असतात ." हेटरोसिस संकरजओज गव्हात आढळते पिकांचे बियाणे पातळीवर करणे आहे मक्यासोबत केले जाते गव्हाची फुले पराग पोहचवून फलोत्पादन करणारी आहेत,"हेटरोसिस किंवा संकरजओज हे सामान्य गव्हात आढळते , परंतु हे संकरित पिकांचे बियाणे व्यावसायिक पातळीवर उत्पादित करणे कठीण आहे ( जसे की मक्यासोबत केले जाते ) कारण गव्हाची फुले ही परिपूर्ण आणि सामान्यपणे स्वतः पराग पोहचवून फलोत्पादन करणारी आहेत ." गव्हाचा व्यापार पिकांना धरून पिके मिळून आहे,गव्हाचा जागतिक व्यापार हा इतर सर्व पिकांना धरून त्यापेक्षा ( इतर सर्व पिके मिळून त्यापेक्षा ) अधिक जास्त आहे . भातासह गहू जगातील पसंतीचे आहे,"भातासह , गहू हा जगातील सर्वाधिक पसंतीचे प्रमुख खाद्य आहे ." गव्हाचा स्टार्च गव्हाचे उत्पादन आहे गव्हाच्या ग्लूटेनपेक्षा मूल्यात असते,"गव्हाचा स्टार्च हे गव्हाचे एक महत्त्वाचे व्यावसायिक उत्पादन आहे , परंतु गव्हाच्या ग्लूटेनपेक्षा आर्थिक मूल्यात कमी असते ." घरच्या घरी पाणी पीठ मळून केलेला वाडग्यात चोळून पाण्यात धुवून करता येते,"हे घरच्या घरी , पाणी व पीठ मळून तयार केलेला गोळा छोटया वाडग्यात हळुवारपणे चोळून पाण्यात धुवून वेगवेगळे करता येते ." गव्हांमध्ये प्रमाणात फेनॉलिक्स करपणारे एन्झाइम असतात गव्हांपेक्षा चवीला असतात,"पांढर्‍या गव्हांमध्ये अधिक कमी प्रमाणात फेनॉलिक्स आणि करपणारे एन्झाइम असतात , आणि ते सामान्यपणे तांबड्या गव्हांपेक्षा चवीला कमी तुरट असतात ." गव्हाचा बनलेल्या रव्याच्या पीठाच्या रंगाला पीत वर्णकामुळे ल्युटिन म्हणतात,"दुरूम गव्हाचा आणि त्यापासून बनलेल्या रव्याच्या पीठाच्या पिवळसर रंगाला पीत वर्णकामुळे ल्युटिन म्हणतात ," धान्यात असलेल्या एन्झाइमद्वारे रूपासाठी ऑक्सिडीकरण करू शकतो,धान्यात असलेल्या एन्झाइमद्वारे रंगहीन रूपासाठी ऑक्सिडीकरण करू शकतो . धान्य मिळवण्यासाठी कोंडा तुस भुसा काढण्यासाठी दळण कांडन पुढील प्रक्रियेची गरज असते,धान्य मिळवण्यासाठी कोंडा ( तुस ) किंवा भुसा काढण्यासाठी दळण किंवा कांडन ह्यासारख्या पुढील प्रक्रियेची गरज असते . मागे ओढली गेलेली वनस्पती आहे,"ही उभी , अर्ध किंवा मागे ओढली गेलेली , दाट वार्षिक औषधी वनस्पती आहे ." प्रधानमूळ सोटमूळ ग्रंथी असलेली मूलसंस्था निर्माण करते,प्रधानमूळ ( सोटमूळ ) हे गुळगुळीत गोलाकार ग्रंथी असलेली एक शाखित मूलसंस्था निर्माण करते . शेंगा से. मी असतात,शेंगा अरुंद घनगोल आणि साधारणतः सहा से. मी लांब असतात . तुसे काढलेली तोडलेले बी डाळ करण्यासाठी प्रमाणावर वापरली जाते,तुसे काढलेली पूर्ण किंवा तोडलेले बी डाळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते . शेंगा उकडून खाल्ल्या जातात तोडून डाळ केली जाते केल्यानंतर प्रकारचा पोत निर्माण होतो,शेंगा उकडून आणि आख्या खाल्ल्या जातात किंवा तोडून डाळ केली जाते अशाप्रकारे केल्यानंतर वेगळ्याच प्रकारचा चिकट पोत निर्माण होतो . स्वयंपाकामध्ये मोठ्याप्रमाणात वापरले जाते,दक्षिणभारतीय स्वयंपाकामध्ये हे मोठ्याप्रमाणात वापरले जाते . उडीदडाळ इडली-डोश्याचे पीठ करण्यासाठी घटक आहे भाग उडीदडाळीत भाग इडलीतांदूळ घालून पीठ केले जाते,उडीदडाळ इडली-डोश्याचे पीठ करण्यासाठी महत्वाचा घटक आहे ज्यात एक भाग उडीदडाळीत तीन ते चार भाग इडलीतांदूळ घालून पीठ केले जाते . मेदूवडा उडीदवड्यासाठी भिजवून पीठ केले जाते खाद्यतेलामध्ये तळतात,मेदूवडा किंवा उडीदवड्यासाठी भिजवून पीठ केले जाते आणि खाद्यतेलामध्ये तळतात . पापड बनविण्यासाठीसुद्धा पीठाचा वापर केला जातो भारतातील अप्पालम् पापडम्मध्ये पांढरीडाळ वापरली जाते,"पापड बनविण्यासाठीसुद्धा ह्या पीठाचा वापर केला जातो , विशेषतः दक्षिण भारतातील प्रसिद्ध अप्पालम् आणि पापडम्मध्ये सामान्यपणे पांढरीडाळ वापरली जाते ." आहे मधूमेहींसाठी डाळींप्रमाणेच शिफारस केली आहे,ही पोषक आहे आणि मधूमेहींसाठी इतर डाळींप्रमाणेच ह्याची शिफारस केली आहे . स्वयंपाकातसुद्धा आहे डाल माखनीमधील घटक आहे,पंजाबी स्वयंपाकातसुद्धा ही ख्यात आहे जसे डाल माखनीमधील हा महत्वाचा घटक आहे . बंगालमध्ये डाळ करण्यासाठी वापरली जाते,बंगालमध्ये बियुलिर डाळ करण्यासाठी वापरली जाते . राजस्थानमध्ये डाळ करण्यासाठी वापरली बाटीबरोबर खाण्याकरता केल्या जाणार्‍या डाळीसाठी वापरतात,राजस्थानमध्ये डाळ करण्यासाठी ही वापरली विशेषतः बाटीबरोबर खाण्याकरता केल्या जाणार्‍या डाळीसाठी वापरतात . उडीदडाळ अन्नघटक असलेला दालमाखनी अन्नपदार्थ आहे,उडीदडाळ हा मुख्य अन्नघटक असलेला दालमाखनी हा भारतीय अन्नपदार्थ प्रसिद्ध आहे . शास्त्रामध्ये उडीदडाळ औषध वापरली जाते,भारतीय वैद्यक शास्त्रामध्ये उडीदडाळ पारंपारिकरीत्या औषध म्हणून वापरली जाते . औषधशास्त्रात उंदरांमध्ये वंध्यत्वाची लक्षणे दाखविल्याचे निदर्शनास आले आहे,औषधशास्त्रात उंदरांमध्ये वंध्यत्वाची लक्षणे दाखविल्याचे निदर्शनास आले आहे . इमारतींमध्ये बांधकामाच्या साहित्याबरोबर वापर सिमेंटसारखा केला गेला आहे,ऐतिहासिकदृष्ट्या बर्‍याच जुन्या ऐतिहासिक इमारतींमध्ये इतर बांधकामाच्या साहित्याबरोबर ह्याचा वापर सिमेंटसारखा केला गेला आहे . काळात शेंगांचा वापर अपार्य क्रुसिबल्स बनविण्याकरता केला जात असे,मध्ययुगीन काळात शेंगांचा वापर हा अपार्य क्रुसिबल्स बनविण्याकरता केला जात असे . भुईमूग शेंगदाणा आर्चिस् हायपोगे कडधान्याच्या शेंगाच्या प्रजातींपैकी आहे,भुईमूग किंवा शेंगदाणा ( आर्चिस् हायपोगे ) ही कडधान्याच्या किंवा शेंगाच्या प्रजातींपैकी एक आहे . पेरग्वेच्या खोर्‍यात पीक लागवडीखाली आणला गेला,पेरग्वेच्या खोर्‍यात कदाचित सर्वात पीक म्हणून लागवडीखाली आणला गेला . हर्बिक्युअस झुडुप आहे सेमी फूट असते,हे वार्षिक हर्बिक्युअस झुडुप आहे जे ३० ते ५० सेमी ( १. ते १.६ फूट ) उंच असते . रंगाची रेषांचे जाळे असलेली इंच इंच तुर्‍यासारख्या आकाराची फुले असतात,पिवळ्या रंगाची लालसर रेषांचे जाळे असलेली 2 ते 4 सें.मी. . ( 1.6 ते 0.8 5 इंच ) ¾ ते 1½ इंच ) तुर्‍यासारख्या विशिष्ट आकाराची फुले असतात . हायपोगीआ नावाचा अर्थ जमीनीखालील परागसिंचनानंतर फुलाचा देठ वाढतो अंडाशयाचा स्पर्श जमीनीला होईपर्यंत वाकतो,"हायपोगीआ ह्या विशिष्ट नावाचा अर्थ जमीनीखालील , परागसिंचनानंतर फुलाचा देठ वाढतो त्याद्वारे अंडाशयाचा स्पर्श जमीनीला होईपर्यंत वाकतो ." जिओकार्पी उदाहरण आहे देठाची सतत वाढ नंतर अंडाशय जमिनीखाली ढकलले जिथे शेंगा शेंगदाणा स्वरूपात फळ वाढते,"जिओकार्पी हे एक उत्तम उदाहरण आहे – देठाची सतत वाढ नंतर प्रौढ अंडाशय जमिनीखाली ढकलले जिथे शेंगा , शेंगदाणा इत्यादि स्वरूपात फळ वाढते ." शेंगा इंच असून दाणे असतात,शेंगा ३ ते लांब २.८ इंच ) लांब असून त्यात १ ते ४ दाणे असतात . वनस्पतीशास्त्रानुसार सुकामेवा विशिष्टप्रकारच्या सुकवलेल्या फळांसाठीच वापरतात शेंगदाणा सुकामेवा नसून धान्यच मानले जाते,वनस्पतीशास्त्रानुसार सुकामेवा हा विशिष्टप्रकारच्या सुकवलेल्या फळांसाठीच वापरतात त्यामुळे शेंगदाणा हा सुकामेवा नसून द्विदल धान्यच मानले जाते . प्रकारे देशांमध्ये स्वयंपाकात नेहमी शेंगदाणा सुकामेवा दिला जातो इंग्लिशमध्ये संदर्भ नेहमी सुकामेवा दिला जातो,अशाच प्रकारे पाश्चिमात्य देशांमध्ये स्वयंपाकात नेहमी शेंगदाणा सुकामेवा म्हणून दिला जातो आणि इंग्लिशमध्ये त्याचा संदर्भ नेहमी सुकामेवा असाच दिला जातो . प्रजातींमधून ए डुरान्सिस ए इपान्सिस ओळखल्या जातात क्रोमोसमचे संच घेऊन अम्फिडिप्लॉइड अलटेट्रॉप्लॉइड पीकाखालील भुईमूग होय,"दोन वेगळ्या प्रजातींमधून , ज्या ए डुरान्सिस आणि ए इपान्सिस म्हणून ओळखल्या जातात , दोन क्रोमोसमचे संच घेऊन अम्फिडिप्लॉइड किंवा अलटेट्रॉप्लॉइड हा पीकाखालील भुईमूग होय ." टेट्राप्लॉइड प्रजाती ए मोन्टिकोला वन्यप्रजातींमध्ये केल्या पिकाखालील भुईमूगाची निर्मिती झाली,टेट्राप्लॉइड प्रजाती ए मोन्टिकोला वन्यप्रजातींमध्ये संकरित केल्या त्यातून पिकाखालील भुईमूगाची निर्मिती झाली . आज जेथे प्रमाणात आहेत पॅराग्वे बोलिव्हिया प्रांतात आणला,आज जेथे मोठ्या प्रमाणात वन्य जाती उपलब्ध आहेत अशा पॅराग्वे व बोलिव्हिया ह्या प्रांतात सर्वप्रथम हा लागव़ीखाली आणला गेला असावा . मोछसारख्या संस्कृतींमध्ये दाण्याचा वापर कलाकुसरींमध्ये,मोछसारख्या अनेक कोलंबियनपूर्व संस्कृतींमध्ये दाण्याचा वापर कलाकुसरींमध्ये केलेला दिसतो . पुरातत्वज्ञांच्या मते पेरुमध्ये वर्षांपूर्वीचा पुरावा मिळतो,पुरातत्वज्ञांच्या मते पेरुमध्ये ७६०० वर्षांपूर्वीचा ह्याचा सर्वात जुना पुरावा मिळतो . लागवड जवळ जवळ मेसोमेरिकापर्यंत पसरली जिथे साम्राज्यात आढळले आहे मेक्सिकन स्पॅनिश फ्रेंच आतापर्यंत तेनोच्तित्लानचा मेक्सिको सिटीच्या बाजारात विक्रीसाठी देण्यात आले,लागवड जवळ जवळ मेसोमेरिकापर्यंत पसरली जिथे स्पॅनिश साम्राज्यात tlalcacahuatl आढळले आहे ( मेक्सिकन स्पॅनिश cacahuate आणि फ्रेंच cacahuète ) आतापर्यंत तेनोच्तित्लानचा ( मेक्सिको सिटीच्या ) बाजारात विक्रीसाठी देण्यात आले . व्यापार्‍यांनी नंतर शेंगदाणा जगभर पसरवला,युरोपिय व्यापार्‍यांनी नंतर शेंगदाणा जगभर पसरवला . अफ्रिकेत शेतकरी कुलातील प्रजातीची लागवड करीत होते बंबारा शेंगदाणा बीजाच्या शेंगा जमीनीखाली वाढतात,"पश्चिम अफ्रिकेत शेतकरी ह्याच कुलातील प्रजातीची लागवड करीत होते , बंबारा शेंगदाणा ज्याच्या बीजाच्या शेंगा जमीनीखाली वाढतात ." अमेरीकेत वसाहतीच्या काळात भुईमूग लागवडीखालील पीक असले जनावरांचा चारा वापरात होते,अत्तर अमेरीकेत वसाहतीच्या काळात भुईमूग हे जरी लागवडीखालील प्रमुख पीक असले तरी १९३०पर्यंत ते प्रामुख्याने जनावरांचा चारा म्हणून वापरात होते . अमेरीकेत शतकाच्या शेवटी शतकाच्या सुरवातीला अमेरिकेच्या शेतकी विभागाने उपक्रम राबवून भुईमूगाचे उत्पादन खाद्य वापरण्याचे प्रमाण वाढविले,अमेरीकेत १९व्या शतकाच्या शेवटी व २०व्या शतकाच्या सुरवातीला अमेरिकेच्या शेतकी विभागाने उपक्रम राबवून भुईमूगाचे उत्पादन व मानवी खाद्य म्हणून वापरण्याचे प्रमाण वाढविले . कार्यक्रमात होणार्‍या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर शेंगदाण्याच्या पाककृती करण्यासाठी ओळखले जाते,कार्यक्रमात सहभागी होणार्‍या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना शेंगदाण्याच्या शेकडो पाककृती विकसित करण्यासाठी ओळखले जाते . शिरा असलेले पाकळ्या वाटाण्यासारखा आर्चिज् हायपोजिआ झुडपांच्या गुच्छांच्या रूपात जमिनीवर उगवतात,"केशरी शिरा असलेले पिवळ्या पाकळ्या , वाटाण्यासारखा आर्चिज् हायपोजिआ झुडपांच्या गुच्छांच्या रूपात जमिनीवर उगवतात ." स्वपरागणानंतर फुले सुकायला व्हायला लागतात,स्वपरागणानंतर फुले सुकायला व शुष्क व्हायला लागतात . अंडाशयाच्या आधारावरील देठ वृंत वाढते खाली वळून फळे इंच जमीनीत गाडते जिथे वाढ होते,"अंडाशयाच्या आधारावरील देठ म्हणजेच वृंत , वेगाने वाढते , आणि खाली वळून फळे अनेक इंच खोल जमीनीत गाडते जिथे त्यांची पूर्ण वाढ होते ." सुगीच्या काळात सर्वमूळांसकट जमीनीमधून उखडले जाते,सुगीच्या काळात सर्वमूळांसकट जमीनीमधून उखडले जाते . फळाचे आवरण सुरकुतलेले भागात विभागलेले असते शेंगेत बीजे असतात,फळाचे आवरण हे सुरकुतलेले आणि दोन भागात विभागलेले असते आणि त्या शेंगेत एक ते चार बीजे असतात . भुईमूग प्रकाशात मातीत वाढते,भुईमूग प्रकाशात व रवाळ मातीत चांगले वाढते . महिने वातावरणाची मिमी पर्जन्याची इंच प्रमाणातील सिंचनाची आवश्यकता असते वियाणे पेरल्यानंतर दिवसांनी शेंगा होतात,ह्यासाठी पाच महिने उबदार वातावरणाची आणि वार्षिक ५०० ते १००० मिमी पर्जन्याची ( २० ते ३९ इंच ) किंवा त्याच प्रमाणातील सिंचनाची आवश्यकता असते वियाणे पेरल्यानंतर १२० ते १५० दिवसांनी शेंगा तयार होतात . पीक घेतले शेंगा राहतात,जर पीक खूपच लवकर घेतले तर शेंगा कच्च्या राहतात . लागवड केली देठाच्या शेवटी तुकड्यात येतात जमीनीतच राहतात,जर उशीरा लागवड केली तर देठाच्या शेवटी तुकड्यात येतात आणि जमीनीतच राहतात . पीएच् असलेली जमीन असते,५.९ ते ७ पीएच् असलेली आम्लयुक्त जमीन आवश्यक असते . शेंगदाणे वाढ साठवणीच्या घाणीविषयी,शेंगदाणे वाढ वाढ आणि साठवणीच्या दरम्यान विशेषतः घाणीविषयी संवेदनाक्षम आहेत पंक्त्या करण्यासाठी केलेला चारा गाडीतून नेण्यासाठी डंप-रेक आहे,पंक्त्या तयार करण्यासाठी आणि गोळा केलेला चारा गाडीतून नेण्यासाठी डंप-रेक हा खूप आहे . हलवून पसरवून टाकणे नेहमी हाताने केल्या जातात घोड्याद्वारे खेचल्या डंप-रेक्स स्वीप्स टेडिंग यंत्रे गवतकापणीयंत्रांसोबत केली जात असली नंतर कर्षणासाठी जुळवून घेतली जात वापरली गेली असली,"वळवणी आणि हलवून पसरवून टाकणे ह्या नेहमी हाताने केल्या जातात , जरी घोड्याद्वारे खेचल्या जाणार्‍या डंप-रेक्स , स्वीप्स आणि टेडिंग यंत्रे ही गवतकापणीयंत्रांसोबत समांतर तयार केली जात असली तरी , आणि नंतर यांत्रिक कर्षणासाठी जुळवून घेतली जात तरी ( वापरली गेली असली तरी" उपकरण आहे रेक करण्यासाठी पॉलने तंत्राने आसाशी असलेल्या बारवरती संख्येने दात असतात सीटवर बसून घोड्याला मार्ग दाखवत मार्गदर्शन करत चालकाद्वारे पायपट्टी्द्वारे चालते,"उपकरण आहे ; त्यात रेक चालू करण्यासाठी पॉलने आणि अनिवर्ती तंत्राने त्याच्या आसाशी समांतर असलेल्या बारवरती जास्त संख्येने लांब थोडे वक्र दात असतात , हे सीटवर बसून आणि घोड्याला मार्ग दाखवत ( मार्गदर्शन करत चालकाद्वारे पायपट्टी्द्वारे चालते ." गवत पंक्तीमध्ये आढून नेण्यासाठी गवत धान्याची सड वापरले जाते,हे गवत पंक्तीमध्ये आढून नेण्यासाठी आणि गवत व धान्याची सड धुण्यासाठी वापरले जाते . जेथे पुन्हा होण्याचा धोका असणे असते तेथे ढीगांचे पावसापासून होणारे नुकसान टळावे वाळण्यासाठी टप्प्यात सुकलेला चारा ढीगांमध्ये स्कॅन्डिनॅविअन फेन्स साखळीमुळे परिवर्तनाचा काळ वाढतो,"जेथे पुन्हा ओलेचिंब होण्याचा धोका असणे खूप नुकसानकारक असते , तेथे संपूर्ण ढीगांचे पावसापासून होणारे नुकसान कमी टळावे म्हणून व आणखी वाळण्यासाठी मधल्या टप्प्यात अंशतः सुकलेला चारा लहान-लहान ढीगांमध्ये - स्कॅन्डिनॅविअन फेन्स लांबलचक साखळीमुळे परिवर्तनाचा काळ अत्याधिक वाढतो ." बॅलरद्वारा काढला जाणारा भार्‍याचे पावसामुळे प्रमाणावर नुकसान होऊ शकते दिवस ठेवले पिकाच्या पुनर्वाढीसाठी ठरी शकते,बॅलरद्वारा काढला जाणारा सुट्या भार्‍याचे धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते आणि जर अधिक दिवस ठेवले तर पिकाच्या पुनर्वाढीसाठी त्रासदायक ठरी शकते . गवताचे भारे समूहाने जमवातत ओळींच्या मधील जागेत बांधावर ठेवले जाते,गवताचे भारे समूहाने जमवातत आणि ओळींच्या मधील जागेत किंवा बांधावर ठेवले जाते . द्रवीभवन दूर करण्यासाठी कव्हर्स बदलले पाहिजे,द्रवीभवन दूर करण्यासाठी प्लॅस्टिक कव्हर्स वेळोवेळी बदलले पाहिजे . गड्यांकडून बॅलर वापरून काढलेल्या उत्पादनामुळे बॅलरची क्रिया मंदावते,गड्यांकडून बॅलर वापरून काढलेल्या उत्पादनामुळे बॅलरची क्रिया मंदावते . यंत्रे रँडम्कलेक्टर भारा संग्राहक भारे करते वर्गीकरण करते हाताळणी करता लोडर्सना उचलता येते हाताने वर्गीकरण करण्याचे कष्ट वाचवते,"स्वयंचलित यंत्रे जसे रँडम्कलेक्टर आणि पूर्णपणे स्वयंचलित भारा संग्राहक , जे भारे गोळा करते आणि वर्गीकरण करते जे आणखी हाताळणी न करता लोडर्सना उचलता येते आणि हाताने वर्गीकरण करण्याचे कष्ट वाचवते ." कक्षामध्ये जोडणी केलेल्या बॅलर्सचा कक्ष घनफळाचा असतो गवत बांधले जाते नंतर गवत भाराबांधणीच्या प्रक्रियेशी जोडले जाते रोलिंग क्रिया होते,"कक्षामध्ये जोडणी केलेल्या बॅलर्सचा कक्ष हा निश्चित घनफळाचा असतो सुरवातीला गवत अंदाजे बांधले जाते , नंतर जेव्हा गवत भाराबांधणीच्या प्रक्रियेशी जोडले जाते तेव्हा रोलिंग क्रिया सुरू होते ." दाबलेल्या एकीकरण केलेले पीक भारा करते,अशाप्रकारे दाबलेल्या नागमोडी आणि साधारणतः एकीकरण केलेले पीक हे भारा पूर्ण करते . भार्‍यांचे आवरण गाभ्यापेक्षा असते भार्‍याचा आकारहा कक्षाच्या आकाराप्रमाणे ठरतो,भार्‍यांचे वरील आवरण गाभ्यापेक्षा दाट असते आणि भार्‍याचा आकारहा कक्षाच्या आकाराप्रमाणे ठरतो . कक्षातील विचरण बॅलर्स भारा निर्मितीचे तंत्र भार्‍याप्रमाणे वाढते रोलिंग करते,"कक्षातील विचरण बॅलर्स , भारा निर्मितीचे तंत्र हे भार्‍याप्रमाणे वाढते त्यामुळे ते सातत्याने रोलिंग करते ." प्रक्रियेच्या पायरीवर भार्‍याचा आकार बांधून करता येतो,प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर भार्‍याचा आकार बांधून कमी करता येतो . भार्‍यांचा आकार घनमीटर मीटर घनमीटर मीटर असतो,मोठ्या भार्‍यांचा आकार ०.९ घनमीटर / १.२ मीटर लांब ते १.८ घनमीटर / १.५ मीटर लांब असतो . बॅलर्स वापरण्यासाठी जोडणीसाठी असतात भार्‍याचे आकार स्थैर्य पंक्तिच्या उचलीवर कामगाराच्या कुशलतेवर अवलंबून असतात,मोठे बॅलर्स वापरण्यासाठी आणि जोडणीसाठी तुलनेने सोपी असतात पण भार्‍याचे आकार आणि स्थैर्य पंक्तिच्या प्रमाणबद्ध उचलीवर व कामगाराच्या कुशलतेवर अवलंबून असतात . भार्‍यात बांधायचे पीक भार्‍याच्या शुष्कतेपेक्षा असले प्राधान्याने आर्द्र असावे,भार्‍यात बांधायचे पीक भार्‍याच्या प्रमाणित शुष्कतेपेक्षा अधिक शुष्क असले आणि प्राधान्याने १८.००%पेक्षा कमी आर्द्र असावे . भारे सुतळीने गुंडाळलेले असावेत नंतर काढलेले भारा बनविण्यात काळ बांधणीसाठी लागतो,भारे पातळ सुतळीने गुंडाळलेले असावेत आणि नंतर काढलेले आणि भारा बनविण्यात ३०-४०% काळ बांधणीसाठी लागतो . पिकाच्या भार्‍याच्या आकारमानानुसार कामाचा ट तास असतो सुकविण्यासाठी साठवणीपूर्वी भारे शेतात ठेवले जातात शुष्कीकरण नाही,पिकाच्या आणि भार्‍याच्या आकारमानानुसार त्यांच्या कामाचा दर १०-Jun ट / तास असतो सुकविण्यासाठी साठवणीपूर्वी भारे शेतात ठेवले जातात कारण कृत्रिम शुष्कीकरण सहज नाही . नंतर करावयाच्या अमोनिया प्रक्रिये करता नळ्यांच्या स्वरूपात साठवणूक करण्यासाठी भारे वापरले जातात,प्रामुख्याने नंतर करावयाच्या अमोनिया प्रक्रिये करता नळ्यांच्या स्वरूपात साठवणूक करण्यासाठी मोठे भारे वापरले जातात . भारे फ्रंट-एंड लोडरद्वारे नेहमी हाताळले जातात,मोठे भारे जे फ्रंट-एंड लोडरद्वारे नेहमी हाताळले जातात . भारा बांधल्या नंतर पिकाची हानी टाळण्यासाठी शेतामधून काढले जावेत साठवणूकीच्या जागी भार्‍यांमध्ये जागा ठेवून बाजूला ठेवावेत,भारा बांधल्या नंतर पिकाची हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर शेतामधून काढले जावेत आणि योग्य साठवणूकीच्या जागी समीपवर्ती भार्‍यांमध्ये जागा ठेवून एकामेकांच्या बाजूला स्वतंत्रपणे ठेवावेत . भारे साठवताना वर्षभर जागेची स्थिती आहे विचार केला गेला पाहिजे सुगीच्या काळातील नव्हे,भारे साठवताना वर्षभर जागेची स्थिती कशी आहे ह्याचा विचार केला गेला पाहिजे फक्त सुगीच्या काळातील नव्हे . वाढवले योग्यप्रकारे साठवले असेल गवत काळासाठी साठवले शकते स्थितीत नाश पावू शकते निष्काळजीपणाने केलेल्या साठवणूकीमुळे होऊ शकते,नीट वाढवले असेल व योग्यप्रकारे साठवले असेल तर गवत जास्त काळासाठी साठवले शकते ह्या उलट स्थितीत लवकर नाश पावू शकते आणि निष्काळजीपणाने केलेल्या साठवणूकीमुळे नष्ट होऊ शकते . गवत साठवण्याचा हेतू सुकविण्याचा असतो सडणे वाळवी जनावरे आग वार्‍यामुळे होणार्‍या नासाडीपासून वाचविण्याचा असतो,"गवत साठवण्याचा हेतू हा ते सुकविण्याचा असतो आणि सडणे वाळवी , भटकी जनावरे , आग किंवा वार्‍यामुळे होणार्‍या नासाडीपासून वाचविण्याचा असतो ." भुश्याच्या गोदामासाठी भार्‍यासाठी असू साठवणीच्या जागेचा वर्षभर चौथरा असावा साठवणीच्या काळाचा नव्हे,भुश्याच्या गोदामासाठी किंवा भार्‍यासाठी असू दे साठवणीच्या जागेचा वर्षभर चौथरा कोरडा असावा फक्त साठवणीच्या काळाचा नव्हे . जागा वर्षभर पूर्णकाळ वाहतुकीसाठी वापरता येण्याजोगी असावी जनावरांपासून प्रकारच्या आगीच्या धोक्यापासून असावी,ही ( जागा ) वर्षभर पूर्णकाळ वाहतुकीसाठी सहज वापरता येण्याजोगी असावी आणि भटक्या जनावरांपासून आणि कोणत्याही प्रकारच्या आगीच्या धोक्यापासून संरक्षित असावी . असेल शेतात साठवण करण्यापेक्षा वापराच्या ठिकाणापासून जवळ करावी,जेव्हा शक्य असेल तेव्हा शेतात साठवण करण्यापेक्षा वापराच्या ठिकाणापासून जवळ करावी . धान्यकोठारा जिथे पद्धत शेतात जोनर गवतनिर्मिती होण्याआधी मालाचा भुसा प्रमाणातील गवत साठविण्याची पद्धत होती,धान्यकोठारा व्यतिरिक्त जिथे मुख्य पद्धत मोठ्या किंवा लघु शेतात जोनर सुधारित व्यावसायिक गवतनिर्मिती माहित होण्याआधी सुट्ट्या मालाचा भुसा हा मोठ्या प्रमाणातील गवत साठविण्याची पारंपारीक पद्धत होती . एकदा गवत आवश्यकतेनुसार वाळले कोठारांमध्ये वाहून आणून साठवले जाते,एकदा गवत आवश्यकतेनुसार वाळले की कोठारांमध्ये वाहून आणून साठवले जाते . शेतांमध्ये गाड्यांवर गवत चढवले पाहिजे प्रकारे चढवले प्रकारे उतरवले पाहिजे,शेतांमध्ये गाड्यांवर गवत काळजीपूर्वक चढवले पाहिजे आणि ज्या प्रकारे चढवले त्याच प्रकारे उतरवले पाहिजे . बार्ली तृणधान्य जनावरांचा चारा प्रमाणात वापरले जाते,बार्ली हे तृणधान्य जनावरांचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते . बाकीचे व्हिस्कीमध्ये माल्ट साखर अन्न वापरले जाते बार्ली पोएसी वनस्पतीकुलातील आहे गवत ओळखली जाते,जेव्हा बाकीचे व्हिस्कीमध्ये माल्ट म्हणून किंवा साखर तसेच आरोग्यकारक अन्न म्हणून वापरले जाते बार्ली पोएसी ह्या वनस्पतीकुलातील आहे जी सामान्यपणे गवत म्हणून ओळखली जाते . प्रकारात आहेत बार्ली बार्ली बार्ली फ्लेक्स,"हे वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत जसे पूर्ण बार्ली , तूसयुक्त बार्ली , दाणेदार बार्ली आणि बार्ली फ्लेक्स ." कॉपर फॉस्फरस कॅलशिअम पोषकद्रव्यांसारख्या खनिजांचा स्रोत आहे,"हा एक झिंक , कॉपर , फॉस्फरस इत्यादी तसेच इतर कॅलशिअम आणि लोहासारखी पोषकद्रव्यांसारख्या खनिजांचा अत्यंत समृद्ध स्रोत आहे ." बार्ली तृणधान्य तृणधान्य मानले जाते,बार्ली हे तृणधान्य पहिले गृहसंवर्धित तृणधान्य मानले जाते . इमर गव्हाबरोबर देणार्‍या ऑन्ड गव्हाबरोबर बार्ली तृणधान्य पीक सुमारे इ.स.वीपूर्व सुमारास किंवा आधी अस्तित्वात होते,"इमर गव्हाबरोबर , कमी उत्पन्न देणार्‍या ऑन्ड गव्हाबरोबर बार्ली हे तृणधान्य साहाय्यक पीक प्राचीन सुमारे इ.स.वीपूर्व ५०००च्या सुमारास किंवा त्यापेक्षाही आधी अस्तित्वात होते ." उपयोग बिअर ब्रेड बनविण्या होता,त्यावेळी बार्लीचा उपयोग बिअर आणि ब्रेड बनविण्या इतकाच मर्यादित होता . युरोपातील कारणांमुळे ग्रीसमधील कारणांमुळे वाढले,युरोपातील धार्मिक कारणांमुळे तसेच ग्रीसमधील कारणांमुळे बार्लीचे महत्व वाढले . रोमन ग्लाडिएटर्स वाईकिंग्जसाठीसुद्धा बार्ली तृणधान्य ठरू लागले,रोमन ग्लाडिएटर्स आणि समुद्रपर्यटनविषयक वाईकिंग्जसाठीसुद्धा बार्ली हे प्रमुख तृणधान्य ठरू लागले . बार्ली प्रोटीनचे असल्याने पाळीवप्राण्यांचा चारा वापरले जाते,बार्ली हे प्रोटीनचे आगार असल्याने पाळीवप्राण्यांचा चारा म्हणून वापरले जाते . जनावरांचे खाणे वापरलेले बार्ली रोल केलेले दळलेले फुलवलेले असते,जनावरांचे खाणे म्हणून वापरलेले बार्ली रोल केलेले दळलेले फुलवलेले किंवा दाणेदार असते . उत्पादने धान्याच्या रूपात मुरवैरणीच्या रूपात नळ्यांच्या रूपात जनावरांना मांसासाठी वाढविलेल्या जनावरांना दिले जाते,"ही उत्पादने धान्याच्या रूपात , मुरवैरणीच्या रूपात किंवा नळ्यांच्या रूपात दुभत्या जनावरांना व मांसासाठी वाढविलेल्या जनावरांना दिले जाते ." माल्टची सहोत्पादने जनावरांचा चारा वापरली जातात,माल्टची सहोत्पादने जनावरांचा चारा म्हणून वापरली जातात . बार्लीचे प्रकार माणसांनी असल्याचे दिसते,बार्लीचे अनेक प्रकार माणसांनी खाण्यास योग्य असल्याचे दिसते . बार्लीच्या लाह्यांपासून बनविलेले लापशी कुकीज बार्लीच्या कोंड्यापासून बनविलेले अन्नपदार्थ बार्लीच्या पीठापासून बनवलेले कुकीज ब्रेड पास्ता,ह्यामध्ये बार्लीच्या लाह्यांपासून बनविलेले लापशी मुएसली कुकीज इत्यादी बार्लीच्या कोंड्यापासून बनविलेले अन्नपदार्थ आणि बार्लीच्या पीठापासून बनवलेले मफिन्स कुकीज ब्रेड पास्ता इत्यादी माल्टेड बार्ली पेयांमध्ये वापरले उदा बिअर वाइन,"माल्टेड बार्ली अल्कोहोलीक पेयांमध्ये वापरले उदा बिअर , वाइन इत्यादी" माल्टेड बार्ली फ्लेव्हर्स माल्ट एक्स्ट्रॅक्टस् माल्ट पीठासाठी वापरतात,"ह्या शिवाय माल्टेड बार्ली फ्लेव्हर्स , गोडी , माल्ट एक्स्ट्रॅक्टस् व माल्ट पीठासाठी वापरतात ." बार्ली क्षेत्रातही वापरले जाते कृषिक्षेत्र,खाद्यपदार्थांव्यतिरीक्त बार्ली इतर क्षेत्रातही वापरले जाते जसे औद्योगिक व कृषिक्षेत्र . शेतात दगडांनी चारा झाडपाला असेल पाणी लागते हिल भागापासून सुरूवात करून पात्याच्या बाजूंवर किनार्‍यांवर फटका देऊन पात्याचे तीक्ष्णन धार काढणे होय,शेतात विशिष्ट दगडांनी जर चारा / झाडपाला सुका असेल तर काहींना पाणी लागते हिल भागापासून सुरूवात करून पात्याच्या दोन्ही बाजूंवर किनार्‍यांवर फटका देऊन पात्याचे तीक्ष्णन म्हणजे धार काढणे होय . स्टीलच्या पात्याच्या भाग असतो टोक मुठीत अडकवण्याच्या भागाच्या स्वरूपात टँगच्या स्वरूपात असतो स्नेडशी जोडतो,"सौम्य स्टीलच्या पात्याच्या पाठचा भाग मजबूत असतो , ज्याचा शेवटचा टोक एका मुठीत अडकवण्याच्या निमुळत्या भागाच्या स्वरूपात टँगच्या स्वरूपात असतो जो स्नेडशी जोडतो ." तृणधान्ये झाडपाला कापण्यासाठी लांबी सेंमी असते कापण्यासाठी पाती वापरली जातात पात्यांसाठी वापरात असलेल्या कौशल्याची नसलेल्या जमिनीच्या पृष्ठभागाची गरज असते,तृणधान्ये आणि झाडपाला कापण्यासाठी त्याची लांबी ही ७५ - १०० सेंमी असते कापण्यासाठी अधिक लहान पाती वापरली जातात ; अधिक मोठ्या पात्यांसाठी वापरात असलेल्या अधिक कौशल्याची आणि दगडी नसलेल्या जमिनीच्या पृष्ठभागाची गरज असते . पात्याच्या बाजूची रुंदी सेंमी असते खोड असलेले पदार्थ वनस्पती हाताळ्यासाठी असू शकते,"कापणीसाठी पात्याच्या मागच्या बाजूची रुंदी ही १० सेंमी किंवा त्यापेक्षा कमी असते , परंतु जाड खोड असलेले पदार्थ वनस्पती हाताळ्यासाठी अधिक रुंद असू शकते ." पाळ्या स्नेड्स लाकडाच्या असतात आता धातूच्या नळ्यादेखील वापरत असल्या,"पाळ्या स्नेड्स ह्या पारंपारिकरित्या लाकडाच्या असतात , जरी आता हलक्या धातूच्या नळ्यादेखील वापरत असल्या तरी ." प्रकारची मूठ असते हातासाठी पकड असते टोकाला पकड असते स्कॉटलँडमध्ये वापरला जाणारा प्रकार पकडींच्या वाई आकाराची पाळी असते,पारंपरिक प्रकारची मूठ ही मोठी असते आणि उजव्या हातासाठी त्याच्या मध्यभागी पकड असते ; काहींमध्ये टोकाला दुसरी पकड असते ; स्कॉटलँडमध्ये वापरला जाणारा एक सुधारित प्रकार ही दोन पकडींच्या वाई आकाराची पाळी असते . पाळ्यांच्या स्नेड्सच्या डिझाइनमध्ये वेगळपणा असतो प्रकारे बनविले जाते संचालक ऑपरेटर पसरवत हाथ पसरवून हातांनी क्षितिजसमांतर जमिनीवर गवत कापू देतात उपकरण पाते नेहमी जमिनीशी होत तणावाविना अर्धवृत्तात फिरविले जाऊ शकेल,"पाळ्यांच्या स्नेड्सच्या डिझाइनमध्ये बराच वेगळपणा असतो , परंतु हे अशा प्रकारे बनविले जाते की हा संचालक ऑपरेटर पसरवत हाथ पसरवून आणि दोन्ही हातांनी एकसारखीच क्षितिजसमांतर समतल जमिनीवर गवत कापू देतात , जेणेकरून हे उपकरण , पाते नेहमी जमिनीशी समांतर होत आणि अनावश्यक तणावाविना , एका रुंद अर्धवृत्तात फिरविले जाऊ शकेल ." वापरणार्‍याच्या उंचीनुसार पाळीची लांबी पकडीची पकडींची स्थिती ठरविली पाहिजे,वापरणार्‍याच्या उंचीनुसार पाळीची लांबी आणि पकडीची पकडींची स्थिती ठरविली पाहिजे . पाते रिंग-कनेक्टरने पाळीला जोडलेले असते स्क्रू पाचरने कीलने बसवलेले असते पाते पाळीमधील कोन करणे होते,पाते हे रिंग-कनेक्टरने पाळीला जोडलेले असते जे स्क्रू किंवा पाचरने कीलने बसवलेले असते ; ह्यामुळे पाते आणि पाळीमधील कोन नियंत्रित करणे शक्य होते . लोहाराद्वारे पात्याच्या भागाच्या टँगचा कोण सुधारून पात्याची संरेखन करू शकतो,"लोहाराद्वारे , पात्याच्या पाठच्या भागाच्या टँगचा कोण सुधारून पात्याची उभे संरेखन नियंत्रित करू शकतो ." दव अवस्थेत असते गवताची रोपटी सकाळी कोयत्याने कापणे असते,"जेव्हा दव त्यावर स्थिर अवस्थेत असते तेव्हा गवत , खासकरून नैसर्गिक गवताची बारीक रोपटी , हे सकाळी कोयत्याने कापणे खूप अधिक सोपे असते ." जेथे गवताचा वापर प्रमाणात केला तेथे क्षेत्रांमध्ये खुरपे वारंवार सुचविले जाते नेहमी कारण असू शकते जगात कोयत्याची कला विसरलेली तंत्रज्ञांकडे आतादेखील कोयत्याच्या काम करण्याची प्रविणता आहे,"जेथे गवताचा वापर मोठ्या प्रमाणात केला तेथे नवीन क्षेत्रांमध्ये खुरपे वारंवार सुचविले जाते , नेहमी थोड्याशा ; ह्याचे कारण हे असू शकते की पाश्चिमात्य जगात कोयत्याची कला जवळजवळ विसरलेली आणि काही तंत्रज्ञांकडे आतादेखील कोयत्याच्या देखभालासहित हे कठीण आणि कुशल काम प्रभावीपणे प्रदर्शित करण्याची पाश्चिमात्य प्रविणता आहे ." कोयत्याने गवतकापणी करणे कौशल्याचे काम आहे खुरप्याने कापणी करण्यापेक्षा असते,"कोयत्याने गवतकापणी करणे हे कौशल्याचे काम आहे , आणि ते खुरप्याने कापणी करण्यापेक्षा खूप भिन्न असते ." चार्‍याचे पीक रेषेत पुढे पिकातून कापून टाकत घाव करून कापले जाते,चार्‍याचे पीक हे एका सरळ रेषेत पुढे सरकत आणि उभ्या पिकातून कापून टाकत मोठमोठे घाव करून ( कापले जाते . कोयता पात्याच्या लांबीच्या सुमारे पट चारा कापू शकते सेंमीचा कोयता सेंमी,"कोयता आपल्या पात्याच्या लांबीच्या सुमारे 2½ पट ( चारा ) कापू शकते , म्हणजेच ७५ सेंमीचा कोयता १७५ सेंमी ." नसलेले गवत कापू शकतो पिकात पात्याची रुंदी करावी,"जड नसलेले रुंद गवत कापू शकतो , अधिक घनदाट पिकात पात्याची रुंदी कमी करावी ." नसलेल्या जमिनीवर तासाला सुमारे m2 गवतकापणी करू शकतो,"चांगल्या सपाट , दगडी नसलेल्या जमिनीवर , एका तासाला सुमारे ५०० m2 गवतकापणी करू शकतो ." हिरवळ गवतकापणीप्रमाणे पंक्तीकरण वळवणी हातानी केली जात होती अलिकडेच सापेक्षतेने घरी पातळीवर बनवलेले काटे दंताळे वापरले जात होते वापरात आहेत,"हिरवळ गवतकापणीप्रमाणे , पंक्तीकरण आणि वळवणी आत्तापर्यंत हातानी केली जात होती तोपर्यंत अलिकडेच सापेक्षतेने विविध घरी किंवा स्थानिक पातळीवर बनवलेले लाकडी काटे आणि दंताळे वापरले जात होते , आणि अजून ते वापरात आहेत ." उपकरणांशिवाय हाताने नसते आहे,"उपकरणांशिवाय हाताने वळवणी ही असामान्य नसते , परंतु खूप आहे ." धातूचे बनलेले काटे अलीकडे अस्तित्वात,धातूचे बनलेले काटे अलीकडे अस्तित्वात आले गवताच्या हाताळणीसाठी भारा भरताना ढीग करताना काटा वापरला जातो,गवताच्या सर्व हाताळणीसाठी भारा भरताना आणि ढीग तयार करताना हा काटा वापरला जातो . शेवटी वाळवण्यासाठी झाडपाला चारा घरवाडीत नेऊ शकतो ठिकाणी जेथे गुरे-ढोरे मार्गात नसतात,"शेवटी वाळवण्यासाठी झाडपाला चारा घरवाडीत नेऊ शकतो , अशा ठिकाणी जेथे गुरे-ढोरे मार्गात नसतात ." घरवाडीत सुकण्याची कारणे आहेत सुकण्यासाठी क्षेत्रांची उपलब्धता शेतात जाता भागांत झाडपालाच्या बाबतीत अंतरावर असू शकते प्रमाणात हाताळण्याची सुविधा शेतातून चोरी होण्याचीदेखील शक्यता समावेश आहे,"घरवाडीत सुकण्याची अनेक कारणे आहेत , ज्यात सुकण्यासाठी योग्य क्षेत्रांची उपलब्धता , शेतात न जाता डोंगराळ भागांत नैसर्गिक झाडपालाच्या बाबतीत काही अंतरावर असू शकते ) कमी प्रमाणात वळवणी आणि हाताळण्याची सुविधा , आणि शेतातून चोरी होण्याचीदेखील शक्यता , ह्यांचा समावेश आहे ." अनेकदा प्रमाणात पद्धतींमध्ये छतांवर झाडांमध्ये शेतघरांच्या आसपास साठविले जाते गुरे-ढोर्‍यांच्या पोहोचच्या आवाक्याच्या बाहेर ठेवले जाते,"अनेकदा कमी प्रमाणात पारंपरिक पद्धतींमध्ये छतांवर , झाडांमध्ये आणि शेतघरांच्या आसपास साठविले जाते , अनेकदा चरणार्‍या गुरे-ढोर्‍यांच्या पोहोचच्या / आवाक्याच्या बाहेर हे ठेवले जाते ." जेथे वाळणे असते हवामान असते तेथे गवत दिवस हातांनी कोक्समध्ये ठेवू शकतो पाऊस जवळ येऊन ठेपलेला असतो भारेदेखील करू शकतो नंतर पावासनंतर पुन्हा पसरवून ठेऊ शकतो,"जेथे वाळणे हळू असते आणि हवामान अनिश्चित असते , तेथे गवत काही दिवस हातांनी कोक्समध्ये ठेवू शकतो ; जेव्हा पाऊस जवळ येऊन ठेपलेला असतो तेव्हा भारेदेखील तयार करू शकतो आणि नंतर पावासनंतर पुन्हा पसरवून ठेऊ शकतो ." ढीग लावण्याआधी शेत सुकवण्यासाठी हवा खेळती राहण्यासाठी ट्रायपॉडद्वारे कॉक्समध्ये ढीग करणे एकेकाळी ब्रिटेनमध्ये होते,शेवटच्या ढीग लावण्याआधी पूर्ण शेत सुकवण्यासाठी व हवा खेळती राहण्यासाठी सेंट्रल लाकडी ट्रायपॉडद्वारे मोठ्या कॉक्समध्ये मधोमध ढीग करणे एकेकाळी उत्तर ब्रिटेनमध्ये प्रचलित होते . तुकडे-तकुडे होणे सन ब्लिचिंग टाळण्यासाठी कॉक्स पंक्ती क्षेत्रांतदेखील वापरल्या जातात,तुकडे-तकुडे होणे आणि सन ब्लिचिंग टाळण्यासाठी कॉक्स आणि मोठ्या पंक्ती ह्या उष्ण कोरड्या क्षेत्रांतदेखील वापरल्या जातात . बांधणीच्या स्वरूपात हाताने गट्ठे करणे झालेली गासडी बांधणीची पद्धत जेथे गवत कापले जाते तेथे भागांत आहे,बांधणीच्या स्वरूपात - हाताने गट्ठे तयार करणे - सुरू झालेली गासडी बांधणीची पद्धत जेथे नैसर्गिक गवत पारंपारिकरित्या कापले जाते तेथे काही भागांत अजून सर्वसाधारण आहे . आशियातील प्रदेशांमध्ये पानांचे नुकसान व्हावे कडधान्याच्या गवतासाठी कैच्यांचा वापर प्रमाणात केला जातो,आशियातील निमशुष्क प्रदेशांमध्ये पानांचे नुकसान कमी व्हावे म्हणून कडधान्याच्या गवतासाठी लहान कैच्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो . अभ्यासांत अर्जेटिना आशियातील प्रदेशांमधील देशांकडून बांधणीचा अहवाल आला आहे,"व्यष्टिगत अभ्यासांत , अर्जेटिना तसेच आशियातील निमशुष्क प्रदेशांमधील सर्वाधिक देशांकडून बांधणीचा अहवाल आला आहे ." अर्जेंटाईन चाकोवरील अभ्यासातील अहवालानुसार जेथे गवत काडी दूरवरच्या अंतरावर न्यावे लागत तेथे हस्तमुद्रणयंत्रे केली जायची अजूनही प्रदेशांत वापर केला जातो,अर्जेंटाईन चाकोवरील व्यष्टिगत अभ्यासातील अहवालानुसार जेथे गवत आणि काडी ह्या दूरवरच्या अंतरावर वाहून न्यावे लागत तेथे स्थावर हस्तमुद्रणयंत्रे तयार केली जायची ; अजूनही काही प्रदेशांत त्यांचा वापर केला जातो . चारा निर्माण करण्यामध्ये परिवहन काम होते आधी पशु-गाड्यांचा दीर्घकाळापर्यंत वापर करण्यात आला आहे,चारा निर्माण करण्यामध्ये परिवहन हे पहिले यांत्रिक काम होते - खूप आधी - आणि पशु-गाड्यांचा दीर्घकाळापर्यंत वापर करण्यात आला आहे . भारे प्रकारे वाहून नेता यावे गवतनिर्मितीमध्ये गाड्यांचे क्षेत्र वाढण्यासाठी चौकटी जोडल्या बसविल्या जातात,"अवजड भारे अधिक चांगल्या प्रकारे वाहून नेता यावे म्हणून , गवतनिर्मितीमध्ये गाड्यांचे क्षेत्र वाढण्यासाठी चौकटी जोडल्या ( बसविल्या ) जातात ." चढणीच्या जमिनीवर चाक्यांच्या गाड्या नेणे आहे तेथे मजूरांसाठी बॅक-फ्रेम्स दोर्‍या पॅक-सॅडल्सदेखील वापरले जातात,प्रामुख्याने अति चढणीच्या जमिनीवर किंवा चाक्यांच्या गाड्या नेणे अशक्य आहे तेथे मजूरांसाठी बॅक-फ्रेम्स आणि दोर्‍या तसेच पॅक-सॅडल्सदेखील वापरले जातात . गाडीने सोडले जाते गवत पंज्याने भरले जाते वॅगनवर लावले जाते कोपर्‍यांमध्ये ठेवले पाहिजे नंतर किनार्‍यांवर शेवटी थरावर लावून काळजी घेत पाहिले पाहिजे काटे असलेले गवत आधीची करेल,"जेव्हा हे गाडीने सोडले जाते , तेव्हा गवत सामान्यपणे काटेरी पंज्याने भरले जाते आणि काळजीपूर्वक वॅगनवर लावले जाते : प्रथम कोपर्‍यांमध्ये ठेवले पाहिजे , नंतर किनार्‍यांवर , आणि शेवटी थरावर थर लावून मध्यभागी , ह्याची काळजी घेत हे पाहिले पाहिजे की प्रत्येक काटे असलेले गवत आधीची परत बंद करेल ." जमिनीवरून भारे नेणे नाही जमीन चढणीची असेल उतरणीवर काम करणे आहे पिकाचे पंक्तीकरण करताना विचारात घेतले पाहिजे,"उतरत्या जमिनीवरून उंच अवजड भारे नेणे सोपे नाही ; जर जमीन जरादेखील चढणीची असेल तर उतरणीवर काम करणे आवश्यक आहे , आणि पिकाचे पंक्तीकरण करताना हे विचारात घेतले पाहिजे ." पात्याचे गवतकापणीयंत्र करण्यात आले होते लगेचच शेतीचे गवतकापणीयंत्र बनले,जाणार्‍या दुधारी पात्याचे गवतकापणीयंत्र सुरू करण्यात आले होते आणि लगेचच मोठ्या शेतीचे प्रमुख गवतकापणीयंत्र बनले . गवतकापणीयंत्रमध्ये चाकांवर स्वार झालेल्या चालकासाठी असते जेथून पॉवर चल आसाद्वारे गेअर्सद्वारे कापणीच्या तंत्रापर्यंत होते,"गवतकापणीयंत्रमध्ये दोन चाकांवर स्वार झालेल्या चालकासाठी सीटसहित असते , जेथून पॉवर चल आसाद्वारे आणि विविध गेअर्सद्वारे कापणीच्या तंत्रापर्यंत पारेषित होते ." कापणी तंत्र लिव्हर्सद्वारे कटर बारची जुळवाजुळव करू देणार्‍या जोडलेल्या ड्रॅग बारद्वारे चौकटीशी जोडलेले असते,कापणी तंत्र हे लिव्हर्सद्वारे कटर बारची जुळवाजुळव करू देणार्‍या दुहेरी जोडलेल्या ड्रॅग बारद्वारे मुख्य चौकटीशी जोडलेले ( संबंधित ) असते . क्रॅंक शॅफ्ट रॉड पिटमन घूर्णन गतीचे व्युत्क्रमणामध्ये रुपांतर करतात,क्रॅंक शॅफ्ट आणि संबंधित रॉड ( पिटमन ) हे घूर्णन गतीचे व्युत्क्रमणामध्ये रुपांतर करतात . कात्रींचा भाग करणार्‍या फिंगर्सनी लेड्जर प्लेट्स वाहून कापणीयंत्राचा बार नेहमी मी. असतो,कात्रींचा अर्धा भाग तयार करणार्‍या फिंगर्सनी लेड्जर प्लेट्स वाहून नेणार्‍या कापणीयंत्राचा बार हा नेहमी १.२५ मी. किंवा जास्त लांब असतो . पाती असलेल्या चाकूच्या बारने कापणीच्या क्रिया केली जाते,त्रिकोणी पाती असलेल्या दुधारी चाकूच्या बारने कापणीच्या क्रिया पूर्ण केली जाते . खिळे ठोकून बाहेर काढून तुकडे घालून चाकूचे भाग हलवण्यासारखे असतात,दोन खिळे ठोकून बाहेर काढून आणि नवीन तुकडे घालून चाकूचे भाग सहजतेने हलवण्यासारखे असतात . पिकापासून कापलेला झाडपाला चारा पडून राहण्यासाठी बाराच्या टोकाला स्वाथ-बोर्ड असतो,उभ्या पिकापासून कापलेला झाडपाला / चारा लांब पडून राहण्यासाठी बाराच्या टोकाला मोठा स्वाथ-बोर्ड असतो . गवतकापणीयंत्राची बांधणी सापेक्षतेने आहे कार्यशाळांद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो करू शकतो शेतांची गरज असते पातींना धार लावली पाहिजे,"ह्या गवतकापणीयंत्राची बांधणी सापेक्षतेने सोपी आहे आणि त्यांना प्राथमिक कार्यशाळांद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो आणि ती दुरुस्त करू शकतो , परंतु यासाठी साफ शेतांची गरज असते आणि ह्या पातींना नियमितपणे धार लावली पाहिजे ." आहे फिंगर्सचे लेड्जर प्लेट्स संरेखनामध्ये पाहिजे चाकूचे भाग घसरत जातील,हे अत्यावश्यक आहे की सर्व फिंगर्सचे लेड्जर प्लेट्स संरेखनामध्ये पाहिजे जेणेकरून ह्या चाकूचे भाग त्यांच्यावर अलगदपणे घसरत जातील . कापणीयंत्राचा दांडा संरेखनात असतो क्रँकपिन चाकूचा भाग चाकूचे बाहेरील टोक पंक्तीत ओळीत असतात,"ह्या कापणीयंत्राचा दांडा हा योग्य संरेखनात असतो जेव्हा क्रँकपिन , चाकूचा वरचा भाग आणि चाकूचे बाहेरील खालचे टोक हे सर्व पंक्तीत ( ओळीत ) असतात ." प्रकारच्या गवतकापणीयंत्राला कापणीसाठी किलोवॅट मीटर पॉवरची आवश्यकता असते ताशी वेग असतात,"ह्या प्रकारच्या गवतकापणीयंत्राला कापणीसाठी १.५ किलोवॅट प्रति मीटर पॉवरची आवश्यकता असते , आणि ३ ते ८ किमी / ताशी अधिक वेग योग्य असतात ." गवतकापणीयंत्राचा प्रकार आहे पशूंद्वारे जनावर्‍यांद्वारे ओढला जाऊ शकतो,हे फक्त गवतकापणीयंत्राचा एक प्रकार आहे जो पशूंद्वारे ( जनावर्‍यांद्वारे ) ओढला जाऊ शकतो . गवतकापणीयंत्र नेहमी जनावरांद्वारे ओढले जाते गवतकापणीयंत्राद्वारे एकवेळेला कामगारांकडून उपकरणाद्वारे केल्या जाणार्‍या गवतकापणीच्या प्रमाणाच्या प्रमाणात गवतकापणी केली जाते,हे गवतकापणीयंत्र नेहमी दोन जनावरांद्वारे ओढले जाते आणि या गवतकापणीयंत्राद्वारे एकवेळेला कामगारांकडून उपकरणाद्वारे केल्या जाणार्‍या गवतकापणीच्या प्रमाणाच्या तुलनेत योग्य प्रमाणात गवतकापणी केली जाते . गवतकापणीयंत्रानंतर लगेच चारा हाताने परतला पाहिजे स्टार-व्हील रेक असेल हाताळणी मॅन्युअल असावी उपकरणाने असावी,"गवतकापणीयंत्रानंतर लगेच चारा हाताने परतला पाहिजे , किंवा जर स्टार-व्हील रेक उपलब्ध असेल तर त्याने पुढील हाताळणी ही एकतर मॅन्युअल असावी नाहीतर साध्या उपकरणाने असावी ." तेल उपयोगांमध्ये अनुप्रयोगांमध्ये वापरले जाते,तेल हे अनेक औद्योगिक उपयोगांमध्ये ( अनुप्रयोगांमध्ये ) वापरले जाते . युनायटेड स्टेट्स ब्राझिल अर्जेन्टिना चायना भारत सोयाचे उत्पादक आहेत,युनायटेड स्टेट्स ( ३६.००% ) ब्राझिल ( ३६.००% ) अर्जेन्टिना ( १८.००% ) चायना ( ५.००% ) आणि भारत ( ४.००% ) हे सोयाचे प्रमुख उत्पादक आहेत . बीन्समध्ये फायटिक अॅसिड अल्फा-लायनोलेनिक अॅसिड आसोफ्लेव्होनेस प्रमाण असते,"बीन्समध्ये फायटिक अॅसिड , अल्फा-लायनोलेनिक अॅसिड , आणि आसोफ्लेव्होनेस ह्यांचे प्रमाण लक्षणीय असते ." सोयाबीन खाद्यपदार्थ जापानमध्ये इदामामे म्हणतात इंग्रजीमध्ये इदामामे पदार्थालाच म्हणतात,"अपरिपक्व सोयाबीन आणि त्याचा खाद्यपदार्थ ह्या दोघांना जापानमध्ये इदामामे म्हणतात , परंतु इंग्रजीमध्ये इदामामे फक्त विशिष्ट पदार्थालाच म्हणतात ." ग्लायसिन नाव असलेली प्रजाती अॅमिनो अॅसिडसारखीच असते,ग्लायसिन नाव असलेली प्रजाती ही साध्या अॅमिनो अॅसिडसारखीच असते . शतकाच्या सुरुवातीपासून अमेरिकामध्ये सोयाबीन्सला बीन बीन म्हणतात,२०व्या शतकाच्या सुरुवातीपासून अमेरिकामध्ये सोयाबीन्सला सोन्याचा बीन किंवा चमत्कारिक बीन म्हणतात . प्रजाती ग्लायसिन विल्ड ग्लायसिन सोजा उपप्रजातींमध्ये केली आहे,प्रजाती ग्लायसिन विल्ड ही ग्लायसिन व सोजा ह्या दोन उपप्रजातींमध्ये विभाजित केली आहे . उपप्रजाती सोजा मोएंच एफ. जे. हर्म. लागवडीचे सोयाबीन ग्लायसिन मॅक्स एल. मेर. सोयाबीन ग्लायसिन सोजा सायएब झुक समावेश होतो,"उपप्रजाती सोजा ( मोएंच ) एफ. जे. हर्म. ह्यामध्ये लागवडीचे सोयाबीन , ग्लायसिन मॅक्स ( एल. ) मेर. , आणि रानटी सोयाबीन , ग्लायसिन सोजा सायएब . व झुक ह्यांचा समावेश होतो ." ग्लायसिन सोजा ग्लायसिन मॅक्सचा पूर्वज आहे चायना जापान कोरिया तायवान रशियामध्ये जंगलात वाढतो,"ग्लायसिन सोजा हा ग्लायसिन मॅक्सचा रानटी पूर्वज आहे , आणि तो चायना , जापान , कोरिया , तायवान व रशियामध्ये जंगलात वाढतो ." उपप्रजाती ग्लायसिनमध्ये प्रजाती आहेत ग्लायसिन कॅनेसिन्स एफ. जे. हर्म. जी. टोमेंटेल्ला हयाटा,"उपप्रजाती ग्लायसिनमध्ये कमीत कमी २५ रानटी ( वन्य ) बारमाही प्रजाती आहेत : उदाहरणार्थ ग्लायसिन कॅनेसिन्स एफ. जे. हर्म. आणि जी. टोमेंटेल्ला हयाटा ," ऑस्ट्रेलिया पापाउ न्यू गिनियामध्ये आढळल्या,दोन्ही ऑस्ट्रेलिया व पापाउ न्यू गिनियामध्ये आढळल्या . आफ्रिकामध्ये सोयाबीनची निनोटोनिया विघटी लागवड झाली आता कटिबंधात दुरवर स्वरूपात जाणारे कुरणाचे पीक आहे,आफ्रिकामध्ये बारमाही सोयाबीनची { निनोटोनिया विघटी लागवड सुरू झाली आणि आता उष्ण कटिबंधात खूप दुरवर पसरलेले ( व्यापक स्वरूपात पिकविले जाणारे कुरणाचे पीक आहे . कालावधीपर्यंत मानवाला पडेल हेतूने पिकविल्या जाणार्‍या पिकांप्रमाणे सोयाबीनचे रानात उगणार्‍या प्रजातींशी असलेले संबंध परिस्थितीत स्थापित करणे,"दीर्घ कालावधीपर्यंत मानवाला उपयोगी पडेल ह्या हेतूने पिकविल्या जाणार्‍या काही इतर पिकांप्रमाणे , आधुनिक सोयाबीनचे रानात उगणार्‍या प्रजातींशी असलेले संबंध कोणत्याही परिस्थितीत स्थापित करणे यापुढे जराही शक्य नाही" प्रमाणात उगवली जाणारी पिकाची,ही खूप मोठ्या प्रमाणात उगवली जाणारी पिकाची सांस्कृतिक पारंपरिक जात सोया वाढ सवयीनुसार बदलते,सोया हे वाढ व सवयीनुसार बदलते . वनस्पतीची उंची मी.पेक्षा फूट बदलत राहते,वनस्पतीची उंची ही ०.२ ते २. मी.पेक्षा ( ०.६६ ते ६.५६ फूट ) कमी एवढी बदलत राहते . शेंगा खोडे पाने केसांनी ढाकली जातात,"शेंगा , खोडे , व पाने ही बारीक तपकिरी किंवा करड्या केसांनी ढाकली जातात ." बियाणे होण्याआधीच पाने गळून पडतात,बियाणे होण्याआधीच पाने गळून पडतात . नजरेस येणारी स्वनिषेच्य स्वउपजाऊ पानाच्या कक्षेत फुलतात असतात,"चटकन नजरेस न येणारी स्वनिषेच्य ( स्वउपजाऊ ) फुले ही पानाच्या कक्षेत फुलतात आणि ती सफेद , गुलाबी किंवा जांभळी असतात ." फळ शेंग आहे गुच्छांमध्ये,फळ ही केसाळ शेंग आहे जी तीन ते पाचांच्या गुच्छांमध्ये येते शेंग सेंमी असते मिमी व्यासाचे बियाणे असतात,प्रत्येक शेंग ही ०३-Aug सेंमी लांब असते आणि सामान्यपणे त्यात ०५-Nov मिमी व्यासाचे दोन ते तीन क्वचितच अधिक ) बियाणे असतात . सोयाबीन्स आकारांत टरफलींमध्ये वगैरे बीजावरणाच्या रंगांत आढळतात,"सोयाबीन्स हे विविध आकारांत , आणि अनेक टरफलींमध्ये किंवा काळा तपकिरी निळा , पिवळा , हिरवा आणि ठिपकेदार वगैरे विविध बीजावरणाच्या रंगांत आढळतात ." शेंगाचे टरफल असते बीजदल बीजपत्र अधोबीजपत्र ठेवते,"परिपक्व शेंगाचे टरफल हे कठीण , जलावरोधी असते आणि हे बीजदल ( बीजपत्र ) व अधोबीजपत्र ( किंवा ह्यांना सुरक्षित ठेवते ." बीजावरण फुटले बियाण्याला अंकुर फुटणार नाही,जर बीजावरण फुटले तर बियाण्याला अंकुर फुटणार नाही . बीजावरणावर दिसणार्‍या ठिपक्याला परागकेंद्र म्हणतात रंगांचा समावेश असतो परागकेंद्राचे टोक बीजांडद्वार असते बीजावरणातील छिद्र अंकुरणासाठी जलशोषण करण्यास मदत करते,"बीजावरणावर दिसणार्‍या ठिपक्याला परागकेंद्र म्हणतात ( त्यात काळा तपकिरी फिकट , करडा व पिवळा ह्या रंगांचा समावेश असतो ) आणि परागकेंद्राचे एक टोक हे बीजांडद्वार असते , किंवा बीजावरणातील लहान छिद्र जे अंकुरणासाठी जलशोषण करण्यास मदत करते ." प्रोटीनचे असलेल्या सोयाबीन्ससारख्या बियाण्यांचे शुष्कन होऊ शकते जलशोषणानंतर जगतात पुनरुज्जीवित होतात,"असामान्यपणे प्रोटीनचे अति असलेल्या सोयाबीन्ससारख्या बियाण्यांचे शुष्कन होऊ शकते , तरीही जलशोषणानंतर ते जगतात व पुनरुज्जीवित होतात ." बियाण्याच्या पेशीच्या जीवनक्षमतेचे रक्षण करणार्‍या कर्बोदकाची व्याप्ती सोयाबीन मका असल्याची आढळली,त्याला बियाण्याच्या पेशीच्या जीवनक्षमतेचे रक्षण करणार्‍या द्रावणीय कर्बोदकाची व्याप्ती सोयाबीन व मका ह्यांमध्ये असल्याची आढळली . सुरुवातीला अवस्थेत पटले प्रथिने संरक्षण करण्यासाठीच्या पद्धतींवर तंत्रांवर पेटंट्स दिले गेले होते,"१९९०च्या सुरुवातीला त्याला शुष्क अवस्थेत "" जैव पटले "" व प्रथिने ह्यांच्या संरक्षण करण्यासाठीच्या पद्धतींवर / तंत्रांवर पेटंट्स दिले गेले होते ." धान्यांमध्ये अल्फाअल्फा क्लोव्हर ल्युपिन्स वाटाणे बीन्स मसूर सोयाबीन्स भूईमूग मूलसंस्थेच्या मूळतंत्राच्या ग्रंथींमध्ये र्हाजोबिया नावाच्या जीवाणूंचा समावेश असतो,"अनेक द्विदल धान्यांमध्ये ( अल्फाअल्फा , क्लोव्हर , ल्युपिन्स , वाटाणे , बीन्स , मसूर , सोयाबीन्स , भूईमूग व इतर ) त्यांच्या मूलसंस्थेच्या ( मूळतंत्राच्या ) ग्रंथींमध्ये र्हाजोबिया नावाच्या सहजीवी जीवाणूंचा समावेश असतो ." जीवाणूंमध्ये वातावरणातील नत्र निर्धारण करण्याची क्षमता,"ह्या जीवाणूंमध्ये वातावरणातील नत्र निर्धारण करण्याची विशेष क्षमता ," अमोनियामध्ये नत्र असतात,अमोनियामध्ये आण्विक नत्र ( N2 ) असतात . अमोनिया नंतर रूपात अमोनियममध्ये होतो प्रतिक्रियेद्वारे वनस्पतींद्वारे असतो,"अमोनिया हा नंतर दुसर्‍या रूपात अमोनियममध्ये ( NH4+ ) रूपांतरित होतो , जो पुढील प्रतिक्रियेद्वारे ( काही ) वनस्पतींद्वारे वापरण्याजोगा असतो ." व्यवस्था मूलग्रंथी धान्यांसाठी नत्राच्या स्रोत आहेत,"ही व्यवस्था म्हणजे मूलग्रंथी ह्या द्विदल धान्यांसाठी नत्राच्या स्रोत आहेत ," वनस्पतीच्या प्रथिनेंमध्ये बनवते,त्या तुलनेने ( सापेक्षतः त्यांना वनस्पतीच्या प्रथिनेंमध्ये समृद्ध बनवते . सोयाबीन तेल प्रोटीन प्रमाण वजनाने सोयाबीन्समध्ये सुमारे असते तेल भागात कार्बोहायड्रेट सुमारे राख असते,"एकूण , सोयाबीन तेल व प्रोटीन ह्यांचे प्रमाण वजनाने सुक्या सोयाबीन्समध्ये सुमारे ६०.००% असते ( व तेल २०.००% उर्वरित भागात ३५.००% कार्बोहायड्रेट व सुमारे ५.००% राख असते ." सोयाबीनच्या पिकांमध्ये बियाण्याचे आवरण टरफले बीजपत्रे अधोबीजपत्राचे अक्ष असतात,"सोयाबीनच्या पिकांमध्ये अंदाजे ८.००% बियाण्याचे आवरण किंवा टरफले , ९०.००% बीजपत्रे व २.००% अधोबीजपत्राचे अक्ष ( किंवा असतात ." सोयाचा प्रोटीन संग्रह प्रोटीन आहे,सर्वाधिक सोयाचा प्रोटीन हा सापेक्षतः उष्णतास्थायी संग्रह प्रोटीन आहे . उष्णतेच्या स्थिरतेमुळे तापमानावर अन्न शिजवण्याची गरज असणार्‍या सोय पदार्थाची उत्पादने टोफु सोयचे दूध मांसाभासी शाक प्रथिने सोयचे पीठ बनविणे होते,"ह्या उष्णतेच्या स्थिरतेमुळे उच्च तापमानावर अन्न शिजवण्याची गरज असणार्‍या सोय पदार्थाची उत्पादने उदाहरणार्थ टोफु , सोयचे दूध व मांसाभासी शाक प्रथिने ( सोयचे पीठ ) बनविणे शक्य होते ." सोयाबीन्सचे डायसॅकराइड सुक्रोज ट्रायसॅकराइड रॅफिनोज आहेत,परिपक्व सोयाबीन्सचे प्रमुख हे डायसॅकराइड सुक्रोज ( २.५ - ८.२%पर्यंत ) ट्रायसॅकराइड रॅफिनोज ( ०.१ = १.००% आहेत . गॅलॅक्टोजच्या परमाणूशी असलेल्या सुक्रोज परमाणूपासून बनते,हे गॅलॅक्टोजच्या एक परमाणूशी संबंधित असलेल्या एका सुक्रोज परमाणूपासून बनते . टेट्रासॅकलाईड स्टॅक्युज गॅलॅक्टोजच्या परमाणूशी असलेल्या सुक्रोजपासून बनले,टेट्रासॅकलाईड स्टॅक्युज ( १.४ ते ४.१०% ) हे गॅलॅक्टोजच्या दोन परमाणूशी संबंधित असलेल्या एका सुक्रोजपासून बनले . आँलिगोसॅकराइड रॅफिनोज स्टॅक्युज सुकण्यापासून सोयाबीनच्या बियाण्याच्या जीवनक्षमतेचे रक्षण करत शर्करा नसतात,जरी आँलिगोसॅकराइड रॅफिनोज व स्टॅक्युज हे सुकण्यापासून सोयाबीनच्या बियाण्याच्या जीवनक्षमतेचे रक्षण करत तरी त्या पचनीय शर्करा नसतात . ट्रायसॅकराइड ट्रिहॅलोजच्या मनुष्यांतील प्राण्यांमधील पोट फुगणे अस्वस्थता साहाय्य करतात,ट्रायसॅकराइड ट्रिहॅलोजच्या तुलनेत ही ह्या मनुष्यांतील व इतर मोनोग्रॅस्ट्रिक प्राण्यांमधील पोट फुगणे व उदरीय अस्वस्थता ह्यांमध्ये साहाय्य करतात . कार्बन डाय ऑक्साइड हायड्रोजन मिथेन वायू निर्माण करत सूक्ष्मजंतू आतड्यामधील आँलिगोसॅकराइड्सचे विभाजन करतात,"कार्बन डाय ऑक्साइड , हायड्रोजन , व मिथेन ह्यांसारखे वायू निर्माण करत स्थानिक सूक्ष्मजंतू हे आतड्यामधील अपाचित आँलिगोसॅकराइड्सचे विभाजन करतात ." दुग्धनीरमध्ये सोय कार्बोहायड्रेट्स आढळत असल्यामुळे किण्वनाच्या वेळी विभाजन होत कारणाने सोयचे कॉनसेंस्ट्रेट सोय प्रोटीनचे विलिगीकरण टोफु सोयचा सॉस सोयाबीन्स फ्लॅटस क्रियेशिवाय होतात,"दुग्धनीरमध्ये द्रावणीय सोय कार्बोहायड्रेट्स आढळत असल्यामुळे आणि किण्वनाच्या वेळी त्यांचे विभाजन होत कारणाने सोयचे कॉनसेंस्ट्रेट , सोय प्रोटीनचे विलिगीकरण , टोफु , सोयचा सॉस , आणि अंकुरित सोयाबीन्स हे फ्लॅटस क्रियेशिवाय होतात ." बाजूला रॅफिनोज स्टॅक्युज आँलिगोसॅकराइड्स खाल्ल्यामुळे परिणाम होऊ शकतात प्युट्रिफॅक्टिव्ह बॅक्टेरियांच्या विरोधात आतड्यामधील बिफिडोबॅक्टेरियांना करणे,"दुसर्‍या बाजूला ( दुसरीकडे रॅफिनोज व स्टॅक्युज ह्यांसारखे आँलिगोसॅकराइड्स खाल्ल्यामुळे काही फायदेशीर परिणाम होऊ शकतात , विशेषतः प्युट्रिफॅक्टिव्ह बॅक्टेरियांच्या विरोधात मोठ्या आतड्यामधील स्थानिक बिफिडोबॅक्टेरियांना प्रोत्साहित करणे ." सोयाबीन्समधील कार्बोहायड्रेट्समध्ये पॉलिसॅकराइड सेल्युलोज हेमिसेल्युलोज पेक्टिन समावेश असतो,"सोयाबीन्समधील अद्रावणीय कार्बोहायड्रेट्समध्ये गुंतागुंतीचा पॉलिसॅकराइड सेल्युलोज , हेमिसेल्युलोज , व पेक्टिन ह्यांचा समावेश असतो ." सोयाबीन कार्बोहायड्रेट्सचे आधिक्याचे आहारातील फायबर वर्गीकरण करू शकतो,सोयाबीन कार्बोहायड्रेट्सचे आधिक्याचे आहारातील फायबर म्हणून वर्गीकरण करू शकतो . सोयाबीन तेल बियाण्याच्या भागात फायटोस्टेरॉल्स असतात सुमारे भाग असणारे स्टिग्मास्टेरॉल सायटोस्टेरॉल कँपेस्टेरोल ब्रॅस्सिकॅस्टेरोल स्टेरॉइड हार्मोन्समध्ये होऊ शकतात,"सोयाबीन तेल किंवा बियाण्याच्या मेदयुक्त भागात चार फायटोस्टेरॉल्स असतात : मेदमुक्त सुमारे २.५०% भाग असणारे स्टिग्मास्टेरॉल , सायटोस्टेरॉल , कँपेस्टेरोल , आणि ब्रॅस्सिकॅस्टेरोल ; आणि ते स्टेरॉइड हार्मोन्समध्ये रूपांतरित होऊ शकतात ." पृष्ठसक्रियक साबण वर्गातील सॅपोनिन्स स्टेरॉल्स आहेत अन्नधान्य वनस्पतींच्या प्रकारांत आढळतात धान्ये बीन्स पालक टॉमेटो बाटाटे ओट्सपर्यंतची कडधान्ये,"नैसर्गिक पृष्ठसक्रियक ( साबण ) वर्गातील सॅपोनिन्स हे स्टेरॉल्स आहेत जे अन्नधान्य वनस्पतींच्या विविध प्रकारांत निसर्गतः आढळतात : द्विदल धान्ये , आणि बीन्स व पालक ते टॉमेटो , बाटाटे व ओट्सपर्यंतची कडधान्ये ." सोयाबीन्समध्ये सोयच्या पिठामध्ये सॅपोनिन्स टोफुमध्ये असतात,"संपूर्ण सोयाबीन्समध्ये मेदमुक्त सोयच्या पिठामध्ये ०.१७ ते ६.१६% सॅपोनिन्स , ०.३५% ते २.३०% आणि टोफुमध्ये ०.०६ ते १.९०% असतात ." सोयाबीन चणे धान्ये आहारातील सॅपोनिन्सचे स्रोत आहेत,सोयाबीन व चणे ह्यांसराखी द्विदल धान्ये ही मानवी आहारातील सॅपोनिन्सचे प्रमुख स्रोत आहेत . आहारात नसलेल्या सॅपोनिन्सच्या स्रोतांत अल्फाअल्फा सूर्यफूल वनस्पती बारबास्को ह्यांचा समावेश असतो,"आहारात नसलेल्या सॅपोनिन्सच्या स्रोतांत अल्फाअल्फा , सूर्यफूल , औषधी वनस्पती व बारबास्को ह्यांचा समावेश असतो ." उत्पादनाच्या प्रमाणानुसार ऊस जगातील पीक आहे,उत्पादनाच्या प्रमाणानुसार ऊस हे जगातील सर्वात मोठे पीक आहे . एफएओच्या अंदाजानुसार देशांमध्ये मिलिअन हेक्टर्स लागवड झाली जगभरातून विलिअन टन उत्पादन मिळाले,२०१२मध्ये एफएओच्या अंदाजानुसार ९०पेक्षा जास्त देशांमध्ये २६ मिलिअन हेक्टर्स लागवड झाली ज्याद्वारे जगभरातून १.८३ विलिअन टन उत्पादन मिळाले . ब्राझील जगातील ऊस आहे,ब्राझील हा जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक आहे . भारत चीन थायलंड पाकिस्तान मेक्सिको ऊसाच्या देशांची उतरती क्रमवारी आहे,"भारत , चीन , थायलंड , पाकिस्तान , मेक्सिको अशी ऊसाच्या उत्पादक देशांची उतरती क्रमवारी आहे ." जगातील साखरेची मागणी उसाच्या शेतीकडे लक्ष वेधणारी आहे,जगातील साखरेची मागणी हीच उसाच्या शेतीकडे लक्ष वेधणारी आहे . साखरेच्या निर्मितीसाठी ऊस वापरतात उरलेल्यासाठी कंद वापरतात,८०.००% साखरेच्या निर्मितीसाठी ऊस वापरतात व उरलेल्यासाठी कंद वापरतात . जगातील भागात उसाचे पीक येते हवामानात साखरकंदाचे पीक येते,जगातील वृत्तीय व समशीतोष्ण भागात उसाचे भरघोस पीक येते आणि थंड हवामानात साखरकंदाचे पीक भरघोस येते . उसापासून साखरे फेलेरनम काकवी रम काशसा ब्राझीलपासून आत्मा उसाची चिपाडे इथेनॉल,"उसापासून साखरे व्यतिरिक्त फेलेरनम , काकवी , रम , काशसा ( ब्राझीलपासून एक पारंपारिक आत्मा ) उसाची चिपाडे आणि इथेनॉल ." भागांमध्ये लोक उसाचा वापर पेन चटया पडदे छपरे बनविण्यासाठी,"काही भागांमध्ये लोक उसाचा वापर पेन , चटया , पडदे आणि छपरे बनविण्यासाठी वापरतात ." इडोनेशियातील बेटांवरील वसाहतींमध्ये वाढलेला फुलोरा भाजून शिजवून प्रकारे करून खाल्ला जातो,"इडोनेशियातील काही बेटांवरील वसाहतींमध्ये कोवळा न वाढलेला फुलोरा कच्चा , भाजून , शिजवून आणि वेगवेगळे प्रकारे करून खाल्ला जातो ." भारतात इ.स.पू शतका दरम्यान पर्शिया ग्रीकमध्ये मधमाश्यांरहित मधाच्या पोळ्याचा शोध लागला,"भारतात , इ.स.पू सहाव्या आणि चौथ्या शतका दरम्यान आणि त्यापाठोपाठ पर्शिया व त्यानंतर ग्रीकमध्ये प्रसिद्ध मधमाश्यांरहित मधाच्या पोळ्याचा शोध लागला ." स्वीकारले उसाची शेती साखर सर्वदूर पसरविली,हे त्यांनी स्वीकारले आणि उसाची शेती आणि साखर सर्वदूर पसरविली . व्यापार्‍यांनी साखरेचा व्यापार करायला सुरुवात केली शतकापर्यंत व्यंजन होते,काही व्यापार्‍यांनी साखरेचा व्यापार करायला सुरुवात केली - १८व्या शतकापर्यंत जे महागडे व विलासी व्यंजन होते . शतकापूर्वी उसाची लागवड प्रमाणात भारता पुरती होती,१८व्या शतकापूर्वी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात भारता पुरती मर्यादित होती . संमिश्र परिणाम घडविणारी मतभेद घडविणारी कॅरिबियन अमेरिकन हिंदी महासागर प्रशांत महासागरातील बेटांवरील राष्ट्रात उत्क्रांती करणारी उसाची लागवड शतकाच्या सुरुवातीला कापसाच्या शेतीप्रमाणे स्थलांतराचे कारण होते,"पारंपारिक संमिश्र परिणाम घडविणारी , राजकीय मतभेद घडविणारी , विविध कॅरिबियन , दक्षिण अमेरिकन , हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरातील बेटांवरील राष्ट्रात सांस्कृतिक उत्क्रांती करणारी उसाची लागवड ही १९व्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कापसाच्या शेतीप्रमाणे स्थलांतराचे महत्त्वाचे कारण होते ." गवत असलेल्या उसाच्या बियाणावर डोळे फुटतात अंकुर फुटतात मीटर सुमारे सें.मी. व्यासाचे असतात,उष्णदेशीय बारमाही गवत असलेल्या उसाच्या बियाणावर अनेक डोळे फुटतात आणि त्यातून अनेक अंकुर फुटतात जे विशेषत : चार मीटर उंच आणि सुमारे पाच सें.मी. व्यासाचे असतात . अंकुरांचे रुपांतर वाढलेल्या देठात होते रोपाच्या असते,जेव्हा अंकुरांचे रुपांतर वाढलेल्या देठात होते तेव्हा ते साधारणतः संपूर्ण रोपाच्या ७५.००% असते . वाढलेल्या देठात फायबर साखर साखर पाणी असते,"संपूर्ण वाढलेल्या देठात ११-१६% फायबर , १२-१६% विद्राव्य साखर , २-३% अविद्राव्य साखर आणि ६३-७३% पाणी असते ." उसाच्या पिकावर हवामान मातीचा प्रकार सिंचन खते कीड कीडनाशक औषधे सुगीचा काळ परिणाम करतो,"उसाच्या पिकावर हवामान , मातीचा प्रकार , सिंचन , खते , कीड , कीडनाशक औषधे , आणि सुगीचा काळ मोठा परिणाम करतो ." उसाचे पीक दरवर्षी हेक्टरमागे टन होते,सामान्यतः उसाचे पीक दरवर्षी हेक्टरमागे ६०-७० टन होते . आकडा हेक्टरमागे टनांपर्यंत उसाच्या लागवडीच्या माहितीवर मशागतीवर बदलू शकतो,तसेच हा आकडा हेक्टरमागे ३० ते १८० टनांपर्यंत उसाच्या लागवडीच्या माहितीवर आणि त्याच्या मशागतीवर बदलू शकतो . ऊस पीक आहे जनावरांचा चारा वापरले जाते,ऊस हे नगदी पीक आहे पण ते जनावरांचा चारा म्हणूनही वापरले जाते . शतकाच्या सुरुवातीला कापसाप्रमाणेच ऊस लागवड प्रमाणात माणसाच्या गुलामगिरीचे स्थलांतराचे कारण ठरला,१९व्या व २०व्या शतकाच्या सुरुवातीला कापसाप्रमाणेच ऊस लागवड मोठ्या प्रमाणात माणसाच्या गुलामगिरीचे आणि स्थलांतराचे कारण ठरला . इग्लंडात लोकांनी पूर्वीच्या मालकाला सोडले,१८३३मध्ये इग्लंडात अनेक स्वतंत्र आफ्रिकन लोकांनी आपल्या पूर्वीच्या मालकाला सोडले . ब्रिटीश उसाच्या शेतकर्‍याला संकटांना तोंड द्यावे लागले,ह्यामुळे ब्रिटीश उसाच्या शेतकर्‍याला मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले . शेतात कष्ट करण्यासाठी विनम्र दरात काम करणारी कामगार शक्ती आहे,गरम दमट शेतात कष्ट करण्यासाठी नियमित विनम्र आणि कमी दरात काम करणारी कामगार शक्ती आवश्यक आहे . ब्रिटिशांनी शेतमजूर शोधले,ब्रिटिशांनी स्वस्त शेतमजूर शोधले . चीन पोर्तुगाल भारतात मिळाले,"त्याना ते चीन , पोर्तुगाल आणि प्रामुख्याने भारतात मिळाले ." ब्रिटिशनी बांधणारी वेठबिगारी नावाची प्रणाली आणली प्रकारे गुलामगिरीच होती,"ब्रिटिशनी बांधणारी वेठबिगारी नावाची एक नवीन कायदेशीर प्रणाली आणली , जी एका प्रकारे गुलामगिरीच होती ." गुलाम म्हणण्यापेक्षा कामगार म्हटले जावू लागले,त्यांना गुलाम म्हणण्यापेक्षा असंघटित कामगार म्हटले जावू लागले . आशियातील लोक पूर्वी गुलाम आणलेल्या लोकांच्या प्रणालीच्या माध्यमातून ब्रिटीश साम्राज्यात उसाच्या लागवडीसाठी वापरले जाऊ लागले,भारतीय व आग्नेय आशियातील लोक पूर्वी गुलाम म्हणून आणलेल्या आफ्रिकी लोकांच्या ऐवजी ह्या प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण ब्रिटीश साम्राज्यात उसाच्या लागवडीसाठी वापरले जाऊ लागले . उसाच्या लागवडीसाठी कामगारांची तुकडी भारतातून झाली,१८३६मध्ये उसाच्या लागवडीसाठी असंघटित कामगारांची पहिली तुकडी भारतातून रवाना झाली . कणीस पाव पदार्थ अमेरिकेत कॅनडात इंग्लडमध्ये सायप्रस अमेरिकेतील भागात ब्लंकन्समध्ये आहे युरोपमधील देशात नाही,"अशाप्रकारे कणीस आणि पाव हा पदार्थ अमेरिकेत , कॅनडात , इंग्लडमध्ये , सायप्रस आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात आणि ब्लंकन्समध्ये प्रसिद्ध आहे पण युरोपमधील काही देशात हा अजिबात माहित नाही ." पावावर कॉर्न शतकाच्या न्यूयॉर्क शहराच्या गरीबांद्वारे विकले जात,वाटोळा पावावर कॉर्न १९व्या शतकाच्या सुरवातीला न्यूयॉर्क शहराच्या गरीबांद्वारे विकले जात असे आजच्या शहरांतील रस्त्यावर दिसणार्‍या अनवाणी मुली हॉटडॉग चुरोच्या गाड्या फळांचे स्टॉल जनक आहेत,"आजच्या मोठ्या शहरांतील रस्त्यावर दिसणार्‍या अनवाणी “ हॉट कॉर्न मुली ” ज्या हॉटडॉग , चुरोच्या गाड्या आणि फळांचे स्टॉल यांच्या जनक आहेत ." शिजवलेले बीजक कणसापासून करू शकतो पदार्थांमध्ये सालाड सजावटी वापरू शकतो,"शिजवलेले किंवा कच्चे बीजक हे कणसापासून वेगळेही करू शकतो आणि अतिरिक्त पदार्थांमध्ये भाजी म्हणून , सालाड , सजावटी इत्यादींसाठी वापरू शकतो ." बीजक कणसापासून किसून करू शकतो प्रकारच्या शिजवलेल्या पदार्थांमध्ये वापरू शकतो मकापुरी टॅमलेस् पमोल्हस चुरोकेक्स आइस्क्रिमस्,"वैकल्पिकरित्या कोवळे कच्चे बीजक हे कणसापासून किसून वेगळेही करू शकतो व विविध प्रकारच्या शिजवलेल्या पदार्थांमध्ये वापरू शकतो , जसे मकापुरी , टॅमलेस् , पमोल्हस , चुरोकेक्स , आइस्क्रिमस् , इत्यादी" मक्याचे पीठ घरी स्वयंपाकात अन्नपदार्थांच्या उत्पादनातील घटक आहे,मक्याचे पीठ घरी स्वयंपाकात आणि अनेक औद्योगिक अन्नपदार्थांच्या उत्पादनातील एक प्रमुख घटक आहे . मका स्टार्च स्त्रोत तेल कॉर्न तेल ग्लूटेन आहे,"मका हे एक प्रमुख स्टार्च स्त्रोत , खाद्य तेल ( कॉर्न तेल ) आणि ग्लूटेन आहे ." मक्याच्या स्टार्चवर हायड्रोलाइज्ड प्रक्रिया करून सिरप करू शकतो फलशर्करा असलेला मक्याचा सरबत मधुरक धान्यदारू काढण्यासाठी आंबवले ऊर्ध्वपातनही करू शकतो,"मक्याच्या स्टार्चवर हायड्रोलाइज्ड आणि एन्झिमॅटिकली प्रक्रिया करून सिरप तयार करू शकतो , विशेषतः उच्च फलशर्करा असलेला मक्याचा सरबत , मधुरक , आणि धान्यदारू काढण्यासाठी आंबवले व ऊर्ध्वपातनही करू शकतो ." मक्यापासून मिळवलेली धान्यदारू बुर्बऑन व्हिस्कीचा स्रोत आहे,मक्यापासून मिळवलेली धान्यदारू ही बुर्बऑन व्हिस्कीचा पारंपारिक स्रोत आहे . वेळा मक्याचा वापर बिअरसाठी स्टार्च स्रोत केला जातो,काही वेळा मक्याचा वापर बिअरसाठी स्टार्च स्रोत म्हणून केला जातो . अमेरिकेत होणार्‍या मक्याच्या भागापैकी सुमारे भाग माणसांच्या खाण्यासाठी वापरला जातो,अमेरिकेत उत्पादित होणार्‍या मक्याच्या भागापैकी सुमारे १ ४० भाग माणसांच्या खाण्यासाठी वापरला जातो . युनायटेड कॅनडामध्ये मका जनावरांसाठी चरण्यासाठी वैरण चारा कापलेल्या मक्यापासून बनवलेले अंबवण धान्य पिकविला जातो,"युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये , मका मुख्यतः जनावरांसाठी चरण्यासाठी वैरण व ओला चारा ( कापलेल्या मक्यापासून बनवलेले अंबवण ) किंवा धान्य म्हणून पिकविला जातो ." मक्याचा आहार जनावरांच्या अन्नपदार्थांमधील पदार्थ आहे डॉगफूड,"मक्याचा आहार हा काही जनावरांच्या व्यावसायिक अन्नपदार्थांमधील एक महत्त्वाचा पदार्थ आहे , जसे डॉगफूड ." मका माश्यांचे वापरतात डफ् बॉल म्हणतात,मका हे माश्यांचे खाद्य म्हणूनही वापरतात ज्याला डफ् बॉल म्हणतात . युरोपमध्ये गळ टाकून केलेल्या मासेमारीसाठी आहे,हे युरोपमध्ये गळ टाकून केलेल्या मासेमारीसाठी खूप आहे . मकाच्या स्टार्चपासून प्लॅस्टीक फॅब्रिक्स ऍढेसीव्ह उत्पादनेदेखील बनवू शकतो,"मकाच्या स्टार्चपासून प्लॅस्टीक , फॅब्रिक्स ऍढेसीव्ह आणि इतर अनेक रासायनिक उत्पादनेदेखील बनवू शकतो ." पाण्यात मका दळून प्रक्रिया करून केल्या जाणार्या मक्याचा निमज्जन अर्काचा वापर उद्योग संशोधनात प्रकारचे सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी प्रमाणावर केला जातो,भरपूर पाण्यात मका दळून प्रक्रिया करून तयार केल्या जाणार्या मक्याचा निमज्जन अर्काचा वापर जैवरसायनिक उद्योग आणि संशोधनात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो . गण होमोप्टेरा हिटिरोप्टेरा उपगणांमध्ये केला जातो,हा गण होमोप्टेरा आणि हिटिरोप्टेरा अशा दोन उपगणांमध्ये विभाजित केला जातो . होमोप्टेरामध्ये पंख असतात हिटिरोप्टेरामध्ये पंखांच्या टोकावरचा भाग भागापेक्षा अंतस्त्वचेचा असतो,"होमोप्टेरामध्ये पंख ही एकसमान असतात , तर हिटिरोप्टेरामध्ये पंखांच्या टोकावरचा भाग हा उर्वरित भागापेक्षा अधिक अंतस्त्वचेचा असतो ." रूपांतरण कायापालट असते असतो होते,"रूपांतरण / कायापालट हे बहुधा क्रमिक असते / असतो , आणि क्वचितच पूर्ण होते ." उपगण गटाचा बनलेला असतो अॅफिड कॉक्सिडिया खवला कीटक शल्क कीटक व्हाईटफ्लाय तुडतुडा सिलिड प्लांट-हॉपर स्पिट्टल बग लँटर्न बग समावेश असतो,"हा उपगण एका खूप विविध गटाचा बनलेला असतो , ज्यात अॅफिड , कॉक्सिडिया ( खवला कीटक / शल्क कीटक , व्हाईटफ्लाय , तुडतुडा , सिलिड , प्लांट-हॉपर , स्पिट्टल बग , आणि लँटर्न बग ह्यांचा समावेश असतो ." भेदन करणारे भेगा पाडणारे शोषून घेणारे तोंडाचे भाग आहेत कायापालट होतो,त्यांचे भेदन करणारे ( भेगा पाडणारे ) शोषून घेणारे तोंडाचे भाग आहेत आणि त्यांचा प्रायः अपूर्ण कायापालट होतो नेहमी विकास होत नाही,त्यांचा नेहमी पूर्ण विकास होत नाही . नरांमध्ये कायापालट कधीकधी होतो,"तरीही , खासकरून नरांमध्ये , त्यांचा कायापालट कधीकधी पूर्ण होतो (" विकास होतो,त्यांचा पूर्ण विकास होतो . उपगणातील सदस्यांना अॅफिड तुडतुडा वनस्पतीमधील विषाणूंच्या पारेषणामध्ये रोगवाहक योगदान केल्यामुळे रोगवाहकाचे काम केल्यामुळे महत्त्व झाले आहे,"ह्या उपगणातील सदस्यांना , खासकरून अॅफिड व तुडतुडा , वनस्पतीमधील विषाणूंच्या पारेषणामध्ये रोगवाहक म्हणून योगदान केल्यामुळे रोगवाहकाचे काम केल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे ." कीटक रोगवाहक उपगणाशी असलेले प्लांट व्हायरस जंतूंचे पारेषण करतात,८०%पेक्षा जास्त कीटक रोगवाहक हे ह्या उपगणाशी संबंधित असलेले प्लांट व्हायरस व रोगकारी जंतूंचे पारेषण करतात . अॅफिड स्केल शोषून घेणारे कीटक लक्षण हनिड्युचे उत्पादन करणे आहे,"अॅफिड , काही स्केल , आणि इतर शोषून घेणारे कीटक ह्यांचे विशेष लक्षण हनिड्युचे उत्पादन करणे आहे ." पानांवर वनस्पतीच्या भागावर झाडावर पडणारी शीट असते अॅफिड पोषण करत आहेत,ही पानांवर किंवा वनस्पतीच्या खालील कोणत्याही भागावर किंवा झाडावर पडणारी साफ चिकट शीट असते त्याच्यावर अॅफिड आपले पोषण करत आहेत . हनिड्यु वस्तू बुरशी ओळखली जाणार्‍या बुरशीने लगेच होतात,हनिड्यु लेपित वस्तू ह्या काजळीमय बुरशी म्हणून ओळखली जाणार्‍या एका किंवा अधिक काळ्या किंवा तपकिरी बुरशीने लगेच वेष्टित / आच्छादित / आवृत होतात . विभागांमध्ये अॅफिड खवला कीटक शल्क कीटक व्हाईटफ्लाय माहिती देतो,"पढील विभागांमध्ये , आम्ही अॅफिड , खवला कीटक / शल्क कीटक , आणि व्हाईटफ्लाय ह्यांच्याविषयी काही संक्षिप्त माहिती देतो ." अॅफिड सुमारे शरीर असलेले कीटक असतात भाज्या शेतावरील पिके फळझाडे जवळजवळ वनस्पतींवर आक्रमण करतात,"अॅफिड हे लांब सुमारे लांब कोमळ शरीर असलेले कीटक असतात , जे भाज्या , शेतावरील पिके , व फळझाडे ह्यांच्यासहित जवळजवळ सर्व आतील व बाहेरील वनस्पतींवर आक्रमण करतात ." अॅफिडच्या प्रजाती आहेत वनस्पतीवर आक्रमण करतात अॅफिड आक्रमण करतात,"अॅफिडच्या हजारो विविध प्रजाती आहेत , काही फक्त एकाच वनस्पतीवर आक्रमण करतात आणि अनेक अॅफिड अनेकांवर आक्रमण करतात ." शरीराच्या पाठच्या टोकांवर शृंगिका नावाच्या नलिकांचे अस्तित्व शृंगिका नावाच्या नलिका असणे प्रजातींमध्ये आढळणारे लक्षण गुणवैशिष्ट्य आहे,त्याच्या शरीराच्या पाठच्या टोकांवर शृंगिका नावाच्या दोन नलिकांचे अस्तित्व / शृंगिका नावाच्या दोन नलिका असणे हे सर्व प्रजातींमध्ये एक सर्वसामान्य आढळणारे लक्षण ( गुणवैशिष्ट्य आहे . शृंगिकांतून पदार्थ स्रवतात,शृंगिकांतून संरक्षणात्मक पदार्थ स्रवतात . प्रजातींमध्ये असतात इतरांमध्ये असतात पाहण्यास असते,"काही प्रजातींमध्ये ते खूप लांब असतात , तर इतरांमध्ये ते खूप असतात व पाहण्यास कठीण असते ." अॅफिड चोचींमधील अन्ननलिकेतून वनस्पतीमधील रस शोषून घेऊन पोषण करतात त्याचवेळी खाद्यात लाळ सोडतात,"अॅफिड हे त्यांच्या चोचींमधील अन्ननलिकेतून वनस्पतीमधील रस शोषून घेऊन पोषण करतात , तर त्याचवेळी खाद्यात लाळ सोडतात ." प्रमाणात सुळसुळाट वनस्पतींना नसतात,थोड्या प्रमाणात सुळसुळाट हे प्रायः वनस्पतींना हानिकारक नसतात अॅफिडच्या लोकसंख्येमुळे पानमुरड पान वळणे ताजेपणा जाणे कोंब वाढीवरील कुंठन रोग अॅफिडचे जीवनचक्र असते कालावधीत लोकसंख्या निर्माण होते,"अॅफिडच्या जास्त लोकसंख्येमुळे पानमुरड ( पान वळणे , ताजेपणा जाणे , कोंब वाढीवरील कुंठन रोग , आणि अॅफिडचे असामान्य व गुंतागुंतीचे जीवनचक्र असते , त्यामुळे तुलनेने थोडक्या कालावधीत प्रचंड लोकसंख्या निर्माण होते ." प्रजाती हिवाळाभर जगतात,अनेक प्रजाती ह्या हिवाळाभर जगतात ( अंडी अंडी वनस्पतींच्या खोडांवर भागांवर चिकटकून असतात,जिवंत कारण फलित अंडी ( निषेचित अंडी वनस्पतींच्या खोडांवर किंवा इतर भागांवर चिकटकून असतात . अंड्यांतून बाहेर येणारी डिंबे स्टेम मदर नावाच्या माद्या असतात बनतात,ह्या अंड्यांतून बाहेर येणारी डिंबे ही स्टेम मदर नावाच्या पक्षहीन माद्या असतात / बनतात . स्टेम मदर पुनरुत्पादन करतात अंडी उबवेपर्यंत शरीरांतच ठेवतात पिले जन्माला यावीत,"स्टेम मदर ह्या अनिषेकजननिकरीत्या पुनरुत्पादन करतात , आणि ते त्यांच्या अंडी उबवेपर्यंत त्यांच्या शरीरांतच ठेवतात जेणेकरून पिले जिवंत जन्माला यावीत ." माद्या असतात लगेच होतात पद्धतीने पुनरुत्पादन करण्यास करतात,सर्व पिले ही माद्या असतात ज्या लगेच परिपक्व / प्रौढ होतात आणि त्याच पद्धतीने पुनरुत्पादन करण्यास सुरू करतात . शरद ऋतूमधील दिवस तापमानामुळे पिढी दिसून येते नर माद्या समावेश असतो,"शरद ऋतूमधील अधिक लहान दिवस व अधिक थंड तापमानामुळे , एक पिढी दिसून येते ज्यात दोन्ही नर व माद्या ह्यांचा समावेश असतो ." समागमानंतर माद्या अंडी अंडी घालतात,"समागमानंतर , ह्या माद्या फलित अंडी निषेचित अंडी घालतात" हिवाळा राहतात शेवटी येणार्‍या वसंत स्टेम मदर बाहेर पडतात,ज्या पूर्ण हिवाळा जिवंत राहतात व शेवटी येणार्‍या वसंत ऋतूत स्टेम मदर बाहेर पडतात . किटक प्रकरचा गट आहे किटकांपेक्षा दिसतात,हे किटक एक प्रकरचा विशिष्ट गट आहे जे विशिष्ट किटकांपेक्षा खूप दिसतात . असतात दिसणारे पाय मिश्या नसतात पोषण करणार्‍या वनस्पतीवर चिटकून राहतात,"ते खूप लहान , अचल असतात व त्यांना दिसणारे पाय व मिश्या नसतात , आणि ते पोषण करणार्‍या वनस्पतीवर घट्ट चिटकून राहतात ." अॅफिडप्रमाणे खवला किटक दोर्‍यासारख्या असणार्‍या तोंडाच्या भागांचा वापर करून वनस्पतीच्या रसावरही पोषण करतात,"अॅफिडप्रमाणे , खवला किटक हे त्यांच्या लांब दोर्‍यासारख्या असणार्‍या तोंडाच्या भागांचा वापर करून वनस्पतीच्या रसावरही पोषण करतात ." प्रमाणात असलेल्या वनस्पतींची वाढ डहाळ्या फांद्यांचा प्ररोह रोग होऊ शकतो,मोठ्या प्रमाणात ग्रस्त असलेल्या वनस्पतींची वाढ असमाधानकारकपणे आणि डहाळ्या व फांद्यांचा प्ररोह रोग होऊ शकतो . कधीकधी वनस्पती होऊन मरून जाते,"कधीकधी , एखादी पोषक वनस्पती खूप अशक्त होऊन मरून जाते ." किटक किटकनाशकांपासून आवरणांनी आवरणांमुळे असतात नियंत्रण उपाय किटक असताना हिवाळाभर राहण्याच्या अवस्थेत योजिले केले पाहिजेत,प्रौढ खवला किटक हे किटकनाशकांपासून मेणयुक्त आवरणांनी / आवरणांमुळे सुरक्षित असतात म्हणून नियंत्रण उपाय हे अपरिपक्व किटक असुरक्षित असताना किंवा हिवाळाभर जिवंत राहण्याच्या अवस्थेत योजिले / केले पाहिजेत . तेल प्रजातींचे हिवाळाभर राहण्याच्या अवस्थेत असतात रांगणार्‍या पिलांच्या अंडी उबवणीच्या वेळा तारखा करण्यासाठी फवार्‍यांसाठी किटकनाशकांना बळी पडणार्‍या किटकाच्या प्रजातींची ओळख होणे गरजेचे आहे,"सुप्त तेल हे सर्वाधिक प्रजातींचे हिवाळाभर जिवंत राहण्याच्या अवस्थेत प्रभावकारी असतात , तर रांगणार्‍या पिलांच्या अंडी उबवणीच्या वेळा / तारखा निर्धारित करण्यासाठी उन्हाळी फवार्‍यांसाठी किटकनाशकांना बळी पडणार्‍या किटकाच्या प्रजातींची अचूक ओळख होणे गरजेचे आहे ." शल्क किटक गटांमध्ये केले जातात शल्क कीटक शल्क कीटक,"शल्क किटक हे पुढील दोन गटांमध्ये विभाजित केले जातात : चिलखती शल्क कीटक , व मऊ शल्क कीटक ." शल्क किटक नाव देण्याचे शरीरांवर स्रवून सुरक्षा कवच करतात,चिलखती शल्क किटक असे नाव देण्याचे कारण की ते त्यांच्या संपूर्ण शरीरांवर स्रवून एक सुरक्षा कवच तयार करतात . प्रजाती अंड्यांच्या स्वरूपात मादीच्या आवरणाच्या खाली हिवाळा राहतात,सर्वाधिक प्रजाती ह्या अंड्यांच्या स्वरूपात मादीच्या आवरणाच्या खाली पूर्ण हिवाळा जिवंत राहतात . वसंत ऋतूत अंड्यांतून रांगणारी बाहेर येतात खाद्याच्या ठिकाणी स्थलांतर करतात,"वसंत ऋतूत , अंड्यांतून लहान रांगणारी पिले बाहेर येतात जी नवीन खाद्याच्या ठिकाणी स्थलांतर करतात ." दिवसांनंतर पिले ठिकाणी वास्तव्य करतात तोंडाचे भाग आत घालतात पोषण करतात,"काही दिवसांनंतर , ती पिले एका ठिकाणी आपले वास्तव्य कायम करतात , त्यांचे तोंडाचे भाग आत घालतात , आणि आपले पोषण सुरू करतात ." लगेच स्रवून सुरक्षा आवरण करतात पाय गळून पडतात,लगेच ते स्रवून सुरक्षा आवरण तयार करतात व त्यांचे पाय गळून पडतात . वनस्पतींवर डोळ्यांना दिसणारी लक्षणे दिसण्यास होण्याआधीच किटकांची संख्या निर्माण होऊ शकते,वनस्पतींवर डोळ्यांना दिसणारी लक्षणे दिसण्यास सुरू होण्याआधीच नकळत मोठी किटकांची संख्या निर्माण होऊ शकते कीटकांच्या संख्येत वाढ होऊ शकते,कीटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते ) . शल्क कीटक शल्क कीटकांपेक्षा असतात,"सामान्यपणे , मऊ शल्क कीटक हे चिलखती शल्क कीटकांपेक्षा अधिक मोठे व अधिक बहिर्वक्र असतात ." शल्क कीटक मेणाने झाकून घेतात विलगी होणारे सुरक्षा आवरण नसल्यामुळे शल्क कीटक नाव दिले आहे,"मऊ शल्क कीटक हे सामान्यपणे स्वतःला मेणाने झाकून घेतात , परंतु त्यांच्याजवळ विलगी वेगळे होणारे सुरक्षा आवरण नसल्यामुळे त्यांना चिलखती शल्क कीटक असे नाव दिले आहे ." शल्क कीटक हिवाळाभर माद्या राहतात,सर्वाधिक मऊ शल्क कीटक हे हिवाळाभर अपरिपक्व फलित माद्या म्हणून जिवंत राहतात . पोषणाची ठिकाणे शोधल्यानंतर केल्यानंतर रांगणारी ठिकाणी वास्तव्य करतात पोषण करतात,योग्य पोषणाची ठिकाणे शोधल्यानंतर / सुनिश्चित केल्यानंतर रांगणारी पिले एका ठिकाणी आपले वास्तव्य कायम करतात व पोषण सुरू करतात . एकदा झाले प्रजातींचे पाय गळून पडतात राहतात पानझडीत हिवाळाभर राहण्यासाठीच्या जागा शोधण्यासाठी अंतर रांगू शकतात,"एकदा का ते स्थायी झाले की काही प्रजातींचे पाय गळून पडतात , परंतु इतरांचे तसेच राहतात व ते पानझडीत हिवाळाभर जिवंत राहण्यासाठीच्या योग्य जागा शोधण्यासाठी कमी अंतर रांगू शकतात ." संहारक शल्क कीटकांपैकी कॉटनी कुशन स्केल होय,सर्वाधिक संहारक मऊ शल्क कीटकांपैकी एक म्हणजे कॉटनी कुशन स्केल होय . कीटक जगभर पसरलेला सायट्रस वंशातील वर्गातील कीटक आहे,"हा विविधाहारी कीटक , जो जगभर पसरलेला सायट्रस वंशातील / वर्गातील एक महत्त्वाचा कीटक आहे ," सध्या कीटक पेरसियाच्या सायट्रस वर्गातील वनस्पती पिकणार्‍या क्षेत्रांमध्ये प्रमाणात पसरलेला आहे,सध्या हा कीटक पेरसियाच्या सायट्रस वर्गातील वनस्पती पिकणार्‍या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे . आयसेरिया पर्चेसीची संत्र्यावरील कापसी कोड मादी प्रकारचा कीटक आहे आकारमानानेही आहे शरीर मेणाच्या स्तराने झाकलेले रंगाचे रंगाचे आहे,"आयसेरिया पर्चेसीची ( संत्र्यावरील कापसी कोड ) प्रौढ मादी हा एक विशिष्ट प्रकारचा कीटक आहे , जो आकारमानानेही खूप मोठा आहे , व त्याचे शरीर मेणाच्या स्तराने झाकलेले तपकिरी रंगाचे पिंगट रंगाचे आहे ." कीटकाचा दिसणारा भाग अंड्याची पिशवी आहे मादीद्वारे स्रववली जाते,"कीटकाचा सर्वाधिक ठळक स्पष्ट दिसणारा ) भाग हा मोठी , पांढरी , चूणित अंड्याची पिशवी आहे जी मादीद्वारे स्रववली जाते ." व्हाईटफ्लाय उडणारे कीटक असतात पंखांवर शरीरावर असलेल्या मेणामुळे नाव मिळाले आहे,व्हाईटफ्लाय हे लहान उडणारे कीटक असतात व त्यांच्या पंखांवर व शरीरावर असलेल्या गुळमुळीत पांढर्‍या मेणामुळे हे नाव त्यांना मिळाले आहे . अवस्था दिसत असतात व्हाईटफ्लाय दिसायला असतात दिसतात,ज्यावेळी अपरिपक्व अवस्था ह्या अधिक स्पष्ट दिसत असतात त्यावेळी प्रौढ व्हाईटफ्लाय हे दिसायला सारखे असतात / दिसतात . पंक्ती ग्रिड पद्धती ह्यांचा समावेश असलेल्या लागवड पद्धतींचा आवरण पिकामध्ये आवरण पिकाच्या उत्पादनावर तण उत्पादनावर परिणाम दिसून आला नाही,पारंपरिक पंक्ती किंवा ग्रिड पद्धती ह्यांचा समावेश असलेल्या लागवड पद्धतींचा दोन्ही आवरण पिकामध्ये आवरण पिकाच्या उत्पादनावर किंवा तण उत्पादनावर लक्षणीय परिणाम दिसून आला नाही . एआरएसच्या वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढला रोपांचे दर तण नियंत्रणाची पद्धत असू शकते,एआरएसच्या वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की वाढत्या रोपांचे दर ही तण नियंत्रणाची परिणामकारी पद्धत असू शकते . पद्धतीने आवरण पिकांची गुणधर्म तणांचा नाश करू शकतात रोगचक्र थांबवू शकतात रोग सूत्रकृमी संख्या करू शकतात,"त्याचे पद्धतीने आवरण पिकांची अॅल्लिलोपॅथिक गुणधर्म हे तणांचा नाश करू शकतात , ते रोगचक्र थांबवू शकतात आणि जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोग , व परजीवी सूत्रकृमी ह्यांची संख्या कमी करू शकतात ." राईसारख्या ब्रास्सिकासिए कुटुंबातील प्रजाती वनस्पतीतील पेशी ऊतींमध्ये ग्लुकोसिनोलेड संयुगे होताना होणारी रसायने स्रवून आजाराची संख्या करताना प्रमाणात दर्शविल्या गेल्या आहेत,राईसारख्या ब्रास्सिकासिए कुटुंबातील प्रजाती ह्या त्यांच्या वनस्पतीतील पेशी ऊतींमध्ये ग्लुकोसिनोलेड संयुगे कमी होताना नैसर्गिकरित्या तयार होणारी विषारी रसायने स्रवून बुरशीजन्य आजाराची संख्या कमी करताना मोठ्या प्रमाणात दर्शविल्या गेल्या आहेत . पिकांचा वापर जंतूंना पीक मूल्यापासून दूर जंतू निवासस्थान पाहतात दिशेने करण्यासाठी फास पीक केला जातो,"काही पिकांचा वापर हा जंतूंना पीक मूल्यापासून दूर आणि जंतू अधिक अनुकूल निवासस्थान म्हणून पाहतात त्या दिशेने आकर्षित करण्यासाठी तथाकथित फास पीक "" म्हणून केला जातो ." पिकांमध्ये शेतांमध्ये भूदृश्यांमध्ये फास पीक क्षेत्रे करू शकतात,"पिकांमध्ये , शेतांमध्ये , किंवा भूदृश्यांमध्ये फास पीक क्षेत्रे तयार करू शकतात ." केसींमध्ये ऋतूमध्ये पीक घेतले जाते पीक घेतले जात आहे,अनेक केसींमध्ये त्याच ऋतूमध्ये फास पीक घेतले जाते जसे खाद्य पीक घेतले जात आहे . जंतूंची लोकसंख्या करण्यासाठी जंतू संख्येने फासाकडे झाल्यावर फासात अडकल्यावर फास पिकांद्वारे व्यापलेल्या क्षेत्रावर कीटकनाशक मारू शकतो,जंतूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी जंतू पुरेश्या अशा मोठ्या संख्येने फासाकडे आकर्षित झाल्यावर फासात अडकल्यावर ह्यां फास पिकांद्वारे व्यापलेल्या मर्यादित क्षेत्रावर कीटकनाशक मारू शकतो . पद्धतीमध्ये शेतकरी कीटकांना वनस्पतींमधून शेतातून बाहेर काढण्यासाठी व्हॅक्यूम उपकरण घेऊन फास पिकात जातात,"काही सेंद्रिय पद्धतीमध्ये , शेतकरी हे कीटकांना वनस्पतींमधून व शेतातून बाहेर काढण्यासाठी एक मोठे व्हॅक्यूम आधारित उपकरण घेऊन फास पिकात जातात ." स्ट्रॉबेरी उत्पादनात लिगस बगवर नियंत्रण मिळण्यास मदत होण्यासाठी पद्धत वापरण्याचा सल्ला दिला आहे,सेंद्रिय स्ट्रॉबेरी उत्पादनात लिगस बगवर नियंत्रण मिळण्यास मदत होण्यासाठी ही पद्धत वापरण्याचा सल्ला दिला आहे . कीटकांच्या परभक्षींना निवासस्थानाचे घटक पुरवून करण्यासाठी आवरण पिकांचा वापर केला जातो,कीटकांच्या नैसर्गिक परभक्षींना त्यांच्या निवासस्थानाचे घटक पुरवून आकर्षित करण्यासाठी इतर आवरण पिकांचा वापर केला जातो . निवासस्थानाची वाढ ओळखला जणारा नियंत्रण प्रकार आहे आवरण पिकांचा वापर करून केले जाते,"हा निवासस्थानाची वाढ म्हणून ओळखला जणारा असा एक जैविक नियंत्रण प्रकार आहे , परंतु हे आवरण पिकांचा वापर करून साध्य केले जाते ." आवरण पिकाचे अस्तित्व परभक्षी कीटकांच्या संख्येची गतिकी संबंधावरील निष्कर्ष आहेत कीटक व्यवस्थापन धोरणासाठी प्रकारे पूरक बनणारे आवरण पिकाचे प्रकार व्यवस्थापन पद्धतींविषयी माहितीची गरज दर्शवतात,"आवरण पिकाचे अस्तित्व व परभक्षी / कीटकांच्या संख्येची गतिकी ह्यांच्यामधील संबंधावरील निष्कर्ष हे मिश्रित आहेत , जे एक विशेष एकत्रित कीटक व्यवस्थापन धोरणासाठी चांगल्या प्रकारे पूरक बनणारे , विशिष्ट आवरण पिकाचे प्रकार व व्यवस्थापन पद्धतींविषयी सविस्तर माहितीची गरज दर्शवतात ." सेंट्रल कॅलिफोर्निया लिंबूच्या बागांमध्ये परभक्षी कीड ईयुसेइअस टुलारेनसिस कोंगडोन पेस्ट सायट्रस थ्रिप्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते ओळखली जाते,उदाहरणार्थ सेंट्रल कॅलिफोर्निया लिंबूच्या बागांमध्ये परभक्षी कीड ईयुसेइअस टुलारेनसिस ( कोंगडोन ) ही पेस्ट सायट्रस थ्रिप्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते यासाठी ओळखली जाते . संशोधकांना आढळले जातीच्या आवरण पिकांची लागवडीने लागवडीमुळे वूल्लीपॉड व्हेट्च न्यूझीलंड व्हाईट क्लोव्हर ऑस्ट्रिलियन विंटर पी ई. टुलॅरेन्सिस लोकसंख्येमध्ये वाढ होण्यासाठी भरण खाद्य स्रोत पराग दिले मिळाले वेळेसह सायट्रस थ्रिप्सच्या जंतूंची लोकसंख्या करण्यासाठी होण्यासाठी परभक्षी दबाव आणू शकतात,"संशोधकांना हे आढळले की अनेक विविध द्विदल जातीच्या आवरण पिकांची लागवडीने / लागवडीमुळे ( जसे वूल्लीपॉड व्हेट्च , न्यूझीलंड व्हाईट क्लोव्हर , आणि ऑस्ट्रिलियन विंटर पी ई. टुलॅरेन्सिस लोकसंख्येमध्ये मौसमी वाढ होण्यासाठी भरण खाद्य स्रोत म्हणून पुरेसे पराग दिले / मिळाले , जे योग्य वेळेसह सायट्रस थ्रिप्सच्या जंतूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी / होण्यासाठी संभवतः पुरेसा परभक्षी दबाव आणू शकतात ." आवरण पिकांचा वापर वरील चर्चिलेल्या उद्देशांपैकी उद्देश करण्यासाठी केला गेला वन्यजीवनासाठी फार्मचा शेतजमिनीचा आवास सुधारतात,"जरी सर्वसाधारणपणे आवरण पिकांचा वापर वरील चर्चिलेल्या उद्देशांपैकी एक उद्देश पूर्ण करण्यासाठी केला गेला , तरी ते वन्यजीवनासाठी अनेकदा एकाचवेळी फार्मचा / शेतजमिनीचा आवास सुधारतात ." आवरण पिकांच्या वापरामुळे पिकाच्या आवर्तनासाठी पिकाच्या विविधतेचा आयाम मिळतो,आवरण पिकांच्या वापरामुळे नगदी पिकाच्या आवर्तनासाठी पिकाच्या विविधतेचा कमीत कमी एक आणखी आयाम मिळतो . आवरण पीक नसल्याने व्यवस्थापन असते शेतात प्रभावाचा मार्ग होतो प्रभावाची संधी होते,"आवरण पीक हे विशिष्टरित्या महत्त्वाचे नसल्याने त्याचे व्यवस्थापन सामान्यपणे कमी तीव्र असते , ज्यामुळे शेतात एक "" सौम्य "" मानवी प्रभावाचा मार्ग उपलब्ध होतो / प्रभावाची संधी उपलब्ध होते ." पाहता हस्तक्षेप करणाऱ्या व्यवस्थापनाचा आवरण पिकांच्या प्रस्थापितीकरणामुळे शेतावर निर्माण झालेल्या अनेकविधतेशी मिलाफ केल्यावर वन्यजीवांच्या वैविध्याच्या पातळीला होण्यासाठी पोषण संरचना होईल शक्यता वाढवते,"तुलनात्मकदृष्ट्या ( पाहता हस्तक्षेप न करणाऱ्या ह्या व्यवस्थापनाचा , आवरण पिकांच्या प्रस्थापितीकरणामुळे शेतावर निर्माण झालेल्या वाढीव अनेकविधतेशी मिलाफ केल्यावर , वन्यजीवांच्या वैविध्याच्या एका उच्चतर पातळीला आधारभूत होण्यासाठी एक अधिक व्यामिश्र पोषण संरचना विकसित होईल ह्याची शक्यता वाढवते ." अध्ययनात संशोधकांनी संधिपाद आर्थोपोडा गाणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींची रचना युनायटेड स्टेट्समध्ये आवरण पिकाची कापसाची शेते तुलना केली,एका अध्ययनात संशोधकांनी संधिपाद ( आर्थोपोडा ) व गाणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींची रचना आणि दक्षिण युनायटेड स्टेट्समध्ये परंपरागत तसेच आवरण पिकाची कापसाची शेते ह्यांच्यामध्ये तुलना केली . आवरण पिके घेतल्या जाणार्‍या कापसाच्या शेतांमध्ये क्लोव्हरची लागवड केली गेली आधीच्या कापसाच्या वाढीच्या काळादरम्यान स्ट्रीपकव्हर क्रॉपिंग कापसाच्या पंक्तींमध्ये वाढण्यास ठेवली होती,"आवरण पिके घेतल्या जाणार्‍या कापसाच्या शेतांमध्ये क्लोव्हरची लागवड केली गेली , जी आधीच्या कापसाच्या वाढीच्या काळादरम्यान ( स्ट्रीपकव्हर क्रॉपिंग ) कापसाच्या पंक्तींमध्ये वाढण्यास ठेवली होती ." स्थलांतर प्रजननच्या काळात आढळले गाणार्‍या पक्ष्यांची क्लोव्हर आवरण पिकासह कापसाच्या शेतांमध्ये कापसाच्या शेतांपेक्षा पट होती,स्थलांतर व प्रजननच्या काळात त्यांना असे आढळले की गाणार्‍या पक्ष्यांची घनता ही एकत्रित क्लोव्हर आवरण पिकासह कापसाच्या शेतांमध्ये पंरपरागत कापसाच्या शेतांपेक्षा Jul-२० पट अधिक जास्त होती . सॉंगबर्ड प्रजननाच्या काळात आवरण पिके घेतल्या जाणार्‍या क्लोव्हरच्या शेतांमध्ये संधिपादाची आर्थोपोडा विपुलता जीववस्तुमान बायोमास होते क्लोव्हरपासून मिळणार्‍या फुलाच्या मकरंदचा वाढता पुरवठा होता,"सर्वाधिक सॉंगबर्ड प्रजननाच्या काळात आवरण पिके घेतल्या जाणार्‍या क्लोव्हरच्या शेतांमध्ये संधिपादाची ( आर्थोपोडा ) विपुलता आणि जीववस्तुमान ( बायोमास ) हेदखील अधिक जास्त होते , जो क्लोव्हरपासून मिळणार्‍या फुलाच्या मकरंदचा वाढता पुरवठा होता ." क्लोव्हर आवरण पिकाने आवरण समावेशन जागा करून आर्थोपोडच्या लोकसंख्येपासून मिळणार्‍या अन्नस्रोताद्वारे सॉंगबर्डचा निवास वाढवला,"ह्या क्लोव्हर आवरण पिकाने आवरण व समावेशन जागा उपलब्ध करून , आणि अत्यधिक आर्थोपोडच्या लोकसंख्येपासून मिळणार्‍या वाढत्या अन्नस्रोताद्वारे सॉंगबर्डचा निवास वाढवला ." खताच्या रचनेमुळे वापरामुळे पिकाच्या अपटेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो,रासायनिक खताच्या रचनेमुळे / वापरामुळे पिकाच्या अपटेकच्या कार्यक्षमतेवर लक्षणीयरित्या परिणाम होऊ शकतो . पोषकद्रव्याचा वापर कार्यक्षमता होणार्‍या अवषेषाच्या विस्थापनाच्या मशागत करून मशागतीत पृष्ठभागावर उरलेले बुझवून परिणामाचा अभ्यास आहे,पोषकद्रव्याचा वापर व त्याची कार्यक्षमता ह्यांच्यावर होणार्‍या अवषेषाच्या विस्थापनाच्या ( मशागत करून किंवा शून्य मशागतीत पृष्ठभागावर उरलेले बुझवून परिणामाचा अभ्यास चालू आहे . पिकाच्या अवशेषामधील पोषकद्रव्यांच्या खताचे सममूल्यांक काढण्याची पद्धत पिकाच्या अवशेषांचे मूल्यांक करण्यासाठी मार्गदर्शक आहे,म्हणून पिकाच्या अवशेषामधील पोषकद्रव्यांच्या खताचे सममूल्यांक काढण्याची पद्धत हे पिकाच्या अवशेषांचे आंशिक मूल्यांक अंदाजित करण्यासाठी एक योग्य मार्गदर्शक आहे . क्रॉप वाईल्ड रेलेटिव्ह सीडब्ल्युआर वनस्पती लागवडीमुळे टिकून राहिलेल्या वनस्पतीशी आहे व्हाव्हिलोव्ह सेंटर्स वनस्पतिशास्त्रज्ञ निकोलै व्हाव्हिलोव्हसाठी दिलेले नाव ओळखल्या जाणार्‍या क्षेत्रांमध्ये उगमांचा शोध घेऊ शकतो,"क्रॉप वाईल्ड रेलेटिव्ह सीडब्ल्युआर ही वन्य वनस्पती लागवडीमुळे टिकून राहिलेल्या वनस्पतीशी खूपच संबंधित आहे , जिचा व्हाव्हिलोव्ह सेंटर्स आद्य वनस्पतिशास्त्रज्ञ निकोलै व्हाव्हिलोव्हसाठी दिलेले नाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्रांमध्ये भौगोलिक उगमांचा शोध घेऊ शकतो ." लागवडीमुळे टिकून राहिलेल्या वनस्पतीमधील पूर्वज असू शकते असलेली टॅक्सॉन,"ती लागवडीमुळे टिकून राहिलेल्या वनस्पतीमधील एक वन्य पूर्वज असू शकते , किंवा दूसरी खूपच पुष्कळची संबंधित असलेली टॅक्सॉन ." क्रॉप वाईल्ड रिलेटिव्हज् कृषी उत्पादन सुधारण्यासाठी कृषी-पर्यावरणासाठी स्रोत आहे,क्रॉप वाईल्ड रिलेटिव्हज् हे कृषी उत्पादन सुधारण्यासाठी व स्थायी कृषी-पर्यावरणासाठी अतिशय महत्वाचे स्रोत आहे . बदलामुळे सीडब्ल्युआर काळासाठी सुरक्षा करण्यात स्रोत ठरू शकतात,"वातावरणीय बदलामुळे व अधिक जास्त पर्यावरणीय अस्थिरतेमुळे , सीडब्ल्युआर हे नवीन भावी काळासाठी अन्न सुरक्षा निश्छित करण्यात एक महत्त्वाचे स्रोत ठरू शकतात ." निकोलै व्हाव्हिलोव्ह वनस्पतिशास्त्रज्ञ होते शतकाच्या सुरूवातीलाच क्रॉप वाईल्ड रिलेटिव्हज्चे महत्त्व कळले,निकोलै व्हाव्हिलोव्ह हे असे एक रशियन पहिले वनस्पतिशास्त्रज्ञ होते ज्यांना २०व्या शतकाच्या सुरूवातीलाच क्रॉप वाईल्ड रिलेटिव्हज्चे महत्त्व कळले . पिकाची गुणवत्ता उत्पन्न सुधारण्यासाठी सीडब्ल्युआरपासून मिळणारे पदार्थ वर्षांपासून मानवाद्वारे वापरले जात आहेत,पिकाची गुणवत्ता व उत्पन्न सुधारण्यासाठी सीडब्ल्युआरपासून मिळणारे आनुवांशिक पदार्थ हजारो वर्षांपासून मानवाद्वारे वापरले जात आहेत . शेतकरी वर्षांपासून प्रजनन पद्धती वापरत आहेत मका संकरण पैदास वाढविण्यासाठी उत्पन्न सुधारण्यासाठी मक्यासोबत उगविला जातो,"शेतकरी हजारो वर्षांपासून पारंपरिक प्रजनन पद्धती वापरत आहेत , वन्य मका ( जी मेक्सिकन हा नियमितपणे नैसर्गिक संकरण मिश्र पैदास वाढविण्यासाठी व उत्पन्न सुधारण्यासाठी मक्यासोबत उगविला जातो ." अलिकडे भात ओरिजा साटिव्हा टॉमेटो सोलॅनम लायकोपरसिकम धान्ये प्रमाणात असलेली पिके सुधारण्यासाठी वनस्पती पैदासकारांनी सीडब्ल्युआर जीन्स वापरले आहेत,"अगदी अलिकडे , भात ओरिजा साटिव्हा , टॉमेटो सोलॅनम लायकोपरसिकम आणि द्विदल धान्ये ह्यांसारखी अधिक प्रमाणात असलेली पिके सुधारण्यासाठी वनस्पती पैदासकारांनी सीडब्ल्युआर जीन्स वापरले आहेत ." सीडब्ल्युआरनी पिकांना जीन्स पुरविले आहेत आता पिकांच्या प्रजातींमध्ये वाईल्ड रिलेटिव्हजपासून मिळणारे जीन्स आहेत,"सीडब्ल्युआरनी पिकांना अनेक उपयोगी जीन्स पुरविले आहेत , आणि आता सर्वाधिक प्रमुख पिकांच्या आधुनिक प्रजातींमध्ये त्यांच्या वाईल्ड रिलेटिव्हजपासून मिळणारे जीन्स आहेत ." सीडब्ल्युआर अन्न वैरण चार्‍याची पिके वनस्पती कॉन्डिमेन्ट शोभेचे प्रजाती प्रजाती तेल फायबर उद्देशांसाठी वापरल्या जाणार्‍या वनस्पती गुण देऊ करणार्‍या असलेल्या वनस्पती आहेत,"म्हणून सीडब्ल्युआर ह्या अन्न , वैरण व चार्‍याची पिके , औषधी वनस्पती , कॉन्डिमेन्ट , शोभेचे झाड , आणि वन्य प्रजाती ह्यांच्यासहित सामाजिक-आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजाती , तसेच औद्योगिक तेल व फायबर ह्यांसारख्या उद्देशांसाठी वापरल्या जाणार्‍या वनस्पती , आणि ज्या फायदेशीर गुण देऊ करणार्‍या अशांशी संबंधित असलेल्या वन्य वनस्पती आहेत ." लोकांना प्राण्यांना पिकांना संपत्तीची हानी करणार्‍या नुकसान पोहचवणार्‍या प्राण्याला वनस्पतीला कीटक कीड म्हणतात उपद्रव त्रास देत असला,"लोकांना किंवा त्यांच्या प्राण्यांना , पिकांना , किंवा संपत्तीची हानी करणार्‍या किंवा नुकसान पोहचवणार्‍या कोणत्याही प्राण्याला किंवा वनस्पतीला "" कीटक कीड ) म्हणतात , जरी उपद्रव ( त्रास ) देत असला तरी ." कीटक कीटक अळी कीड टीक उंदीर घूस कुडतरणारे प्राणी स्लग गोगलगायी सूत्रकृमी कोष्ठकृमी तणे बुरशी जीवाणू विषाणू असलेले जीवांचे स्पेक्ट्रम आहेत,"कीटक हे कीटक , अळी कीड , टीक , उंदीर , घूस आणि इतर कुडतरणारे प्राणी , स्लग , गोगलगायी , सूत्रकृमी , कोष्ठकृमी , तणे , बुरशी , जीवाणू , विषाणू ह्यांच्यासहित असलेले जीवांचे एक विस्तृत स्पेक्ट्रम आहेत ." कीटक उत्पादनावर येणारी कीटके पशुधनाला नुकसान पोहचविणारी कीटके माहिती येथे दिलेली नाही उल्लेख येथे केलेला नाही,"वन्य कीटक , संग्रहित उत्पादनावर येणारी कीटके , आणि पशुधनाला नुकसान पोहचविणारी कीटके ह्यांची माहिती येथे दिलेली नाही ( ह्यांचा उल्लेख येथे केलेला नाही ." कीटकाचा उल्लेख टाळण्यासाठी व्हावा सध्याच्या लेखकाद्वारे आधीच वापरल्या गेलेल्या वर्गीकरणशास्त्रानुसार कीटके दाखविण्यात आली आहेत,"विविध खाद्यांतर्गत एकाच कीटकाचा उल्लेख टाळण्यासाठी / न व्हावा यासाठी , सध्याच्या लेखकाद्वारे आधीच वापरल्या गेलेल्या प्राणीशास्त्रीय वर्गीकरणशास्त्रानुसार कीटके दाखविण्यात आली आहेत ." शेतातील पिकांचा फळझाडांचा नाश करणार्‍या कीटकांचे सारांश वर्णन केले आहे,शेतातील पिकांचा व फळझाडांचा नाश करणार्‍या महत्त्वाच्या कीटकांचे फक्त सारांश / थोडक्यात वर्णन ह्यात केले आहे . पेरसियामध्ये गणाचे कीटक टोळ मोल क्रिकेट आहेत,पेरसियामध्ये ह्या गणाचे सर्वात महत्त्वाचे हानिकारक कीटक टोळ आणि मोल क्रिकेट हे आहेत . रूपांतरण कायापालट होते होत नाहीत सवयीसाठी अनुकूलनांनी असतात पाय असतात खोदण्यासाठी दातांसह असतात डोळे अॅन्टेना असतात अंडनिक्षेपक असतो,"त्यांचे रूपांतरण / कायापालट अपूर्ण होते ( ते पूर्णपणे विकसित होत नाहीत , आणि भूमिगत सवयीसाठी त्या विविध अनुकूलनांनी युक्त असतात ; म्हणजे त्यांचे पुढील पाय खूप विस्तारित असतात आणि ते खोदण्यासाठी मजबूत दातांसह सज्ज असतात ; डोळे व अॅन्टेना ह्या लहान असतात ; अंडनिक्षेपक हा अल्पविकसित असतो ." पंख असलेल्या प्रजाती झेप घणार्‍या असतात पंख नसलेल्या पंख असलेल्या प्रजाती असतात प्रजननाच्या उद्देशाने घरटे करतात,"पंख असलेल्या प्रजाती ह्या उंच झेप घणार्‍या असतात , परंतु त्या पंखरहित पंख नसलेल्या व लहान पंख असलेल्या प्रजाती असतात ; आणि प्रजननाच्या उद्देशाने एक भूमिगत घरटे तयार करतात ." विकासरूप अर्भक डिंब प्रजनन कक्षात राहतात आईद्वारे पोषण केले जाते,प्रथम विकासरूप अर्भक / डिंब हे प्रजनन कक्षात राहतात आणि त्यांचे आईद्वारे पोषण केले जाते . प्रौढ सेंमी लांबी विकासरूप अर्भक डिंब मुळे कंद देठ स्ट्रॉबेरीसारखी जमिनीवरील फळे उपजीविका करतात,"प्रौढ ( ०२-०३ सेंमी लांबी ) आणि इतर विकासरूप अर्भक / डिंब हे मुळे , कंद , भूमिगत देठ , आणि स्ट्रॉबेरीसारखी जमिनीवरील फळे ह्यांच्यावर आपली उपजीविका करतात ." प्रजाती असतात रोप अवस्थेत पिकांवर आक्रमण करतात,"ह्या प्रजाती विविधाहारी असतात , खासकरून रोप अवस्थेत , ते अनेक औषधीय पिकांवर आक्रमण करतात ." पेरसियामध्ये वाफे बागा भाज्यांचे प्लॉटमध्ये असतात खासकरून मका टोबॅको बटाटे फ्लॅक्स भात शेतातील पिकांची नासाडी करतात,"पेरसियामध्ये , ते वाफे , बागा , आणि भाज्यांचे प्लॉटमध्ये विशेषतः हानिकारक असतात , आणि खासकरून मका , टोबॅको , बटाटे , फ्लॅक्स व भात ह्यांसारख्या शेतातील पिकांची नासाडी करतात ." जगाच्या शेताची संख्या हेक्टर आहे,जगाच्या शेताची मोठी संख्या ( ८०.००% २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे . भूमी धारक शेतकरी देशांत आढळतात नेहमी असतात शिक्षणाचा आनंद घेतात,हे अल्प भूमी धारक शेतकरी प्रामुख्याने विकसनशील देशांत आढळतात आणि ते नेहमी असंघटित अशिक्षित असतात किंवा फक्त प्राथमिक शिक्षणाचा आनंद घेतात . भूमी धारक शेतकर्‍यांकडे सौदा शक्ती असते मिळकत असते परिस्थिती निर्माण होते व्यवसाय गुंतवणूक करू शकत नाहीत,"अल्प भूमी धारक शेतकर्‍यांकडे सौदा शक्ती थोडी असते आणि मिळकत कमी असते , त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की ज्यात ते त्यांचा व्यवसाय वाढवण्यामध्ये जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत ." शेतकर्‍यांना कृषी निवेष वित्त प्रवेश करता येत नाही कृषी पद्धतींविषयी ज्ञान असते,"सामान्यपणे शेतकर्‍यांना कृषी निवेष व वित्त ह्यात प्रवेश करता येत नाही , त्यांच्याकडे चांगल्या कृषी व व्यापारी पद्धतींविषयी ज्ञान कमी असते ." स्तरावरील समस्या केसींमध्ये प्रकरणांमध्ये असतात कृषी क्षेत्रांचे भविष्य धोक्यात आणणार्‍या असतात शेतीसाठी भविष्य करावे सिद्धांत होण्यास होतात,ह्या उच्च स्तरावरील समस्या अनेक केसींमध्ये / प्रकरणांमध्ये असतात ज्या कृषी क्षेत्रांचे भविष्य धोक्यात आणणार्‍या असतात आणि शेतीसाठी स्थायी भविष्य कसे सुरक्षित करावे ह्यावर सिद्धांत विकासित होण्यास सुरू होतात . बाजार परिवर्तने झाली आहेत उद्योग पुढारी बाजारस्थिती बदलण्यासाठी वातावरणात काम करतात,सातत्यपूर्ण स्थायी बाजार परिवर्तने झाली आहेत ज्यात उद्योग पुढारी हे बाजारस्थिती बदलण्यासाठी पूर्व-स्पर्धात्मक वातावरणात एकत्र काम करतात . तीव्रीकरण शेतकर्‍यांच्या सुलभीकरणावर लक्ष करते,सातत्यपूर्ण स्थायी तीव्रीकरण हे उद्योजकीय शेतकर्‍यांच्या सुलभीकरणावर लक्ष केंद्रित करते . शेतीसाठी वित्तक्षेत्रात प्रवेश मिळण्यावरील शेत गुंतवणूक प्रकल्पांना करणेही दिसून येत आहे,शेतीसाठी वित्तक्षेत्रात प्रवेश मिळण्यावरील शेत गुंतवणूक प्रकल्पांना उत्तेजित करणेही अचानक दिसून येत आहे . उदाहरण आहे स्कोप मूल्यनिर्धारण साधन वित्तव्यवस्था संघटनांना वित्तव्यवस्थापनामध्ये असलेल्या धोक्यांमधील अंतरंग कळवून देण्यासाठी उत्पादक संघटनांच्या व्यवस्थापनाची परिपक्वता व्यावसायिकता मापन करते,"एक उदाहरण आहे स्कोप पद्धत , ज्यात मूल्यनिर्धारण साधन हे वित्तव्यवस्था संघटनांना वित्तव्यवस्थापनामध्ये असलेल्या धोक्यांमधील व्यवस्थित अंतरंग कळवून देण्यासाठी उत्पादक संघटनांच्या व्यवस्थापनाची परिपक्वता आणि व्यावसायिकता ह्यांचे मापन करते ." सध्या कृषी अर्थव्यवस्था मानली जाते संस्थांद्वारे टाळली जाते,सध्या कृषी अर्थव्यवस्था ही नेहमी धोकादायक मानली जाते आणि ती आर्थिक संस्थांद्वारे टाळली जाते . कोका अफू भांग बाजारातील पिके,"कोका , अफू व भांग ही महत्त्वाची काळ्या बाजारातील नगदी पिके आहेत" प्रचलन बदलते,त्यांचे प्रचलन बदलते . युनायटेड स्टेट्समध्ये भांग पीक आहे मानले जाते,"युनायटेड स्टेट्समध्ये , भांग ही काहींद्वारे सर्वाधिक मौल्यवान नगदी पीक आहे असे मानले जाते ." मारिजुआना धोरण संशोधक जॉन गेटमॅनने अभ्यासात अहवाल दिला होता मका गहू पिकांसाठी आकडेवारींच्या विरोधात यू.एस. भांगेचा उल्लेख केला होता,"२००६मध्ये , मारिजुआना धोरण संशोधक जॉन गेटमॅनने एका अभ्यासात असा अहवाल दिला होता की मका व गहू ह्यांसारख्या कायदेशीर पिकांसाठी सरकारी आकडेवारींच्या विरोधात आणि त्यावेळी यू.एस. म्हणून भांगेचा उल्लेख केला होता ." अभ्यासातदेखील भांगेच्या उत्पादनाची किंमत असण्याचा अंदाज केला आहे मक्याची किंमत गव्हाची किंमत आहे,"२००६मध्ये ) त्यावेळी अभ्यासातदेखील भांगेच्या उत्पादनाची बिलियन यूएसडी किंमत असण्याचा अंदाज केला आहे , जी मक्याची एकूण किंमत व गव्हाची किंमत बिलियन ह्यांपेक्षा जास्त आहे ." शेतीमध्ये पिकाचा संबंध पिकाशी आहे पिकासाठी पिकविले जाते,"शेतीमध्ये , भरघोस पिकाचा संबंध हा उत्पादक पिकाशी आहे , जे एका विशिष्ट पिकासाठी पिकविले जाते ." शेवटच्या महिन्यांत पाऊस पडला वर्षी पिकाची अपेक्षा करत,""" शेवटच्या काही महिन्यांत जो काही पाऊस पडला त्यावरून आम्ही ह्या वर्षी भरघोस पिकाची अपेक्षा करत" पीक समस्यांचे स्रोत असू बनू शकते पिकासाठी साठवणीची जागा असते,""" भरघोस पीक हेही समस्यांचे स्रोत असू / बनू शकते , जसे जेव्हा अति जास्त पिकासाठी अपुरी साठवणीची जागा असते ." अर्थाने शब्द परिभाषा आहे,""" काहीतरी असामान्यपणे विलक्षणरित्या ह्या अर्थाने शब्द "" भरघोस "" ही दुसरी परिभाषा आहे ," शब्द येतो,शब्द कोठून येतो क्रियांमध्ये कार्यांमध्ये परिणामाचा उल्लेख करण्यासाठी पीक शब्दही वापरला गेला आहे श्लेष,"इतर क्रियांमध्ये / कार्यांमध्ये त्याच मोठ्या परिणामाचा उल्लेख करण्यासाठी "" भरघोस पीक "" हा शब्दही वापरला गेला आहे , किंवा श्लेष म्हणून" बंपर्ससाठी ऑटोमोबाईल्सच्या समूहासह,जसे त्यांच्या पुढील मागील बंपर्ससाठी ऑटोमोबाईल्सच्या एका समूहासह . शेतीमध्ये आडपीक पीक वाढणारे पीक आहे वेळी पिकाच्या लागवडींसह दरम्यान घेतले जाते दिवसांमध्ये बिजातून बिजापासून होणारा मुळा भाज्यांच्या पंक्तीमध्ये पिकवला जातो पीक पिकण्याआधी कापला जातो,"शेतीमध्ये , आडपीक ( उचल पीक ) हे वेगाने वाढणारे पीक आहे जे एकाच वेळी प्रमुख पिकाच्या क्रमवर्ती लागवडींसह किंवा दरम्यान घेतले जाते . उदाहरणार्थ २५-३० दिवसांमध्ये बिजातून / बिजापासून परिपक्व होणारा मुळा हा सर्वाधिक भाज्यांच्या पंक्तीमध्ये पिकवला जातो आणि प्रमुख पीक पिकण्याआधी उशीरा कापला जातो" पीक पिकांच्या वसंत ऋतूच्या कापणीच्या हंगामात शरदऋतूतील लागवडीच्या दरम्यान लावू शकतो,"किंवा , उचल पीक हे काही पिकांच्या वसंत ऋतूच्या कापणीच्या हंगामात व शरदऋतूतील लागवडीच्या दरम्यान लावू शकतो ." पीक घेणे प्रकारची लागवड आहे,उचल पीक घेणे हे एक प्रकारची सलग लागवड आहे . वाढवणार्‍या पीक घेणार्‍या जागेचा वापर,ह्यामुळे वाढवणार्‍या पीक घेणार्‍या जागेचा अधिक कार्यक्षम वापर होतो पिके पिके आहेत जमिनीतून होत चालेली थांबविण्यासाठी पेरली जातात,उचल पिके हीदेखील अशी पिके आहेत जी जमिनीतून जात असलेली ( नष्ट होत चालेली ) खनिजे थांबविण्यासाठी पेरली जातात . पिके वापरून धान्य वर्षांपर्यंत जमिनीमधील ह्युमस मृदेशी नसलेली खनिजे ठेऊ शकतो तत्वे,"उचल पिके वापरून , जसे धान्य जे ( अनेक ) वर्षांपर्यंत जमिनीमधील ह्युमस मृदेशी संबंधित नसलेली काही खनिजे सुरक्षित ठेऊ शकतो जसे आणि इतर धनात्मकरित्या प्रभारित तत्वे ." पिकाचा नाश पिकांचा केलेला नाश आहे प्रक्रियेसाठी करण्यासाठी कृषी उत्पादने आहेत,पिकाचा नाश हा पिकांचा सहेतूक ( जाणूनबजून केलेला नाश आहे किंवा वापरासाठी किंवा प्रक्रियेसाठी त्याला निरूपयोगी करण्यासाठी कृषी उत्पादने आहेत . जाळून दळून पाण्यात बडवून रसायणे वापरून बनवू शकतो,"हे जाळून , दळून , पाण्यात बडवून , किंवा रसायणे वापरून बनवू शकतो ." पिकाच्या उरलेल्या अवशेषासोबत मिसळू नये पिकाचे भाग जाळते,"हे पिकाच्या उरलेल्या अवशेषासोबत मिसळू नये , जे पिकाचे निरुपयोगी भाग जाळते ." पिकाच्या नाशासंबंधित असलेले कृषी उत्पादनांचा किंमतीचा वापर,पिकाच्या नाशासंबंधित असलेले वैकल्पिक कृषी उत्पादनांचा कमी किंमतीचा वापर आहे वाईन तलावाच्या भागाचे युरोपियन युनिअन वाइनचा उरलेलला भाग रूपांतरण इथेनॉमध्ये झाले आहे,वाईन तलावाच्या एका मोठा भागाचे ( युरोपियन युनिअन वाइनचा उरलेलला भाग ) रूपांतरण हे औद्योगिक इथेनॉमध्ये झाले आहे . पिकाच्या नाशाचे कारणे असू शकतात,पिकाच्या नाशाचे अनेक कारणे असू शकतात . दग्धभू धोरणेत शत्रूंना अधिकार गाजवण्यापासून रोकण्यासाठी पीक पदार्थ केले जातात,"दग्धभू धोरणेत , शत्रूंना त्यांच्यावर अधिकार गाजवण्यापासून रोकण्यासाठी पीक व इतर उपयोगी पदार्थ नष्ट केले जातात ." जिनिव्हा नियमावलीच्या प्रोटोकॉल कलम अंतर्गते क्षेत्रात लोकांचा पुरवठा करण्याच्या धोरणेवर बंदी घालण्यात आली आहे,१९७७ जिनिव्हा नियमावलीच्या प्रोटोकॉल I कलम ४३ अंतर्गते वादग्रस्त क्षेत्रात नागरी लोकांचा खाद्य पुरवठा नष्ट करण्याच्या धोरणेवर बंदी घालण्यात आली आहे . सरकार शेतीमध्ये उत्पादन कोट्यापेक्षा असणारी पिके करण्यासाठी शेतकर्‍यांची आवश्यकता असते,"सरकार नियंत्रित शेतीमध्ये , त्यांच्या उत्पादन कोट्यापेक्षा जास्त असणारी पिके नष्ट करण्यासाठी शेतकर्‍यांची आवश्यकता असते ." मोर्चाच्या वेळी पिके रस्त्यातदेखील फेकू शकता पद्धत युरोपिअन युनिअनमध्ये आहे,मोर्चाच्या वेळी ही पिके रस्त्यातदेखील फेकू शकता : ही पद्धत युरोपिअन युनिअनमध्ये सर्वसामान्य आहे . अफू भांग पिके अंमलबजावणीद्वारे करू शकतो,"तसेच , अफू व भांग ह्यांसारखी बेकायदेशीर पिके कायदेशीर अंमलबजावणीद्वारे नष्ट करू शकतो ." लक्षात ठेवा शब्द माध्यमाने कापता येणार्‍या कापू शकता येणार्‍या पिकाच्या ज्वलनाला लागू पडत नाही ऊस,"लक्षात ठेवा की हा शब्द ह्या माध्यमाने कापता येणार्‍या किंवा कापू शकता येणार्‍या पिकाच्या जळण्याला / ज्वलनाला लागू पडत नाही , उदाहरणार्थ ऊस ." ऋतूंमध्ये क्षेत्रात प्रकारच्या पिकांचा क्रम पिकवण्याची घेण्याची पद्धत आहे,ही क्रमवार ऋतूंमध्ये एकाच क्षेत्रात भिन्न विविध प्रकारच्या पिकांचा एक क्रम पिकवण्याची / घेण्याची पद्धत आहे . पीक आवर्तनामुळे जमिनीला पोषकतत्त्वे मिळतात,पीक आवर्तनामुळे जमिनीला अनेक पोषकतत्त्वे मिळतात . पीक आवर्तनाचे तत्त्व कडधान्ये पिकांसोबत हिरवळीचे खत खत वापरून क्रमाने नत्राची निर्मिती करणे आहे,पीक आवर्तनाचे पारंपरिक तत्त्व कडधान्ये व इतर पिकांसोबत हिरवळीचे खत / हिरवे खत वापरून क्रमाने नत्राची पुनः निर्मिती करणे आहे . पीक आवर्तन जात कापली जाते उत्पन्न होणारे जंतू जंतू वाढही करते मुळाच्या मुळाच्या वनस्पती करून मातीची संरचना सुपीकताही सुधारू शकतो,"पीक आवर्तन हे जेव्हा एखादी जात सातत्याने कापली जाते तेव्हा वारंवार उद्भवणारे / उत्पन्न होणारे रोगकारक जंतू आणि जंतू ह्यांची वाढही कमी करते , आणि खोल मुळाच्या व उथळ मुळाच्या वनस्पती एकांतरित करून मातीची संरचना आणि सुपीकताही सुधारू शकतो ." मध्य पूर्वी शेतकर्‍यांनी इसवी सन पूर्व पीक आवर्तनाची पद्धत रसायणशास्त्र जाणता केली पर्यायाने धान्ये कडधान्यांची लागवड करत आहेत,"मध्य पूर्वी शेतकर्‍यांनी इसवी सन पूर्व ६०००मध्ये पीक आवर्तनाची पद्धत त्याचे रसायणशास्त्र न जाणता सुरू केली , पर्यायाने द्विदल धान्ये व कडधान्यांची लागवड करत आहेत ." लेखक एल्डर शिफारस केली शेतकरी शेळी मेंढी गुरे शेण ह्यांचे रक्षण करतात,"रोमन लेखक एल्डर ह्यांनी शिफारस केली की शेतकरी हे "" शेळी , मेंढी , गुरे , आणि इतर सर्व शेण "" ह्यांचे काळजीपूर्वक रक्षण करतात ." युरोपमध्ये शार्लमेनच्या काळापासून टू-फिल्ड पीक आवर्तनापासून पीक आवर्तनापर्यंत संक्रमण झाले,"युरोपमध्ये , शार्लमेनच्या काळापासून टू-फिल्ड पीक आवर्तनापासून ते तीन-फिल्ड पीक आवर्तनापर्यंत संक्रमण झाले ." टू-फिल्ड रोटेशनखाली वर्षात जमिनीत लागवड केली होती जमीन राहिली ठेवली,"टू-फिल्ड रोटेशनखाली , एका वर्षात अर्ध्या जमिनीत लागवड केली होती , तर इतर अर्धी जमीन पडीक राहिली / ठेवली ." नंतर वर्षात शेते फिरवली गेली,नंतर पुढील वर्षात दोन शेते फिरवली गेली . थ्री-फिल्ड रोटेशनखाली जमिनी भागांत विभागली गेली,"थ्री-फिल्ड रोटेशनखाली , जमिनी तीन भागांत विभागली गेली ." शरद ऋतूत भागात लागवड केली,शरद ऋतूत एक भागात हिवाळी गहू किंवा रायची लागवड केली . वसंत ऋतूत शेतात वाटाणे मसरू बीन्स पिकांची लागवड केली गेली शेत ठेवले होते गेले,"पुढील वसंत ऋतूत दुसर्‍या शेतात वाटाणे , मसरू , किंवा बीन्स ह्यासारख्या इतर पिकांची लागवड केली गेली आणि तिसर्‍या तिसरे शेत पडीक ठेवले होते / गेले ." वर्षांमध्ये शेताला विश्रांती मिळेल राहिल शेते पद्धतीने घेतली गेली,प्रत्येक तीन वर्षांमध्ये एका शेताला विश्रांती मिळेल व ते पडीक राहिल म्हणून तीन शेते ही ह्या पद्धतीने आळीपाळीने घेतली गेली . टू-फिल्ड पद्धतीमध्ये किमी जमीन असेल एकरातच लागवड करू शकेल,"टू-फिल्ड पद्धतीमध्ये , जर एखाद्याकडे एकूण ६०० एकरची ( २ किमी २ सुपीक जमीन असेल , तर एखादा फक्त ३०० एकरातच लागवड करू शकेल ." बार्लीची वैरण जनावरांसाठी बिछाना पसरवतात,बार्लीची वैरण जनावरांसाठी बिछाना सदृश पसरवतात . बार्लीची खोडे कागद फायबरबोर्डनिर्मितीसाठी वापरतात,बार्लीची खोडे कागद तसेच फायबरबोर्डनिर्मितीसाठी वापरतात . बार्लीमध्ये असलले स्टार्च कागद स्टार्चवर डिटर्जंटस् वापरतात,"बार्लीमध्ये असलले स्टार्च हे कागद , कागदी स्टार्चवर आधारीत डिटर्जंटस् , बायो-डिग्रेडेबल प्लॅस्टिक इत्यादीसाठी वापरतात ." बार्ली जगातील पोषकद्रव्ये असलेले आहे मुलांच्या वाढत्या वयात शिफारस केली आहे,बार्ली हे जगातील सर्वात जास्त पोषकद्रव्ये असलेले पीक आहे आणि मुलांच्या वाढत्या वयात त्याची शिफारस केली आहे . कारण बार्लीमध्ये घटक आहेत,ह्याचे कारण बार्लीमध्ये आरोग्यकारक व ऊर्जायुक्त घटक आहेत . मीठाचे प्रमाण सोडून बार्लीतील घटक पाहिले असता जीवनातील महत्त्व कळून येईल,मीठाचे प्रमाण सोडून बार्लीतील इतर घटक पाहिले असता त्याचे रोजच्या जीवनातील महत्त्व कळून येईल . बार्लीमध्ये पाणी पोषकद्रव्ये डिंक साखर स्टार्च मेद असते,"बार्लीमध्ये साधारणतः १५.००% पाणी १२.९८% पोषकद्रव्ये ६.७४.००% डिंक , ३.२.००% साखर ६०.००% स्टार्च आणि २.२.००% मेद असते ." बार्ली पोषकद्रव्ये असलेले तृणधान्य आहे मध्ये प्रमाणात पोषकद्रव्ये आहेत,बार्ली हे जास्तीजास्त पोषकद्रव्ये असलेले तृणधान्य आहे ज्याच्या मध्ये योग्य प्रमाणात जीवनावश्यक पोषकद्रव्ये आहेत . फायबरमध्ये प्रकारची पोषकद्रव्ये असतात फायबर,फायबरमध्ये दोन प्रकारची पोषकद्रव्ये असतात विद्राव्य आणि अविद्राव्य फायबर . फायबर ‌आसिड दूर करून कोलेस्ट्रोलची पातळी करायला मदत करते फायबर पचनक्रिया ठेवते कोलन कॅन्सरसारख्या रोगांपासून दूर राहता येते,विद्राव्य फायबर मेदयुक्त ‌आसिड दूर करून कोलेस्ट्रोलची पातळी कमी करायला मदत करते तर अविद्राव्य फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते त्यामुळे कोलन कॅन्सरसारख्या भयंकर रोगांपासून दूर राहता येते . बार्ली फायबर पोषकद्रव्यांचा स्रोत आहे आरोग्य जीवनशक्ती राखण्यात मदत करतो,दाणेदार बार्ली हा प्रोटीन फायबर इतर पोषकद्रव्यांचा मोठा स्रोत आहे आणि आरोग्य व जीवनशक्ती राखण्यात मदत करतो . बार्लीच्या पाण्यात गुणधर्म असल्यामुळे रोगांवर आजारांवर ठरते,बार्लीच्या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे ते अनेक रोगांवर व आजारांवर गुणकारी ठरते . बार्लीमध्ये असलेले कार्बोहायड्रेडस् ग्लुकोजचे प्रमाण ठेवण्यास मदत करते,बार्लीमध्ये असलेले कार्बोहायड्रेडस् ग्लुकोजचे प्रमाण सामान्यपातळीत ठेवण्यास मदत करते . बार्लीमधील फायबरचे प्रमाण धान्यांपेक्षा असल्यामुळे साखरेचे प्रमाणही ठेवण्यासही मदत करते,तसेच बार्लीमधील फायबरचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा पाचपट अधिक असल्यामुळे साखरेचे प्रमाणही स्थिर ठेवण्यासही मदत करते . पोषकद्रव्ये आहेत व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ई आसिड,"बार्लीमध्ये अनेक पोषकद्रव्ये आहेत जसे व्हिटॅमिन बी , व्हिटॅमिन ई आणि फोलिक आसिड ." बार्ली घेण्याचा फायदा वजन करण्यासाठी मदत करते पोट भरल्याचे समाधान मिळून अन्नग्रहणाचे प्रमाण होते वाढलेल्या मीटर झालेल्या रोपाच्या बियांपासून बार्लीचे पुनरुत्पादन होते,बार्ली घेण्याचा आणखी महत्वाचा फायदा म्हणजे हे शारीरिक वजन कमी करण्यासाठी मदत करते कारण ह्यामुळे एखाद्याला पोट भरल्याचे समाधान मिळून अन्नग्रहणाचे प्रमाण कमी होते पूर्ण वाढलेल्या साधारण एक मीटर उंच झालेल्या रोपाच्या बियांपासून बार्लीचे पुनरुत्पादन होते . वनस्पतीचे भाग वापरून प्रकारची उत्पादने घेतली जातात,वनस्पतीचे वेगवेगळे भाग वापरून अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेतली जातात . पिकापासून मिळालेल्या धान्यापासून पीठे लाह्या,उदाहरणार्थ पिकापासून मिळालेल्या धान्यापासून पीठे लाह्या वगैरे पीठ करण्याकरता अंकुर दळला जातो,पीठ करण्याकरता अंकुर अत्यंत बारीक दळला जातो . कणसातील अखाद्यभाग दूर करून बार्लीचे धान्य पॉलीश पर्ल्ड केले जाऊ शकते,कणसातील अखाद्यभाग दूर करून बार्लीचे धान्य पॉलीश किंवा पर्ल्ड केले जाऊ शकते . प्रक्रियेमुळे बार्ली बार्ली उत्पादने मिळतात,ह्या प्रक्रियेमुळे आपल्याला पर्ल बार्ली व पॉट बार्ली ही दोन उत्पादने मिळतात . बार्लीचा कडबा जनावरांसाठी वैरण वापरला कणसे काढल्यानंतर उरलेल्या भागापासून मिळतो,बार्लीचा कडबा जनावरांसाठी सुकी वैरण म्हणून वापरला जो कणसे काढल्यानंतर उरलेल्या भागापासून मिळतो . वैरणी बांधकामाचे साहित्य कागद वर्तमानपत्राचा कागद फायबरबोर्ड निर्माण करण्याकरता वापरला जातो,"वैरणी व्यतिरिक्त हे बांधकामाचे साहित्य , कागद , वर्तमानपत्राचा कागद आणि फायबरबोर्ड निर्माण करण्याकरता वापरला जातो ." बार्लीपासून मिळणारे उत्पादन बार्ली ग्रीट बार्लीच्या दाण्यांपासून भरलेल्या बार्लीच्या कणसांपासून मिळवले जाते तुकड्यांनी असते,बार्लीपासून मिळणारे आणखी एक उत्पादन म्हणजे बार्ली ग्रीट जे बार्लीच्या दाण्यांपासून किंवा पूर्ण भरलेल्या बार्लीच्या कणसांपासून मिळवले जाते आणि जे बारीक तुकड्यांनी युक्त असते . बिअर बनविण्यासाठी फ्लेवर बनविण्यासाठी गोडव्यासाठी बार्ली माल्टेड बार्ली ओळखली जाते,बिअर बनविण्यासाठी फ्लेवर बनविण्यासाठी तसेच गोडव्यासाठी वापरली जाणारी बार्ली माल्टेड बार्ली म्हणून ओळखली जाते . माल्टेड बार्ली मिळविण्यासाठी बार्लीची कणसे भिजवतात सुकवतात नंतर वातावरणात केली जातात,माल्टेड बार्ली मिळविण्यासाठी बार्लीची कणसे भिजवतात सुकवतात आणि नंतर नियंत्रित वातावरणात अंकुरीत केली जातात . भारतात बार्लीचे पीक होऊ लागले शेतकरी आता गहू चणा पिकांकडे देणार्‍या रेपसीड करडई पिकाकडे वळू लागला आहे,भारतात बार्लीचे पीक हळूहळू कमी होऊ लागले आहे कारण शेतकरी आता गहू चणा यांसारख्या लाभकारी पिकांकडे अथवा अधिक उत्पन्न देणार्‍या रेपसीड मोहरी करडई यासारख्या पिकाकडे वळू लागला आहे . बार्ली देशाच्या भागातील प्रदेशात वाढते आता लागवडीचे क्षेत्र मीटरपर्यंत फुट वाढले आहे,"बार्ली ही प्रामुख्याने देशाच्या उत्तर भागातील मैदानी प्रदेशात वाढते , परंतु आता त्याच्या लागवडीचे क्षेत्र हिमालयात ४५७५ मीटरपर्यंत ( १५,० फुट ) वाढले आहे ." जिथे जिथे गव्हाचे उत्पादन होते तेथे बार्ली वाढू शकते दक्षिणेत महत्त्व नाही,जरी जिथे जिथे गव्हाचे उत्पादन होते तेथे बार्ली वाढू शकते तरी 20oN दक्षिणेत ह्याला तेवढे महत्त्व नाही . भागात तुकड्यात गुजराथ महाराष्ट्र उत्तर कर्नाटक टेकड्यांवर दिसते,"ह्या भागात ते लहान लहान तुकड्यात गुजराथ महाराष्ट्र , उत्तर कर्नाटक आणि तामिळनाडूतील निलगिरी व पाल्नेय टेकड्यांवर दिसते ." पिकाखालील भूभाग सिंचनाखाली येतो भागात पर्जन्यावर पिक घेतले जाते,ह्या पिकाखालील ५१.००% भूभाग सिंचनाखाली येतो उर्वरित भागात पर्जन्यावर आधारित पिक घेतले जाते . प्रदेशातील तृणधान्यांपेक्षा पिकाला पाणी लागते राहू शकते,थंड प्रदेशातील इतर तृणधान्यांपेक्षा ह्या पिकाला पाणी कमी लागते आणि क्षारयुक्त ते उभे राहू शकते . जेथे गव्हाच्या पिकास जमीन नसते सिंचन नसते तेथे पीक ठरू शकते,जेथे भरघोस गव्हाच्या पिकास अनुकूल जमीन नसते व पुरेसे सिंचन नसते तेथे हे पीक फायदेशीर ठरू शकते . भात पीक घेणार्‍या बंगालच्या किनारपट्टीसारख्या भागातील वातावरणात पीक वाढताना दिसून आले आहे,पारंपारिक भात हे एकमेव पीक घेणार्‍या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीसारख्या भागातील वातावरणात हे पीक जोमाने वाढताना दिसून आले आहे . सुरवातीच्या काळात बार्लीसाठी हवेची गरज असते नंतर हवामानाची गरज असते,सुरवातीच्या काळात बार्लीसाठी थंड हवेची गरज असते तर नंतर उबदार व कोरड्या हवामानाची गरज असते . हवामानामध्ये पीक प्रमाणात वाढताना दिसते,समशीतोष्ण हवामानामध्ये हे पीक योग्य प्रमाणात वाढताना दिसते . बार्ली दुष्काळ असल्याने तुटपुंजा पाऊस असलेल्या भागातही होते,बार्ली दुष्काळ प्रतिरोधक असल्याने तुटपुंजा पाऊस असलेल्या भागातही चांगले होते . भारतात बार्लीची लागवड ऑक्टोबर डिसेंबर कालावधीत होते,भारतात बार्लीची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होते . गव्हाच्या लागवडीस असलेल्या जमीनीत बार्लीची वाढ होऊ शकते,गव्हाच्या लागवडीस योग्य असलेल्या जमीनीत बार्लीची वाढ चांगल्याप्रकारे होऊ शकते . निचरा झालेल्या खोलवर असलेल्या लोममातीत वाढते,"तथापि , चांगला निचरा झालेल्या खोलवर सुपीक असलेल्या लोममातीत जोमाने वाढते ." जमीनीत पीक घेतल्यास होते,अत्यंत सुपीक जमीनीत पीक घेतल्यास अधिक खर्चिक होते . मातीपासून इंडो-गॅगेटीक मैदानातील मातीपर्यंत उतारावरच्या प्रकारच्या मातीत प्रमाणावर वाढते,ही वालुकामय मातीपासून इंडो-गॅगेटीक मैदानातील लोममय जड मातीपर्यंत आणि मजगी उतारावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत मोठ्या प्रमाणावर वाढते . राजस्थान महाराष्ट्र कर्नाटकामधील जमीनीवर प्रमाणात लागवड वाढलेली दिसते,राजस्थान महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील मध्यम काळ्या जमीनीवर मर्यादित प्रमाणात ह्याची लागवड वाढलेली दिसते . तृणधान्यांपेक्षा अल्कली क्षारता आधिक्य सहन करू शकते,इतर रब्बी तृणधान्यांपेक्षा अल्कली आणि क्षारता ह्याचे आधिक्य ही जास्त सहन करू शकते . केलेल्या प्रयोगानुसार दिसून आले आहे पीक बंगालमधील सुंदरबनातील समुद्राकाठच्या जमीनीत कर्नाटकमध्ये भागात मातीत वाढते,नव्याने केलेल्या प्रयोगानुसार असे दिसून आले आहे की हे पीक पश्चिम बंगालमधील सुंदरबनातील समुद्राकाठच्या खार्‍या जमीनीत आणि उत्तर कर्नाटकमध्ये कालवा-सिंचित भागात खारट-अल्कलीयुक्त काळ्या मातीत चांगले वाढते . केळ्याला P2O5 दरझाड दरवर्षी असते,केळ्याला 150-200g 40-60g P2O5 आणि 200-300g K2O / दरझाड / दरवर्षी पाश्चिमात्य असते . पेरणीच्या वेळी २०५चा डोस फेर्‍यांची पुनरुत्पादनाच्या वेळेस शिफारस केली जाते,"पेरणीच्या वेळी २०५चा पूर्ण डोस , N आणि K ह्यांच्या चार फेर्‍यांची पुनरुत्पादनाच्या वेळेस शिफारस केली जाते ." पुनरुत्पादनाच्यावेळी दिली गेलेली Nची मात्रा पाने जून करण्याची प्रक्रिया लांबवते भार्‍याचे वजन वाढवते,पुनरुत्पादनाच्यावेळी दिली गेलेली Nची मात्रा पाने जून करण्याची प्रक्रिया लांबवते तसेच भार्‍याचे वजन वाढवते . अंकुरणाच्या वेळी हाताने घातलेले ठरते,अंकुरणाच्या वेळी हाताने घातलेले एकतृतीयांश K2O लाभकारी ठरते . पेरलेल्या कडधान्यांचे संरोपणच्या अवस्थेतील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ग्रन्थीकरणाचे नेहमी निरीक्षण करावे पुढच्या पेरणीसाठी माहिती करावी,नव्याने पेरलेल्या कडधान्यांचे त्यातील संरोपणच्या अवस्थेतील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ग्रन्थीकरणाचे नेहमी निरीक्षण करावे आणि पुढच्या पेरणीसाठी माहिती गोळा करावी . पेरणीनंतर महिनाभरामध्ये ग्रन्थीकरण जोम धरते,पेरणीनंतर साधारणतः महिनाभरामध्ये प्रभावी ग्रन्थीकरण जोम धरते . सेंटीमीटर माती खाली प्रधानमूळावरील ग्रन्थी जोडाच्यावर रंग हिमोग्लोबीनच्या प्रमाणानुसार येणारा असतो ग्रन्थीकरण दाखवते,दोन किंवा तीन सेंटीमीटर माती खाली प्रधानमूळावरील मोठ्या ग्रन्थी आणि ज्याच्या मुख्य पार्श्विक जोडाच्यावर गुलाबी रंग ( हिमोग्लोबीनच्या प्रमाणानुसार येणारा असतो ते उत्तम ग्रन्थीकरण दाखवते . बीजांच्या आवरणातून कडधान्यांच्या जातींमधून कोशातून पाण्याचा प्रवेश होऊन द्रुतांकुरण होणे छेदनाचा उद्देश आहे,बीजांच्या अभेद्य आवरणातून ( काही कडधान्यांच्या जातींमधून ) किंवा कोशातून पाण्याचा प्रवेश होऊन द्रुतांकुरण होणे हा छेदनाचा उद्देश आहे . टणक-बी-बियाणे जातींचा प्रमाणात गुणधर्म आहे वातावरणामुळे प्रमाणावर बीजांकुरणाच्यावेळी होऊ शकतो,टणक-बी-बियाणे हा विशिष्ट जातींचा काही प्रमाणात गुणधर्म आहे जो वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर बीजांकुरणाच्यावेळी प्रभावित होऊ शकतो . यंत्राने पेरलेले मळणी केलेले बीज नेहमी यंत्राने अपघर्षणाने छेदन केलेले असते,यंत्राने पेरलेले किंवा मळणी केलेले बीज नेहमी यंत्राने तसेच अपघर्षणाने बहुतकरून पुरेसे छेदन केलेले असते . हाताने पेरलेले मळणी केलेले कडधान्याचे बीज बहुतेकवेळा यंत्राने मळणी केलेल्या बीजापेक्षा असते,हाताने पेरलेले आणि मळणी केलेले वृत्तीय कडधान्याचे बीज बहुतेकवेळा यंत्राने मळणी केलेल्या बीजापेक्षा अधिक असते . पुढील कामामध्ये यंत्राने केलेले वापरले जावे छेदन पेरणी तंत्रज्ञांच्या खाली झालेली झालेली असते,पुढील कामामध्ये फक्त यंत्राने छेदन केलेले वापरले जावे जेव्हा ते छेदन व पेरणी उच्चशिक्षित तंत्रज्ञांच्या संपूर्ण देखरेखी खाली झालेली झालेली असते . छेदन लघु-उद्योगांपासून क्षेत्रापर्यंत केले जाऊ शकते बीजाचे अपघर्षण आघात असतात,यांत्रिक छेदन हे लघु-उद्योगांपासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत केले जाऊ शकते आणि यात बीजाचे अपघर्षण किंवा आघात समाविष्ट असतात . आकाराचे नमुने मृदु काँक्रीट जमिनीवर रबरीसोल असलेल्या बुटांनी घासले जातात,मध्यम आकाराचे नमुने मृदु काँक्रीट जमिनीवर रबरीसोल असलेल्या बुटांनी घासले जातात . प्रमाणातील नमुन्यांचे छेदन तूससारणी यंत्रात वाळूसह काँक्रीट मिक्सरमध्ये मागणीनुसार केलेल्या यंत्राद्वारे केले जाऊ शकते,"मोठ्या प्रमाणातील नमुन्यांचे छेदन तूससारणी यंत्रात , वाळूसह काँक्रीट मिक्सरमध्ये तसेच मागणीनुसार केलेल्या यंत्राद्वारे केले जाऊ शकते ." छेदन आहे प्रक्रिया केलेले बियाणे आठवड्यांपर्यंत साठवले जाऊ शकते प्रक्रियेनंतर बियाणे केले जाऊ शकते प्रक्रिया अंकुरण करत नाही,"यांत्रिक छेदन हे स्वस्त आणि सहज आहे , प्रक्रिया केलेले बियाणे जास्त आठवड्यांपर्यंत साठवले जाऊ शकते , प्रक्रियेनंतर बियाणे संरोपित केले जाऊ शकते , आणि ही प्रक्रिया अंकुरण सुरू करत नाही ." प्रक्रियेतील चुकांना वाव आहे बियाणांवर अतिप्रमाणात प्रक्रिया केलेली असेल पीठ होईपर्यंत दळले गेले असेल,ह्या प्रक्रियेतील चुकांना तेव्हाच वाव आहे जेव्हा त्या बियाणांवर अतिप्रमाणात प्रक्रिया केलेली असेल आणि ते पीठ होईपर्यंत दळले गेले असेल . बियाणांच्या विविधजातीनुसार पाण्यात नित्य उकळलेल्या भिजवून कालावधीसाठी ठेवले जाते,बियाणांच्या विविधजातीनुसार ते गरम पाण्यात ( नित्य उकळलेल्या भिजवून विशिष्ट कालावधीसाठी ठेवले जाते . घास प्रजातींचे बियाणे पाण्यात भिजवावे जागेत पेरावयाचे बियाणे पेरल्यानंतर पाण्यावर तरंगू नये,घास आणि त्याच्या प्रजातींचे बियाणे थंड पाण्यात भिजवावे ते पाणथळ जागेत पेरावयाचे परंतु ते बियाणे पेरल्यानंतर पाण्यावर तरंगू नये . पाण्यात केलेले छेदन ठरू शकते अंकुरणाची प्रक्रिया झालेली असल्यामुळे बियाणे कालावधीसाठीसुद्धा साठवता पेरल्यानंतर पाऊस पडला प्रमाणात नुकसान होते,गरम पाण्यात केलेले छेदन हे त्रासदायक ठरू शकते ( अंकुरणाची प्रक्रिया सुरु झालेली असल्यामुळे ही बियाणे थोड्या कालावधीसाठीसुद्धा साठवता तसेच पेरल्यानंतर जर पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान होते . पेरणी नसेल,जर पेरणी शक्य नसेल पेरणी दरम्यान अतिवृष्टी झाली असता बियाणे हवेवर राहिल्यास होऊ शकते संरोपण होते जातींमध्ये बियाणांच्या आवरणावर स्त्राव स्त्रवतो चिकटतो,"पेरणी दरम्यान अतिवृष्टी झाली असता ) तर बियाणे मोकळ्या हवेवर न राहिल्यास खराब होऊ शकते , संरोपण कठीण होते , काही जातींमध्ये बियाणांच्या आवरणावर श्लेष्मक स्त्राव स्त्रवतो आणि चिकटतो (" निओटोनिआ छेदनामध्ये बियाणे वापरले जाते काळासाठी गन्धकाचा वापर होतो,"निओटोनिआ वर्गीय आम्ल छेदनामध्ये बियाणे संकेन्द्रित आम्ल साधारणतः वापरले जाते , प्रामुख्याने ह्यात विशिष्ट काळासाठी गन्धकाचा वापर होतो ." पद्धती बियाणांच्या तपासणीसाठी प्रमाणातील बियाणांसाठी आहे,ही पद्धती प्रामुख्याने बियाणांच्या तपासणीसाठी तसेच कमी प्रमाणातील बियाणांसाठी उपयुक्त आहे . संरोपणाचा उद्देश कडधान्यांच्या बियाणांवर जीवाणूंचे प्रमाणातील आवरण शेतात ग्रंथीकरणासाठी ठरते,संरोपणाचा उद्देश कडधान्यांच्या बियाणांवर पुरेश्या अनेक जीवाणूंचे योग्य प्रमाणातील आवरण शेतात जलद आणि परिणामकारक ग्रंथीकरणासाठी उपयुक्त ठरते . विविधप्रकारची करून दिली गेली आहेत शेतामध्ये पीटबेस्ड पावडरींच्या वापराचा सल्ला दिला गेला आहे,विविधप्रकारची संरोपणे उपलब्ध करून दिली गेली आहेत परंतु शेतामध्ये पीटबेस्ड पावडरींच्या वापराचा सल्ला दिला गेला आहे . नेहमी संरोपांची तापमान सूर्यप्रकाश जीवाणूनाशक पदार्थांपासून काळजी घेतली पाहिजे,नेहमी संरोपांची उच्च तापमान प्रखर सूर्यप्रकाश व जीवाणूनाशक पदार्थांपासून अत्यंत काळजी घेतली पाहिजे . संरोपणाच्या पावडरी स्टिकरच्या जलीयद्रावणामध्ये मिसळावी गोंद आहे गोंद देशांमध्ये आहे,"संरोपणाच्या पावडरी स्टिकरच्या जलीयद्रावणामध्ये मिसळावी , १५.००% अरेबिक गोंद त्यासाठी योग्य आहे आणि हा गोंद सर्व वृत्तीय तसेच उपवृत्तीय देशांमध्ये उपलब्ध आहे ." स्टिकरमध्ये पीटपावडर मिसळल्यानंतर वापर लगेचच करावा बियाणांचा काँक्रीटच्या जमिनीवर जमिनीवर ढीग करावा संरोपण ओतून फावड्याने सिमेंट मिक्सर तश्याप्रकारच्या यंत्राने मिसळावे बियाणांच्या पट्टीबंधनासाठी वापरलेले यंत्र वापरू नये,"स्टिकरमध्ये पीटपावडर मिसळल्यानंतर त्याचा वापर लगेचच करावा , बियाणांचा स्वच्छ काँक्रीटच्या जमिनीवर किंवा तत्सम जमिनीवर ढीग करावा त्यावर संरोपण ओतून ते फावड्याने अथवा सिमेंट मिक्सर किंवा तश्याप्रकारच्या यंत्राने मिसळावे परंतु ह्यासाठी बियाणांच्या पट्टीबंधनासाठी वापरलेले यंत्र वापरू नये ." द्रावणाच्या परिमाणाचा अंदाज अनुभवावर आहे उद्देश ओलाव्यापासून बियाणाचे रक्षण करणे आहे,द्रावणाच्या परिमाणाचा अंदाज अनुभवावर निर्धारित आहे आणि त्याचा उद्देश अति ओलाव्यापासून बियाणाचे रक्षण करणे हा आहे . वाळल्यानंतर पेरावे,व वाळल्यानंतर लवकरात लवकर पेरावे . बियाणे खतांमध्ये सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी जिथे दुष्काळाची पेरणीनंतर सूर्यप्रकाशात पडण्याची शक्यता असते तेथे संरोपाच्या रक्षणासाठी गोळीबंदाची प्रक्रिया वापरणे आहे,"जेव्हा बियाणे आम्ल खतांमध्ये , जसे की सुपरफॉस्फेट , पेरणीच्या वेळी किंवा जिथे दुष्काळाची अथवा पेरणीनंतर सूर्यप्रकाशात उघडे पडण्याची शक्यता असते तेथे संरोपाच्या रक्षणासाठी गोळीबंदाची प्रक्रिया वापरणे शक्य आहे ." सहसा बियाणांच्या आवरण प्रक्रियेत चुना फॉस्फेट खडकाचा मात्रेच्या गोंदाच्या मिश्रणाबरोबर वापर केला जातो,सहसा संरोपित बियाणांच्या आवरण प्रक्रियेत चुना किंवा फॉस्फेट खडकाचा ४५.००% मात्रेच्या अरेबिक गोंदाच्या मिश्रणाबरोबर वापर केला जातो . योग्यप्रमाणात केलेले बियाणे तापमानामध्ये महिन्यापर्यंत साठवता येते,योग्यप्रमाणात केलेले गोळीबंद बियाणे सामान्य तापमानामध्ये एका महिन्यापर्यंत साठवता येते . गोळीबंद बियाणातील अंकुरण पीटबेस संरोपणातच वापरावे,गोळीबंद ( बियाणातील ) अंकुरण फक्त पीटबेस संरोपणातच वापरावे . वापरल्या जाणार्‍या पद्धतीत प्रमाणावर असलेला व्यापारी गोंद मात्रेच्या मिश्रणामध्ये वापरला जातो,सामान्यतः वापरल्या जाणार्‍या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेला अरेबिक व्यापारी गोंद ४०.००% ते ४५.००% मात्रेच्या मिश्रणामध्ये वापरला जातो . गोंदामध्ये पोषकद्रव्ये असल्याने पोषकद्रव्ये उदा साखर वापरली जात नाहीत,अरेबिक गोंदामध्ये अंगभूत पोषकद्रव्ये असल्याने अन्य पोषकद्रव्ये ( उदा . साखर ) वापरली जात नाहीत . युरोप आशियातील तापमान कुरणांसाठी वेळा गवतासाठी ठरते,युरोप व आशियातील स्थानिक तापमान हे कुरणांसाठी आणि काही वेळा गवतासाठी योग्य ठरते . काटक प्रधानमूळ असलेल्या पसरणारी असलेल्या फुलांच्या असतात,ह्या काटक बहुवर्षीय प्रधानमूळ असलेल्या पसरणारी खोडे असलेल्या आणि पिवळ्या व लाल फुलांच्या असतात . मुरबाड माती पाण्याची कमतरता माती अलताई येथील अभ्यासानुसार तापमान सहन करू शकतात हवामानात येणार्‍या मेथीपेक्षा मेथी ल्युसेर्नच्या बाबत परिस्थिती असली वाढ होत नाही,"ह्या , मुरबाड माती पाण्याची कमतरता खारी माती ( अलताई येथील अभ्यासानुसार ) आणि उच्च तापमान सहन करू शकतात मुख्यतः स्थानिक हवामानात येणार्‍या मेथीपेक्षा पण मेथी व ल्युसेर्नच्या बाबत परिस्थिती अनुकूल असली तरी त्यांची वाढ होत नाही ." स्वरूपातील बियाणांचा मेथीच्या लागवडीत दर किग्रॅ हे आहे मिश्रणामध्ये आहे,शुद्ध स्वरूपातील बियाणांचा मेथीच्या लागवडीत दर ५ ते ७ किग्रॅ / हे . आहे पण मिश्रणामध्ये तो बराच कमी आहे . मेथीच्या वाढीच्या गती संथ आहे कालावधीच्या चक्रासाठी नाही,मेथीच्या वाढीच्या तुलनेत ह्याची गती संथ आहे आणि कमी कालावधीच्या चक्रासाठी हे योग्य नाही . नव्यारोपट्यातील जोम ल्यूसर्न मेथीपेक्षा असतो वाढीचा अवधीबरोबरीच्या पिकांच्या आच्छादनाने झुडपांमुळे होऊ शकतो,नव्यारोपट्यातील जोम ल्यूसर्न किंवा लाल मेथीपेक्षा खूपच कमी असतो आणि वाढीचा अवधीबरोबरीच्या पिकांच्या आच्छादनाने वा रानटी झुडपांमुळे कमी होऊ शकतो . सेअन्य हेनसन अमेरिकेतील पद्धतीचा अभ्यास करून सांगितले गवताच्या कुरणाची निगा शिशिरातील उशिरा होणारी कापणी टाळून घ्यावी,"सेअन्य आणि हेनसन यांनी अमेरिकेतील पद्धतीचा अभ्यास करून असे सांगितले की गवताच्या कुरणाची निगा , शिशिरातील लवकर किंवा उशिरा होणारी कापणी टाळून घ्यावी ." पक्ष्याच्या पायांची त्रिमिती परिपक्वतेच्या जवळ जाणारी जम बसविण्याकडे कल असलेली आहे नित्य कापणीमुळे गवताच्या संस्करणामुळे नुकसान होते कुक्कुटपादाच्या टीमोथीद्वारे केले जाऊ शकते,"पक्ष्याच्या पायांची त्रिमिती परिपक्वतेच्या जवळ जाणारी व जम बसविण्याकडे कल असलेली आहे , त्याचे नित्य कापणीमुळे आणि गवताच्या संस्करणामुळे सातत्याने नुकसान होते ; हे कुक्कुटपादाच्या किंवा टीमोथीद्वारे कमी केले जाऊ शकते ." कॅनडामध्ये विकिंग मशागतयंत्र आहे एम्पायर लिओ माइटलँड वापरली जातात,"कॅनडामध्ये विकिंग हे प्रसिद्ध मशागतयंत्र आहे त्याबरोबरच एम्पायर , लिओ आणि माइटलँड ही वापरली जातात ." पीक दिसू लागल्यानंतर गवताच्या कापणीसाठी वापरले जाते,हे प्रामुख्याने पीक दिसू लागल्यानंतर गवताच्या कापणीसाठी वापरले जाते . पेरणी बियाणांचे कि.ग्रॅ हे. असते सुगीचा काळ सुखावह नसतो पिकल्यानंतर शेंगा प्रमाणात विखुरल्या जातात उत्पन्न कि.ग्रॅ हे. होते,पेरणी योग्य बियाणांचे उत्पन्न साधारणतः ६००-१००० कि.ग्रॅ / हे. असते पण सुगीचा काळ तेवढा सुखावह नसतो कारण पिकल्यानंतर शेंगा मोठ्या प्रमाणात विखुरल्या जातात : त्यामुळे क्षेत्रीय उत्पन्न ५० ते १५० कि.ग्रॅ / हे. एवढे होते . माकु न्युझीलंडमधील मशागतयंत्र गायरानाच्या मातीत ओलाव्यामध्ये ठरले आहे,माकु हे न्युझीलंडमधील मशागतयंत्र गायरानाच्या मुरबाड मातीत तसेच ओलाव्यामध्ये यशस्वी ठरले आहे . ल्यूसेर्न अल्फाल्फा खोलवर मूळे असलेल्या ताठ खोडे क्राउनबडस्मधून आलेली आहेत असतात,ल्यूसेर्न किंवा अल्फाल्फा ह्या ऊर्ध्वगामी खोलवर मूळे असलेल्या बारमाही सामान्यतः ताठ व ज्यांची खोडे क्राउनबडस्मधून आलेली आहेत अशा असतात . जगातील वैरण उच्चदर्जाचा चारा सर्वप्रकारच्या जनावरांसाठी आहे,ही जगातील सगळ्यात महत्वाची वैरण आणि उच्चदर्जाचा चारा सर्वप्रकारच्या जनावरांसाठी आहे . परिस्थितीमध्ये सर्वात उपजाऊ वैरण आहे मशागत केलेली वैरण असण्याची शक्यता आहे,अनुकूल परिस्थितीमध्ये ही सर्वात उपजाऊ द्विदलीय वैरण आहे आणि सर्वात पहिली मशागत केलेली वैरण असण्याची शक्यता आहे . युनायटेड सोयाबीन बोर्ड सोयाफूड असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका उद्योग व्यापार संघटनेला दाउ केमिकल कंपनीबरोबर एडिएम् दुपॉन्ट सोनसन्तो कंपनी समर्थन देतात,"युनायटेड सोयाबीन बोर्ड आणि सोयाफूड असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ह्या उद्योग व्यापार संघटनेला , दाउ केमिकल कंपनीबरोबर एडिएम् , दुपॉन्ट आणि सोनसन्तो कंपनी समर्थन देतात ." व्यापार संघटनेने अलिकडच्या काळात सोया उत्पादनांच्या वापरामध्ये वाढ केली आहे,या व्यापार संघटनेने अलिकडच्या काळात सोया उत्पादनांच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ केली आहे . सोयाबीनच्या बीजामध्ये तेल असते,सोयाबीनच्या बीजामध्ये 19% तेल असते . सोयाबीनचे तुकडे करुन योग्यप्रमाणातील ओलावा ठेवून लाह्यांच्या स्वरूपात पसरवून हेक्सन्च्या साहाय्याने विद्रावक काढून बियापासून सोयाबीन तेल काढतात,"सोयाबीनचे तुकडे करुन , योग्यप्रमाणातील ओलावा ठेवून , लाह्यांच्या स्वरूपात पसरवून आणि व्यावसायिक हेक्सन्च्या साहाय्याने विद्रावक अर्क काढून बियापासून सोयाबीन तेल काढतात ." नंतर तेल अनुप्रयोगांकरीता रिफाइन्ड कधीकधी हायड्रोजनेटेड आहे,"नंतर तेल विविध अनुप्रयोगांकरीता मिश्रित , रिफाइन्ड , आणि कधीकधी हायड्रोजनेटेड आहे ." सोयाबीनच्या तेलांची द्रवरूपातील हायड्रोजेनेटेड निर्यात केली जाते व्हेजीटेबल ऑइल विकली जातात प्रक्रिया केलेल्या अन्नाचे प्राकार येतात,"सोयाबीनच्या तेलांची , द्रवरूपातील आणि काहीशी हायड्रोजेनेटेड , परदेशी निर्यात केली जाते , ती व्हेजीटेबल ऑइल म्हणून विकली जातात , किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नाचे प्राकार म्हणून येतात ." सोयाबीनचा अन्नघटक जनावरांची पेंड वापरले जाते,उर्वरीत सोयाबीनचा अन्नघटक प्रामुख्याने जनावरांची पेंड म्हणून वापरले जाते . सोयाबीन फ्लेक्समधून तेल काढल्यानंतर सोया प्रथिनांसह भाग सोयाबीन अन्न असते,सोयाबीन फ्लेक्समधून तेल काढल्यानंतर 50% सोया प्रथिनांसह उर्वरित भाग हे सोयाबीन अन्न असते . अन्न भाजलेले शब्द प्रयोग आहे वाफेद्वारे केला जाणारा उष्णता उपचार हॅमर मिलमध्ये दळलेले असते,हे अन्न भाजलेले असते ( शब्द प्रयोग चुकीचा आहे कारण ओलसर वाफेद्वारे केला जाणारा एक उष्णता उपचार NULL ) आणि हॅमर मिलमध्ये दळलेले असते . अन्न अमेरिकेत जनावरांना वाढविण्याच्या पद्धतीतील घटक आहे पोल्ट्री स्वाइन,सोयाबीनयुक्त अन्न अमेरिकेत पाळीव जनावरांना वाढविण्याच्या पद्धतीतील एक अत्यावश्यक घटक आहे जसे की पोल्ट्री आणि स्वाइन ; पातळीवर सुरुवात केली गेली अलीकडे कॅटफिशच्या जलजंतुसंवर्धनासाठी वापरले जाते,"औद्योगिक पातळीवर अशा 1930मध्ये ह्याची सुरुवात केली गेली , आणि अगदी अलीकडे कॅटफिशच्या जलजंतुसंवर्धनासाठी वापरले जाते ." अमेरिकेतील टक्के सोयाबीनचे पीक जनावरांचे खाद्य वापरले जाते,अमेरिकेतील अठ्ठ्याणव टक्के सोयाबीनचे पीक जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते . सोयाबीन अन्न कमीप्रमाणात डॉगफूड वापरले जाते,सोयाबीन अन्न हे कमीप्रमाणात डॉगफूड म्हणून पण वापरले जाते . सोया पीठामुळे सोयाबिनांचा निर्देश होतो मेशमधून जाण्याइतके दळले जातात पोत असलेल्या वनस्पती प्रथिनाच्या एक्स्ट्रुझनसारख्या उपयोगांसाठी टोस्ट केलेले डीसोल्व्हनटायझिंग करताना उच्च-प्रथिन-डिस्पर्सीबिलीटी-निर्देशांक असलेले प्रथिनाचे डीनॅचरेशन ठेवण्यासाठी काळजी घेतली गेली होती,"सोया पीठामुळे अशा सोयाबिनांचा निर्देश होतो जे १०० किंवा त्याहून लहान मेशमधून आरपार जाण्याइतके बारीक दळले जातात ज्यावेळी खास पोत असलेल्या वनस्पती प्रथिनाच्या अन्न एक्स्ट्रुझनसारख्या उपयोगांसाठी , ( टोस्ट न केलेले डीसोल्व्हनटायझिंग करताना एक उच्च-प्रथिन-डिस्पर्सीबिलीटी-निर्देशांक राखण्यासाठी ( आवश्यक असलेले ) प्रथिनाचे डीनॅचरेशन किमान ठेवण्यासाठी खास काळजी घेतली गेली होती ." सोया पोषकद्रव्ये सोया प्रथिने ठेवण्याच्या निर्मितीची सुरुवातीची सामग्री आहे,ही सोया पोषकद्रव्ये आणि सोया प्रथिने वेगवेगळी ठेवण्याच्या निर्मितीची सुरुवातीची सामग्री आहे . सोयाबीन भाजून टरफले काढून दळून पीठ केले जाते,सोयाबीन भाजून त्याची टरफले काढून आणि दळून पीठ केले जाते . सोया पीठ फॅटच्या प्रमाणात दळले जाते,सोया पीठ हे फॅटच्या वेगवेगळ्या प्रमाणात दळले जाते . सोयापीठात भाजण्याची पायरी गाळली जाते,परिणामतः कच्च्या सोयापीठात भाजण्याची पायरी गाळली जाते . फॅट नसलले सोयापीठ विरघळणार्‍या लाह्यांपासून करतात टक्कयापेक्षा तेल असते,फॅट नसलले सोयापीठ हे विरघळणार्‍या लाह्यांपासून करतात आणि त्यात एका टक्कयापेक्षा कमी तेल असते फुलफॅट सोया पीठ आवरण काढलेल्या तूस काढलेल्या सोयाबीनचे केले तेल आहे,"नैसर्गिक किंवा फुलफॅट सोया पीठ आवरण न काढलेल्या आणि तूस न काढलेल्या सोयाबीनचे केले , आणि 18% 20% तेल समाविष्टीत आहे ." तेलाच्या प्रमाणामुळे नेहमीच्या हातोडा मिलवर दळण्याऐवजी अल्पाइन फाइन इम्पॅक्ट मिलचा वापर,त्याच्यातील उच्च तेलाच्या प्रमाणामुळे नेहमीच्या हातोडा मिलवर दळण्याऐवजी विशेष अल्पाइन फाइन इम्पॅक्ट मिलचा वापर आवश्यक फुलफॅट सोया पीठामध्ये फॅट काढलेल्या पीठामध्ये प्रथिने एकवटलेली असतात,फुलफॅट सोया पीठामध्ये फॅट काढलेल्या पीठामध्ये कमी प्रथिने एकवटलेली असतात . लोफॅट सोया पीठ करताना तेल घालून सोया पीठ केले जाते,लोफॅट सोया पीठ करताना तेल घालून मेदरहित सोया पीठ तयार केले जाते . हायफॅट सोया पीठसुद्धा करताना सोया पीठात प्रमाणात तेल घालून केले जाते,हायफॅट सोया पीठसुद्धा करताना मेदरहित सोया पीठात 15% प्रमाणात तेल घालून तयार केले जाते . लेसिथिनेटेड सोया पीठ करण्यासाठी सोया लेसिथिन घातले जाऊ शकते,लेसिथिनेटेड सोया पीठ करण्यासाठी सोया लेसिथिन ( 15%पर्यंत ) घातले जाऊ शकते . विखुरण्याची क्षमता वाढवते गुणधर्म देते,हे विखुरण्याची क्षमता वाढवते आणि तेलकट गुणधर्म देते . सोयापीठात प्रथिने फायबर असते,सोयापीठात 50% प्रथिने आणि 5% फायबर असते गव्हाच्या पीठापेक्षा प्रथिने थायमिन रिबोफ्लाविन फॉस्फरस कॅल्शिअम लोहाचे प्रमाण असते,"गव्हाच्या पीठापेक्षा प्रथिने , थायमिन , रिबोफ्लाविन , फॉस्फरस , कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण खूप जास्त असते ." सोया पीठाने केलेल्या यीस्टच्या ब्रेडचा पोत आहेत,परिणामी सोया पीठाने केलेल्या यीस्टच्या ब्रेडचा पोत दाट आहेत . उपयोगांपैकी सोयापीठ सॉसची घनता वाढविण्यासाठी बेक केलेले अन्न होण्यापासून करण्यासाठी तळणीच्यावेळी तेल शोषण होण्यासाठी होतो,"अनेक उपयोगांपैकी , सोयापीठ सॉसची घनता वाढविण्यासाठी बेक केलेले अन्न शिळे होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी , आणि तळणीच्यावेळी तेल शोषण कमी होण्यासाठी होतो ." अन्न बेकिंग करताना सोया पीठाच्या वापर मऊपणा आर्द्रता रंग पोत देतो,"अन्न बेकिंग करताना सोया पीठाच्या वापर मऊपणा , आर्द्रता , उच्च रंग , आणि उत्तम पोत देतो ." सोयाग्रीटस् सोया पीठाप्रमाणेच असतात सोयाबीन भाजलेले केलेले असते,सोयाग्रीटस् सोया पीठाप्रमाणेच असतात फक्त सोयाबीन भाजलेले असते आणि छोटे केलेले असते . सोया अर्भकखाद्य एस् बी आय एफ् कधीकधी स्तनपान करणार्‍या बालकांना दिले जाते,सोया आधारित अर्भकखाद्य ( एस् बी आय एफ् ) कधीकधी काटेकोरपणे स्तनपान न करणार्‍या बालकांना दिले जाते बालकांसाठी असू शकते गायीच्या पाश्चराइज्ड दूधातील प्रथिनांमुळे प्राण्यापासून झालेल्या आहाराची अॅलर्जी होते,; त्या बालकांसाठी हे उपयोगी असू शकते ज्यांना गायीच्या पाश्चराइज्ड दूधातील प्रथिनांमुळे किंवा ज्यांना प्राण्यापासून तयार झालेल्या कोणत्याही आहाराची अॅलर्जी होते . पीठाच्या स्वरूपात अन्नपदार्थांच्या स्वरूपात द्रवाच्या स्वरूपात विकले जातात,"पीठाच्या स्वरूपात , तयार अन्नपदार्थांच्या स्वरूपात आणि संकेन्द्रित द्रवाच्या स्वरूपात विकले जातात ." पुनरावलोकनांनी मत केले आहे सोयाबीनमधील फायतोस्ट्रॉगेन्सचा बालकांवर परिणाम होतात समजण्यासाठी संशोधन आहे,काही पुनरावलोकनांनी असे मत व्यक्त केले आहे की सोयाबीनमधील फायतोस्ट्रॉगेन्सचा बालकांवर काय परिणाम होतात हे समजण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे . अभ्यासाद्वारे निष्कर्ष काढला आहे सोया-बेस्ड इन्फॉ सूत्राच्या वापरामुळे वाढ विकास पुनरुत्पादन नाही परिणाम होत नाही,"विविध अभ्यासाद्वारे असा निष्कर्ष काढला आहे की सोया-बेस्ड इन्फॉ सूत्राच्या वापरामुळे मानवी वाढ , विकास , किंवा पुनरुत्पादन नाही प्रतिकूल परिणाम होत नाही ." संशोधन जर्नल ऑफ न्युट्रिशिअन अभ्यास विकास न्यूरोबिहेविअरल विकास रोगप्रतिकार विकास थायरॉईड रोगांच्या बाबतीत चिंता नाहीत निष्कर्ष काढला,"ह्यापैकी एक संशोधन जर्नल ऑफ न्युट्रिशिअन ( 100 ) प्रकाशित या अभ्यास , एक , पौष्टिक पुरेसे लैंगिक विकास , न्यूरोबिहेविअरल विकास , रोगप्रतिकार विकास , किंवा थायरॉईड रोगांच्या बाबतीत कोणत्याही वैद्यकीय चिंता नाहीत असा निष्कर्ष काढला ." एस् बी आय एफ् अर्भक वाढीसाठी विकासासाठी पोषण देते,एस् बी आय एफ् पर्याप्तपणे सामान्य अर्भक वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पूर्ण पोषण देते . एफ् डी एने स्वरूपात पोषकद्रव्याच्या स्वरूपात वापरण्यात एस् बी आय एफ् आहे केले आहे,एफ् डी एने संपूर्ण स्वरूपात पोषकद्रव्याच्या स्वरूपात वापरण्यात एस् बी आय एफ् सुरक्षित आहे असे मान्य केले आहे . उत्पादनांसारखा पोत रूप करण्यासाठी सोयाबीनवर प्रक्रिया केली जाते,इतर अनेक उत्पादनांसारखा पोत आणि रूप प्राप्त करण्यासाठी सोयाबीनवर प्रक्रिया केली जाते . डेअरी उत्पादनांमध्ये घटक आहे सोया मिल्क मार्गेरिन सोया आइस्क्रिम सोया योगुर्ट सोया चीज सोया क्रिम चीज मांसाचा पर्याय बर्गर्स अन्नघटक सुपरमार्केटमध्ये असतात,"उदाहरणार्थ अनेक डेअरी उत्पादनांमध्ये सोयाबीन प्राथमिक घटक आहे ( उदा. सोया मिल्क , मार्गेरिन , सोया आइस्क्रिम , सोया योगुर्ट , सोया चीज , आणि सोया क्रिम चीज ) आणि मांसाचा पर्याय म्हणून ( उदा. बर्गर्स ) हे सर्व पूरक अन्नघटक सुपरमार्केटमध्ये सहज उपलद्ध असतात ." सोया दुधामध्ये पचण्याजोगे कॅल्शियम प्रमाणात असत नाही,सोया दुधामध्ये नैसर्गिकरित्या पचण्याजोगे कॅल्शियम लक्षणीय प्रमाणात असत नाही . उत्पादक सोया दुधाची कॅल्शियम-समृद्ध उत्पादने विक्रीसाठी आणतात,"अनेक उत्पादक सोया दुधाची कॅल्शियम-समृद्ध उत्पादने , विक्रीसाठी आणतात ." पीक पीक कृषी पीक आहे नफा मिळवा विक्रीसाठी घेतले जाते,नगदी पीक ( रोख पीक ) हे एक कृषी पीक आहे जे नफा मिळवा म्हणून विक्रीसाठी घेतले जाते . पीक शेतीकाम करणार्‍या शेतापासून दूर असलेल्या पार्ट्यांद्वारे विकत घेतले जाते,हे ( पीक ) विशेषकरून शेतीकाम न करणार्‍या ( शेतापासून वेगळे दूर असलेल्या ) पार्ट्यांद्वारे विकत घेतले जाते . पीक शब्द वनस्पतींच्या कृषी उत्पादनासाठी वापरला जातो प्राण्यांची शेती परिभाषेचा भाग नाही,नगदी पीक हा शब्द फक्त वनस्पतींच्या कृषी उत्पादनासाठी वापरला जातो ; प्राण्यांची शेती हा परिभाषेचा भाग नाही . शब्द विक्रीत बाजरात आणलेली पिके पिके फरक सांगण्यासाठी वापरला जातो पिके उत्पादकाच्या गुरांना चारली जातात उत्पादकाच्या कुटुंबासाठी खाद्य पिकविले जाते,"हा शब्द विक्रीत ( बाजरात आणलेली पिके व उदरनिर्वाही पिके ह्यांमधील फरक सांगण्यासाठी वापरला जातो , जी ( पिके ) उत्पादकाच्या स्वतःच्या गुरांना चारली जातात किंवा उत्पादकाच्या कुटुंबासाठी खाद्य म्हणून पिकविले जाते ." आधीच्या काळात पिके शेताच्या उत्पन्नाचा भाग होता आज देशांमध्ये जवळजवळ पिके उत्पन्नासाठी पिकविले जातात,"आधीच्या काळात नगदी पिके ही नेहमी फक्त शेताच्या एकूण उत्पन्नाचा एक लहान ( छोटासा परंतु महत्त्वाचा भाग होता , तर आज खासकरून विकसित देशांमध्ये जवळजवळ सर्व पिके ही प्रामुख्याने उत्पन्नासाठी पिकविले जातात ." देशांमध्ये पिके नेहमी पिके आहेत राष्ट्रांमध्ये मागणी असते निर्यातीत किंमत आहे,"कमी विकसित देशांमध्ये , नगदी पिके ही नेहमी अशी पिके आहेत ज्यांची अधिक विकसित राष्ट्रांमध्ये मागणी असते आणि म्हणूनच त्यांना निर्यातीत काही किंमत आहे ." किंमती वस्तूबाजारांत वस्तूविपणीत ठरलेल्या वावासहित बदल आधार संबोधले जाते वाहणावळीसह किंमत पुरवठा मागणीच्या बाकीवर,"प्रमुख किंमती ह्या वस्तूबाजारांत ( वस्तूविपणीत ) ठरलेल्या आहेत जागातिक वावासहित , काही स्थानिक बदल ( "" आधार "" असे संबोधले जाते वाहणावळीसह किंमत आणि स्थानिक पुरवठा तसेच मागणीच्या बाकीवर आधारित ." परिणाम होतो आहे पिकावर अवलंबून राहणार्‍या राष्ट्र प्रदेश उत्पादक किंमती,"ह्याचा परिणाम असा होतो की / असा आहे की अशा पिकावर अवलंबून राहणार्‍या राष्ट्र , प्रदेश , किंवा वैयक्तिक उत्पादक कमी किंमती ." पद्धतीवर शेतकर्‍यांद्वारे टीका केली गेली आहे,ह्या पद्धतीवर परंपरागत शेतकर्‍यांद्वारे टीका केली गेली आहे . कॉफी उत्पादनाचे उदाहरण आहे कमोडिटीच्या वायदे किंमतीबदल बदलांशी आहे,कॉफी हे उत्पादनाचे एक उदाहरण आहे जे कमोडिटीच्या वायदे किंमतीबदल महत्त्वाच्या बदलांशी संवेदनाक्षम आहे . कुरणांचे रोपण काळासाठी असते वाढीतील कमतरतांचे पुनरुज्जीवन पिकाच्या जीवनकालात करणे नसते,बारमाही कुरणांचे रोपण दोन ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी असते आणि वाढीतील कमतरतांचे पुनरुज्जीवन पिकाच्या जीवनकालात करणे शक्य नसते . शेतात समान पीक घेणे आहे खात्री करून प्रक्रियांची आखणी केली पाहिजे,संपूर्ण शेतात समान पीक घेणे आवश्यक आहे आणि ह्याची खात्री करून सर्व प्रक्रियांची आखणी केली पाहिजे . गायराण चारा वैरण पिकविले गेलेले बियाणे असलेले गवत पिकांच्या स्वरूपात असतात करून वेळे आधी मानवोपयोगाच्या हेतूने उगविलेले आहेत,"मुख्यतः गायराण आणि चारा ( वैरण ) म्हणून पिकविले गेलेले लहान बियाणे असलेले गवत , पिकांच्या स्वरूपात भिन्न असतात कारण ते जास्त करून थोड्याच वेळे आधी मानवोपयोगाच्या हेतूने उगविलेले आहेत ." गायरानांमधील गवताची लागवड पद्धतीने शतकांपासून होत आहे प्रजाती प्रथम शतकात शेतात पेरल्या गेल्या,समशीतोष्ण गायरानांमधील गवताची लागवड उत्तम पद्धतीने काही शतकांपासून होत आहे जेव्हा अधिकतर वृत्तीय प्रजाती प्रथम ह्या शतकात शेतात पेरल्या गेल्या . गायरानातील गवताचे बियाणे असते पेरणीच्या वेळी काळजी घेण्याची आवश्यकता असते लक्ष ठेवणे असते गायरानासाठी अंकुरणाचे दिवस असतात,गायरानातील गवताचे बियाणे अतिशय लहान असते आणि पेरणीच्या वेळी काळजी घेण्याची आवश्यकता असते तसेच त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते ; नवीन गायरानासाठी अंकुरणाचे काही दिवस हा अत्यंत अवघड असतात . अंकुरणकाळ यशासाठी दीर्घायुष्यासाठी हिरवळीच्या उत्पादनासाठी असतो,अंकुरणकाळ हा यशासाठी दीर्घायुष्यासाठी आणि हिरवळीच्या उत्पादनासाठी अतिशय अवघड असतो . पेरणीसाठी लागणार्‍या कालावधीत वातावरण कृषीपद्धतीप्रमाणे बदल होतो,पेरणीसाठी लागणार्‍या अपेक्षित कालावधीत स्थानिक वातावरण व कृषीपद्धतीप्रमाणे बराच बदल होतो . वैरणी खालील शेत रोपानंतर लगेचच घेतले जावे सुगीचा काळ पिकाच्या चक्राप्रमाणे ठरेल,वैरणी खालील शेत अर्थातच रोपानंतर लगेचच घेतले जावे आणि त्याच्या सुगीचा काळ पिकाच्या चक्राप्रमाणे ठरेल . प्रदेशात थंडी उन्हाळ्याचा उत्तरभाग पेरणीचे हंगाम आहेत उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई टाळावी,"दमट समशीतोष्ण प्रदेशात थंडी आणि उन्हाळ्याचा उत्तरभाग हे दोन पेरणीचे मुख्य हंगाम आहेत , मात्र उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई टाळावी ." थंडीतील पेरणी कडाक्याच्या थंडीच्या धोक्यानंतर झोंबणार्‍या थंडीचा वारा थांबल्यानंतर करावी,थंडीतील पेरणी अत्यंत कडाक्याच्या थंडीच्या धोक्यानंतर आणि झोंबणार्‍या थंडीचा वारा थांबल्यानंतर करावी . वृत्तीयवातावरणामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच केलेली पेरणी ठरते वाढीसाठी कालावधी मिळू शकतो पावसानंतर नायट्रोजनच्या आधिक्यामुळे लाभ मिळू शकतो,वृत्तीयवातावरणामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच केलेली पेरणी सामान्यतः अत्यंत लाभदायी ठरते त्यामुळे वाढीसाठी मोठा कालावधी मिळू शकतो आणि पहिल्या पावसानंतर नायट्रोजनच्या आधिक्यामुळे अधिक लाभ मिळू शकतो . पावसाळा असेल सुरुवातीची पेरणी त्रासाची ठरू शकते,पावसाळा लहान असेल तर सुरुवातीची पेरणी त्रासाची ठरू शकते . दिवसांत पाऊस येण्याची शक्यता असते पेरणी करण्यासाठी सल्ला देणे वाटत असले असते पाऊस असतो वादळ बियाणे प्रमाणात वाहून नेऊ शकते झाकोळू शकते गाडून टाकू शकते,पुढील दिवसांत पाऊस येण्याची शक्यता जेव्हा असते तेव्हा पेरणी करण्यासाठी नेहमीचा सल्ला देणे हे सोपे वाटत जरी असले तरी ते प्रत्यक्षात कठीण असते ; हलका पाऊस फायदेशीर असतो परंतु जोराचे वृत्तीय वादळ हे हलके बियाणे मोठ्या प्रमाणात वाहून नेऊ शकते व झाकोळू शकते ( गाडून टाकू शकते ) . थंडी हिमासह वसंतातील वाढणारी उष्णता असलेल्या वातावरणाच्या क्षेत्रात हिम वितळण्याचा लाभ विविधप्रकारच्या तंत्रांसाठी घेतला जाऊ शकतो,कडाक्याची थंडी व हिमासह परंतु वसंतातील वेगाने वाढणारी उष्णता असलेल्या युरोपिय वातावरणाच्या क्षेत्रात हिम वितळण्याचा लाभ विविधप्रकारच्या तंत्रांसाठी घेतला जाऊ शकतो . वाफे करू शकतो हिमवर्षावाच्या आधी बियाणे पेरावे पर्यायाने शरद ऋतूत वाफे करू शकतो वसंत ऋतूत बर्फ वितळण्याची शक्यता असते बर्फावर बी पेरावे,"वाफे तयार करू शकतो आणि अपेक्षित हिमवर्षावाच्या आधी बियाणे पेरावे ; पर्यायाने , शरद ऋतूत वाफे तयार करू शकतो , जेव्हा वसंत ऋतूत बर्फ वितळण्याची शक्यता असते तेव्हा बर्फावर बी पेरावे ." करण्यासाठी वितळणारे बर्फ बियाणांवर माती पसरवते अंकुरणासाठी वाढीसाठी आर्द्रता पुरविते,त्याला आच्छादित करण्यासाठी वितळणारे बर्फ बियाणांवर पुरेशी माती पसरवते व अंकुरणासाठी व वाढीसाठी आर्द्रता पुरविते . पद्धती गवताच्या बियाणांपेक्षा कडधान्यांच्या बियाणांकरता आहेत,ह्या पद्धती गवताच्या बियाणांपेक्षा कडधान्यांच्या जड बियाणांकरता जास्त उपयोगी आहेत . सिंचितक्षेत्रामध्ये पावसाळा असेल पावसावर पेरणी करणे नंतर सिंचन करणे ठरू शकते जिथे पाटपाण्यची पद्धत वापरली जाते,सिंचितक्षेत्रामध्ये जर पावसाळा असेल तर पावसावर आधारित पेरणी करणे व नंतर सिंचन करणे अधिक चांगले ठरू शकते विशेषतः जिथे पाटपाण्यची पद्धत वापरली जाते . आशियाच्या भागांत वसंतामध्ये वारे वादळे वाळूचे स्फोट करू शकतात रोपटी उखडून टाकू शकतात,पश्चिम आशियाच्या बर्‍याचशा भागांत वसंतामध्ये दमदार वारे आणि वालुकामय वादळे ( खमासिन वगैरे ) जी वाळूचे स्फोट करू शकतात किंवा छोटी रोपटी उखडून टाकू शकतात . प्रदेशात प्रबळवारे ओळखले जातात तेथे हंगाम टाळावा प्रतीच्या धान्याची बियाणे वाढवून गायरानांच्या अंकुरणाच्या रक्षणासाठी वापर करावा,ज्या प्रदेशात हे प्रबळवारे म्हणून ओळखले जातात तेथे हा हंगाम टाळावा व हलक्या प्रतीच्या धान्याची बियाणे वाढवून गायरानांच्या अंकुरणाच्या रक्षणासाठी वापर करावा . वातावरणात वाफ्यामधील वापसे गव्हाप्रमाणे आकाराचे असावेत,दमट वातावरणात वाफ्यामधील वापसे गव्हाप्रमाणे मध्यम आकाराचे असावेत . जेथे पर्जन्य असतो तेथे वाफे वापरू शकतो,जेथे पर्जन्य तुलनेने कमी असतो तेथे विरळ वाफे वापरू शकतो . वापसे वाहून जाण्याची शक्यता असते वापसे रोपांना खोलवर जाण्याला अडसर निर्माण करतात बियाणे अंकुर गाडले जाण्याची शक्यता असते,अति विरळ वापसे वाहून जाण्याची शक्यता असते तर घनदाट वापसे रोपांना खोलवर जाण्याला अडसर निर्माण करतात त्यामुळे बियाणे व अंकुर गाडले जाण्याची शक्यता असते . पेरणीपूर्वी नांगरणी केली जेथे आहे तेथे वाफे निस्सरणाने केलेले असावेत पेरणीपूर्वी कुळवणी केलेली असावी,पेरणीपूर्वी व्यवस्थित नांगरणी केली जेथे शक्य आहे तेथे आणि वाफे निस्सरणाने तयार केलेले असावेत आणि किंवा पेरणीपूर्वी कुळवणी केलेली असावी . वाफे असतील वाढीची शक्यता,जेवढे वाफे स्वच्छ असतील तेवढी वेगाने व जोमदार वाढीची शक्यता . केलेली जागा तण वाढीच्या टप्प्यावरील अडचण नसते,"नव्याने स्वच्छ केलेली जागा , तण ही वाढीच्या टप्प्यावरील मोठी अडचण नसते ." वेळेला गवताची पिके जिथे तणे असतात पेरणीयोग्य शेतात घेतली जातील,बर्‍याच वेळेला गवताची पिके जिथे जास्तप्रमाणात तणे असतात अश्या जुन्या पेरणीयोग्य शेतात घेतली जातील . पूर्वीच्या पेरणीच्यावेळी करण्याचा प्रयत्न केला अजूनही शक्यता आहे गवताच्या रोपट्यांना तणांबरोबर स्पर्धा करावी लागेल,पूर्वीच्या पेरणीच्यावेळी हे सर्व कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही अशी शक्यता आहे की गवताच्या रोपट्यांना इतर अनेक तणांबरोबर स्पर्धा करावी लागेल . गवतांच्या जातींसाठी आहे हवामानातील गवतांशी तुलना केली असता अंकुरणाच्या वेळी बियाणे असतात नेहमी असतात,"हे खासकरून वृत्तीय गवतांच्या जातींसाठी गंभीर आहे , ज्यात जरी समशीतोष्ण हवामानातील गवतांशी तुलना केली असता अंकुरणाच्या वेळी अतिशय लहान बियाणे असतात आणि नेहमी अतिशय असतात ." गवताची तणनाशकांद्वारा केलेल्या खुटांमधली पेरणी यांत्रिकीकरण केलेल्या शेतांमध्ये आहे,गवताची तणनाशकांद्वारा स्वच्छ केलेल्या खुटांमधली थेट पेरणी पुरेसे यांत्रिकीकरण केलेल्या शेतांमध्ये शक्य आहे . बीज दर असतात बियाणे महाग असतात जुळवाजुळवीची काळजी पेरणीच्या यंत्राचा वापर आहे,बीज दर कमी असतात पण ही बियाणे महाग असतात त्यांच्या जुळवाजुळवीची काळजी तसेच पेरणीच्या यंत्राचा वापर हा खूप आवश्यक आहे . हवामानातील गवताचे बीज कडधान्ये स्त्रोतांनी असतात बियाणांच्या छेदनामधुन जाताना अडचणनिर्माण होत नाही,समशीतोष्ण हवामानातील गवताचे बीज आणि बरीच कडधान्ये सहज स्त्रोतांनी युक्त असतात आणि बियाणांच्या छेदनामधुन जाताना त्यात अडचणनिर्माण होत नाही . गवताचे बीज सहजस्त्रोतांनी नसते अंकुरणाचे मांद्यत्व असलेल्या ग्रंथींचेप्रमाण असते पेरणीपूर्वी बियाणामधील अंकुरणाचे पी.जी.एस् जीवितबियाणांचे प्रमाण असणे आहे,वृत्तीय गवताचे बीज मात्र सामान्यतः सहजस्त्रोतांनी युक्त नसते आणि सामान्यतः ह्याच्यात अंकुरणाचे मांद्यत्व असलेल्या मध्यम ग्रंथींचेप्रमाण अधिक असते त्यामुळे पेरणीपूर्वी बियाणामधील शुद्ध अंकुरणाचे ( पी.जी.एस् ) आणि जीवितबियाणांचे प्रमाण माहीत असणे आवश्यक आहे . बियाणाचे शुद्धीकरण करून उच्चप्रतीचे बियाणे मिळवणे पर्याय ठरू शकत नाही गुरुत्वाकर्षणाच्या फरकामुळे बियाणांची मोठ्याप्रमाणावर नासाडी होऊ शकते,बियाणाचे शुद्धीकरण करून उच्चप्रतीचे बियाणे मिळवणे हा योग्य पर्याय ठरू शकत नाही कारण निश्चित अशा गुरुत्वाकर्षणाच्या फरकामुळे बियाणांची मोठ्याप्रमाणावर नासाडी होऊ शकते . बियाणे असल्यामुळे असले बीज दर असल्यामुळे पेरणी होते,त्यातच बियाणे अत्यंत लहान असल्यामुळे जरी ते शुद्ध असले तरी बीज दर अत्यंत असल्यामुळे पेरणी आणखी होते . सुगीच्या नंतर लगेचच गवताच्या बियाण्यांचा सुप्तावस्थेचा कालावधी असतो महिन्यांपर्यंत असू शकतो सेंच्युरस् सिलिअरीस क्लॉरिस गयाना समावेश होतो,सुगीच्या नंतर लगेचच काही वृत्तीय गवताच्या बियाण्यांचा सुप्तावस्थेचा कालावधी असतो जो काही महिन्यांपर्यंत असू शकतो - ह्याच्यात सेंच्युरस् सिलिअरीस आणि क्लॉरिस गयाना ह्यांचा समावेश होतो . केनियाच्या अक्षंशावर तापमानामध्ये साठवलेले सी गयानाचे बियाणे सुगीनंतर महिन्यांनी टोकाला पोहोचली,केनियाच्या मध्य अक्षंशावर स्थानिक तापमानामध्ये साठवलेले सी गयानाचे बियाणे सुगीनंतर सुमारे ३० महिन्यांनी टोकाला पोहोचली . कंपन्यांचे बियाणे उच्चप्रतीचे अंकुरण शुद्धतेचे प्रमाण असलेले असते सुगीमधील बियाणे वापरण्यापूर्वी तपासून घ्यावे,सामान्यतः मान्यताप्राप्त कंपन्यांचे समशीतोष्ण प्रजातीय बियाणे उच्चप्रतीचे आणि अंकुरण व शुद्धतेचे प्रमाण अधिक असलेले असते ; स्थानिक अथवा सुगीमधील बियाणे वापरण्यापूर्वी तपासून घ्यावे . केले गेले पाहिजे पिकासाठी आहे पेरले पाहिजे प्रकारे बीजदर वाढविणे वाफ्यात केलेल्या पेरणीसाठी वाढीच्या काळात खतासाठी ठरत नाही असते,"हे निश्चित केले गेले पाहिजे की एका चांगल्या पिकासाठी जेवढे आहे तेवढेच पेरले पाहिजे ; कोणत्याही प्रकारे बीजदर वाढविणे हे अयोग्य वाफ्यात केलेल्या पेरणीसाठी किंवा वाढीच्या काळात अपुर्‍या रासायनिक खतासाठी उपयोगी ठरत नाही , आणि ते खूप महाग असते !" वापरल्या जाणार्‍या पद्धतीत पेरणी बियाणांच्या विखुरण्याच्या बाबत काळजी घेतली जावी,कोणत्याही वापरल्या जाणार्‍या पद्धतीत उथळ पेरणी व बियाणांच्या विखुरण्याच्या बाबत काळजी घेतली जावी . बियाणांचे विखरण रासायनिकखताच्या विखरणाची आवश्यकता दर्शवते सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांच्या वाढीला ठरते,बियाणांचे विखरण हे रासायनिकखताच्या विखरणाची आवश्यकता दर्शवते आणि ते सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांच्या वाढीला लक्षणीयरीत्या साहाय्यभूत ठरते . सर्वप्रकारच्या गवतांसाठी कडधान्यांसाठी तृणधान्यांचे छेदन करण्यासाठी फ्लुटेड स्टडेड रोलर फीड वापरला शकतो,सर्वप्रकारच्या वृत्तीय गवतांसाठी आणि कडधान्यांसाठी तसेच तृणधान्यांचे छेदन करण्यासाठी फ्लुटेड अथवा स्टडेड रोलर फीड वापरला जाऊ शकतो पेटयांमधील बीजांसाठी ब्रशफीड आहे नांगराच्या आरीच्या मागे उगवते,पेटयांमधील विशिष्ट बीजांसाठी ब्रशफीड उपलब्ध आहे जे सामान्यतः नांगराच्या आरीच्या मागे उगवते . जवळजवळच्या रांगेतील छेदनास प्राधान्य दिले जाते,जवळजवळच्या रांगेतील छेदनास प्राधान्य दिले जाते . खतांचा वापर काहीवेळेला बियाणाबरोबरच करण्याचा लाभ छेदनामुळे घेता येऊ शकतो,रासायनिक खतांचा वापर काहीवेळेला बियाणाबरोबरच करण्याचा लाभ छेदनामुळे घेता येऊ शकतो . प्रजाती छेदन असते सेंमी खोल पेरले शकते,समशीतोष्ण प्रजाती छेदन पुरेसे समाधानकारक असते जे १ ते ३ सेंमी खोल पेरले जाऊ शकते . प्रजातींच्या पेरणीच्यावेळी नांगराची आरी जमिनीला स्पर्श करेल वर उचलावी नळ्या खाली कराव्यात बियाणे खाली जाणार नाही,समशीतोष्ण प्रजातींच्या पेरणीच्यावेळी नांगराची आरी जमिनीला हलकासा स्पर्श करेल एवढी वर उचलावी आणि तसेच खालील नळ्या इतपतच खाली कराव्यात जेणेकरून बियाणे खूप खाली जाणार नाही वरवरचे मातीचे आवरण असते,वरवरचे मातीचे आवरण पुरेसे असते . बफलग्रास र्‍होडेसग्रास गवतांना कुसळ दृढरोम असतात हालचाल नसते चाडाच्या वेळी मिसळण होणार नाही काळजी घेतली जावी,बफलग्रास आणि र्‍होडेसग्रास यांसारख्या बर्‍याच समशीतोष्ण गवतांना कुसळ वा दृढरोम असतात आणि त्यांची हालचाल सहज नसते त्यामुळे चाडाच्या वेळी मिसळण होणार नाही ह्याची काळजी घेतली जावी . बियाणे खताबरोबर बालास्टबरोबर मिसळवू शकतो पेटीत विलगीकरण होऊ नये काळजी घ्यावी,बियाणे खताबरोबर किंवा बालास्टबरोबर मिसळवू शकतो परंतु त्यांचे पेटीत विलगीकरण होऊ नये म्हणून काळजी घ्यावी . बियाणे रासायनिकखतांबरोबर पेरलेले असेल विभागांमधील विलगीकरण करण्यासाठी वेधनयंत्राने शेतामध्येच केले पाहिजे,जर बियाणे रासायनिकखतांबरोबर मिश्रित आणि पेरलेले असेल तर दोन विभागांमधील विलगीकरण कमी करण्यासाठी हे एकानंतर एक अशा पूर्ण वेधनयंत्राने शेतामध्येच केले पाहिजे . आशियामध्ये तृणधान्ये कडधान्याचे पीक वापरले जाणारे प्राण्यांद्वारे केलेले वेधन नांगरणीतील बदल गवताच्या बियाणासाठी नसते रेग्राससाठी वापरले शकते,"आशियामध्ये तृणधान्ये व काही कडधान्याचे पीक यासाठी वापरले जाणारे सामान्य , प्राण्यांद्वारे केलेले वेधन आणि नांगरणीतील बदल हे वृत्तीय गवताच्या बियाणासाठी उपयुक्त नसते परंतु रेग्राससाठी वापरले जाऊ शकते ." गवताच्या पेरणीची यंत्रे वाढ दाखवू शकतील प्रदेशावर होत नसेल न्याय देण्यास होईल ब्रिलॉन सिडर कल्टीपॅकर रोलरमध्ये पेरणी करते वाफ्यांमध्ये यंत्र आहे महाग अवजड दळणवळणासाठी आहे,"अर्थातच गवताच्या पेरणीची विशेष यंत्रे चांगली वाढ दाखवू शकतील परंतु जर हे मोठ्या प्रदेशावर होत नसेल तर ती अत्यंत खर्चिक आणि न्याय देण्यास कठीण होईल ; ब्रिलॉन सिडर जे दोन लहान कल्टीपॅकर रोलरमध्ये पेरणी करते जे चांगल्या समतल वाफ्यांमध्ये ते अत्यंत परिणामकारक यंत्र आहे , परंतु महाग , अवजड आणि दळणवळणासाठी कठीण आहे ." भाग चरण्यासाठी चारण्यासाठी आहेत एम ऑर्बिक्युलरिस एम स्कुटेल्लाटा जातींच्या गवतासाठी कापणी करू शकतात,"सर्वाधिक भाग चरण्यासाठी ( चारण्यासाठी योग्य आहेत , परंतु एम . ऑर्बिक्युलरिस आणि एम . स्कुटेल्लाटा ह्यांसारख्या काही अधिक उभ्या जातींच्या गवतासाठी कापणी करू शकतात ." चारण्यासाठी चारे हिरवळीचे खत मेलिलोटसच्या जातींची लागवड काळ केली गेलेली,चारण्यासाठी चारे आणि हिरवळीचे खत म्हणून अनेक मेलिलोटसच्या जातींची लागवड बराच काळ केली गेलेली आहे . ,ती वार्षिक किंवा द्विवार्षिक कुमारिनचा वास येतो वास वनस्पतीच्या भागांत आढळतो लसूणघासाप्रमाणे वाढीची प्रवृत्ती असलेल्या पर्णक असलेले त्रिपर्णी पानांच्या,"ज्यांना कुमारिनचा तीव्र वास येतो ( हा वास वनस्पतीच्या सर्व भागांत आढळतो ) त्या लसूणघासाप्रमाणे काहीसे वाढीची प्रवृत्ती असलेल्या , आणि लांब पर्णक असलेले त्रिपर्णी पानांच्या जाती आहेत ." झालेले गवत चारा प्राण्यांसाठी असू शकतो झालेल्या कुमारिनच्या उत्पादनामुळे रक्तस्राव होतो,अपूर्णपणे तयार झालेले गवत किंवा ओला चारा हा प्राण्यांसाठी विषारी असू शकतो कारण खराब झालेल्या कुमारिनच्या उत्पादनामुळे आंतरिक रक्तस्राव होतो . क्लोव्हर्सचे बियाणे जमिनीमध्ये वर्षे राहते पीक कापणीआधी नांगरणीआधी पेरले गेले क्लेव्हरदेखील दीर्घावधीसाठी तण उगू लागले,"स्वीट क्लोव्हर्सचे बियाणे जमिनीमध्ये कित्येक वर्षे राहते , म्हणून जर इतर पीक कापणीआधी किंवा नांगरणीआधी पेरले गेले तर स्वीट क्लेव्हरदेखील दीर्घावधीसाठी तण म्हणून उगू लागले ." नॉर्थ अमेरिकेत चारा हिरवळीचे खत क्लेव्हरचा वापर केला जातो,नॉर्थ अमेरिकेत चारा आणि हिरवळीचे खत म्हणून स्वीट क्लेव्हरचा वापर केला जातो . जमिनीच्या सुधारणेसाठी चार्‍यासाठी नॉर्दन चायनामध्येही गव्हानंतर पेरले जाणारे वसंत ऋतूत कापणी केली जाणारे हिवाळ्यानंतरचे आडपीक पीक उगवले जाते नंतर पिकाच्या आधी नांगरणी केली जाते लागवड हिवाळी गव्हाच्या वेळी होऊ शकते,"हे जमिनीच्या सुधारणेसाठी आणि चार्‍यासाठी नॉर्दन चायनामध्येही गव्हानंतर पेरले जाणारे आणि वसंत ऋतूत कापणी केली जाणारे हिवाळ्यानंतरचे आडपीक ( उचल पीक ) म्हणून उगवले जाते , नंतर उन्हाळी पिकाच्या आधी नांगरणी केली जाते ; ह्याची लागवड हिवाळी गव्हाच्या वेळी होऊ शकते ." लोएस पठारावरील पुन्हा वापरत आणलेल्या र्‍हास झालेल्या तृणभूमीमध्ये वनस्पती प्रमाणावर वापरली जाते परिस्थितीत घरवाडीमध्ये वनस्पती पिकलेल्या सुकलेल्या असतात वनस्पतींची नेहमी कापणी केली जाते,ही लोएस पठारावरील पुन्हा वापरत आणलेल्या अवक्रमित / र्‍हास झालेल्या तृणभूमीमध्ये मूळ वनस्पती म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते ; अशा परिस्थितीत जेव्हा घरवाडीमध्ये वनस्पती पिकलेल्या आणि सुकलेल्या असतात तेव्हा वनस्पतींची नेहमी कापणी केली जाते . खोडांची इंधन किंमत केली जाते भाग चारा वापरला जातो,खडबडीत खोडांची इंधन म्हणून किंमत केली जाते आणि बारीक भाग चारा म्हणून वापरला जातो . वाढ झालेल्या स्वीट क्लोव्हर्सपैकी वाढणार्‍या अवस्था असतात मशागतीची गरज असते एम अल्बा एम ऑफिशिनलिस एम सौव्हेओलेन्स व्यवहार करतात,"सामान्यपणे वाढ झालेल्या स्वीट क्लोव्हर्सपैकी तीनच्या वाढणार्‍या अवस्था समान असतात आणि त्यांना मशागतीची गरज असते , आणि त्या म्हणजे एम . अल्बा , एम . ऑफिशिनलिस व एम . सौव्हेओलेन्स , आणि ते एकत्रितपणे व्यवहार करतात ." भारतातील उपोष्णकटिबंधी वाढलेले एम इंडिका व्यवहार करते,भारतातील उपोष्णकटिबंधी वार्षिक वाढलेले एम . इंडिका हे स्वतंत्रपणे व्यवहार करते . क्लेव्हर कधी क्लेव्हर म्हणतात फुलांची वनस्पती आहे रूपदेखील असतात वनस्पती असतो युरोप नॉर्दन आशियामध्ये उगतात प्रमाणावर उत्पादन केले गेले नैसर्गिकरण केले गेले आहे,"स्वीट क्लेव्हर ( कधी त्याला व्हाईट स्वीट क्लेव्हर म्हणतात ) ही पांढर्‍या फुलांची द्विवार्षिक वनस्पती आहे , परंतु त्याचे वार्षिक रूपदेखील असतात ( परंतु तो वार्षिक वनस्पती म्हणूनही असतो ) ते युरोप आणि नॉर्दन आशियामध्ये उगतात , परंतु त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले गेले आहे आणि त्यांचे नैसर्गिकरण केले गेले आहे ." क्लोव्हर्स हवामानांशी जुळवून असतात मातीमध्ये असतात उष्णकटिबंध प्रदेशांत अक्षांशावर वाढतात,"स्वीट क्लोव्हर्स हे समशीतोष्ण हवामानांशी जुळवून घेणारे असतात आणि उदासीन मातीमध्ये अल्कधर्मी असतात , परंतु त्या उष्णकटिबंध प्रदेशांत मध्यम अक्षांशावर चांगले वाढतात ." एम सौव्हेओलेन्स प्रमाणावर वापर होत नाही यूएसएमध्ये नॉर्थ-सेंट्रल स्टेट्समध्ये उगवली जाते,एम सौव्हेओलेन्स हिचा मोठ्या प्रमाणावर वापर होत नाही ; ही यूएसएमध्ये नॉर्थ-सेंट्रल स्टेट्समध्ये उगवली जाते . क्लोव्हर्स अति-उंचीवर उष्णकटिबंधांत उगवल्या जातात किटाले केनियामध्ये आवरण पीक हिरवळीचे खत एम अल्बाचे हुबम पीक वाढले,"स्वीट क्लोव्हर्स ह्या अति-उंचीवर उष्णकटिबंधांत उगवल्या जातात ; किटाले , केनियामध्ये आवरण पीक आणि हिरवळीचे खत म्हणून एम . अल्बाचे वार्षिक हुबम पीक खूपच चांगले वाढले ." क्लोव्हर टोकांवर शेंड्यांवर अंकुर येऊन पुन्हा वाढू शकते पुढील पिकामध्ये तण होणे टाळण्यासाठी शेंड्यावर टोकावर अंकुर फुटल्यानंतर नांगरणी केली पाहिजे,स्वीट क्लोव्हर हे टोकांवर / शेंड्यांवर अंकुर येऊन पुन्हा वाढू शकते ; पाठोमागच्या / पुढील पिकामध्ये तण तयार होणे हे टाळण्यासाठी शेंड्यावर / टोकावर अंकुर फुटल्यानंतर त्याची फक्त नांगरणी केली पाहिजे . वसंत ऋतूत पेरलेल्या पिकांची कापणी उन्हाळ्यात झाली पाहिजे हिवाळ्या पुनर्वाढीसाठी वेळ मिळतो,"वसंत ऋतूत पेरलेल्या पिकांची पहिली कापणी ही उन्हाळ्यात उशीरा झाली पाहिजे , त्यामुळे हिवाळ्या आधी पुनर्वाढीसाठी पुरेसा वेळ मिळतो ." पूर्वी फुलांचे रब्बी चार्‍याचे पीक भारताच्या भागांतील पीक होते पिकाची जागा इजिप्शियन क्वोवरने बरसीमने प्रमाणात शफतालने घेतली उत्पादन देणारे चारा निर्माण करणारी,"पूर्वी पिवळ्या फुलांचे हे रब्बी चार्‍याचे पीक उत्तर भारताच्या सिंचित भागांतील एक महत्त्वाचे वार्षिक पीक होते , परंतु ह्या पिकाची संपूर्ण जागा इजिप्शियन क्वोवरने ( बरसीमने ) आणि कमी प्रमाणात शफतालने घेतली , ही दोन्ही जास्त उत्पादन देणारे आणि अधिक चांगला चारा निर्माण करणारी आहेत ." आलेल्यांपेक्षा क्षार परिस्थिती दुष्काळ पद्धतीत झेलू शकतात अजूनही सीमांतीक भागांवर जागा मिळते,"याच्या बदली आलेल्यांपेक्षा हे क्षार , उष्ण परिस्थिती आणि दुष्काळ अधिक चांगल्या पद्धतीत झेलू शकतात आणि त्यांना अजूनही सीमांतीक भागांवर जागा मिळते ." एम अल्बाच्या आकारांपेक्षा आहे स्वादिष्टता आहे,हे एम अल्बाच्या वार्षिक आकारांपेक्षा अधिक आणि अधिक आहे आणि त्याची स्वादिष्टता मध्यम आहे . विखरण असल्यामुळे हिरवळीच्या चार्‍याच्या कापण्या होतात,हे सामान्यपणे विखरण असल्यामुळे दोन किंवा हिरवळीच्या चार्‍याच्या तीन कापण्या होतात . क्लोव्हर्ससाठी जमिनीवर चारा करण्याच्या क्षमतेवर वापरसाठी पुनर्प्रापणावर सध्या किंमत अवलंबून असते,अधिक चांगल्या क्लोव्हर्ससाठी त्याच्या अत्यंत किंवा अवक्रमित जमिनीवर चारा उत्पन्न करण्याच्या क्षमतेवर आणि वापरसाठी किंवा क्षारयुक्त पुनर्प्रापणावर सध्या त्याची किंमत अवलंबून असते . प्रजाती ट्रायफोलियममध्ये सुमारे जाती आहेत जाती कुरणात महत्त्वाच्या आहेत प्रजातींची लागवड केली जाते,प्रजाती ट्रायफोलियममध्ये सुमारे ३०० जाती आहेत : त्यातील अनेक जाती नैसर्गिक कुरणात महत्त्वाच्या आहेत आणि काही पंचवीस प्रजातींची लागवड केली जाते . वनौषधी आहेत हवामानांमधील,त्या वार्षिक किंवा बारमाही वनौषधी आहेत आणि त्या समशीतोष्ण आणि भूमध्यसामुद्रिक हवामानांमधील सर्वाधिक महत्त्वाचे चारे आहेत . बरसीम खोल असलेली वाढणारी वनस्पती आहे पर्णक असलेली त्रिपर्णी वनस्पती आहे,"बरसीम ही खोल मूळतंत्र असलेली सरळ वाढणारी , अधिक केसाळ , वार्षिक वनस्पती आहे , आणि ही लांब पर्णक असलेली , आयताकृती त्रिपर्णी वनस्पती आहे ." भूमध्यसामुद्रिक प्रदेश आशिया भारत पाकिस्तान येथील ऋतूतील चारा आहे,"हा भूमध्यसामुद्रिक प्रदेश , पश्चिम आशिया , उत्तर भारत आणि पाकिस्तान येथील थंड ऋतूतील खूप महत्त्वाचा चारा आहे ." इजिप्तमधील शेतीचे पीक आहे तेथून शतकातील सुरूवातीच्या वर्षांमध्ये घेतले गेले जेथे उप-महाद्वीपाच्या क्षेत्रांच्या स्थिती कृषिप्रणालींसाठी प्रकारे झाले,"हे इजिप्तमधील प्राचीन शेतीचे एक प्रमुख हिवाळी पीक आहे आणि तेथून विसाव्या शतकातील सुरूवातीच्या वर्षांमध्ये , सिंधमध्ये हे घेतले गेले , जेथे हे उप-महाद्वीपाच्या सिंचित क्षेत्रांच्या स्थिती आणि कृषिप्रणालींसाठी एवढ्या चांगल्या प्रकारे अनुकूलित सिद्ध झाले आहे ." अलीकडे चाराच्या जातीचा विस्तार झपाट्याने होतो लघु-शेतीत वापरात असल्याने आहे,"अलीकडे ह्या चाराच्या जातीचा विस्तार संभवतः खूप झपाट्याने होतो , आणि लघु-शेतीत हे सर्व प्रामुख्याने वापरात असल्याने अधिक उल्लेखनीय आहे ." यूएसएमध्ये पीक यूरोपच्या भागांमध्ये हिमालय क्षेत्रातील ठिकाणी उगते,"हे यूएसएमध्ये आणि , उन्हाळी पीक म्हणून , दक्षिण यूरोपच्या भागांमध्ये आणि हिमालय क्षेत्रातील अति उंच ठिकाणी उगते ." वेळा कापणी केली जाणारी पिके अस्तित्वात आहेत वेळा कापणी केला जाणारा प्रकार आहे,एकेरी आणि अनेक वेळा कापणी केली जाणारी पिके ही दोन्ही अस्तित्वात आहेत : अनेक वेळा कापणी केला जाणारा मिसकावी प्रकार हा सर्वात सामान्य आहे . इजिप्शियन क्वोवरला वाढणारा शेंडा असतो चराईसाठी नसते कापणीनंतर पुन्हा होते,"इजिप्शियन क्वोवरला उंच वाढणारा शेंडा असतो आणि ते चराईसाठी योग्य नसते , परंतु कापणीनंतर पुन्हा चांगले तयार होते ." ठेवा बोलली जाणार्‍या देशांमध्ये द्विदल शेंगवर्गीय चार्‍यांसाठीही बरसीम नाव वापरले जाते,हे लक्षात ठेवा की अरेबिक बोलली जाणार्‍या देशांमध्ये इतर द्विदल ( शेंगवर्गीय ) चार्‍यांसाठीही हे बरसीम नाव वापरले जाते . हिवाळे असलेल्या क्षेत्रांसाठीचे पीक आहे गारठ्यात टिकून वाढ होते तापमानांमध्ये थांबते,"हे सौम्य हिवाळे असलेल्या क्षेत्रांसाठीचे पीक आहे : जरी हे हलक्या गारठ्यात टिकून राहत , तरी ह्याची वाढ हळू होते किंवा कमी तापमानांमध्ये थांबते ." फेअरब्रदरनुसार यूएसएमधील तापमानाची मर्यादा -६°से.पेक्षा नसते बिगबी पीक नाईट इटालिअन सॅक्रामोन्टकडून निवडले गेले होते तापमानात राहू शकेल,"फेअरब्रदरनुसार ( १९९१ ) यूएसएमधील हिवाळी तापमानाची सामान्य मर्यादा ही -६°से.पेक्षा अधिक थंड नसते यापेक्षा बिगबी पीक ( नाईट , १९८५ ) जे इटालिअन सॅक्रामोन्टकडून निवडले गेले होते आणि जे -१५°से ते -१८°से इतक्या कमी तापमानात जीवित राहू शकेल ." बिगबी वाढणारे पीक आहे पेरले शरदऋतूत पीक देते,बिगबी हे वेगाने वाढणारे पीक आहे आणि जर ते लवकर पेरले तर शरदऋतूत चांगले पीक देते . जमिनी पाण्याने भरलेल्या नसतील मतवाळू मृदा करणारी वनस्पती जमिनींवरती वाढेल,जर जमिनी पाण्याने भरलेल्या नसतील तर पुष्कळ मतवाळू मृदा अधिक करणारी ही वनस्पती विस्तृत जमिनींवरती वाढेल . क्षेत्रांमध्ये बरसीम पसंतीने प्रारंभीच्या शरदऋतूत पेरले जाते वाढ होते परिस्थितीत मेच्या दरम्यान सुकण्याआधी पिके देतात,"त्यांच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये , बरसीम हे अधिक पसंतीने प्रारंभीच्या शरदऋतूत पेरले जाते , आणि खूप वेगाने त्याची वाढ होते : सिंचित परिस्थितीत हे मेच्या दरम्यान बहरण्याआधी आणि सुकण्याआधी चार ते सात किंवा अधिक पिके देतात ." पंजाबमध्ये परिस्थितीत उशीरा ऑगस्ट आरंभीच्या नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली जमिनीची वेळा नांगरणी केली जाते वाफा होण्यासाठी फळ्या बसवल्या जातात,"पंजाबमध्ये सिंचित परिस्थितीत , उशीरा ऑगस्ट ते आरंभीच्या नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली जाते ; जमिनीची दोन किंवा तीन वेळा नांगरणी केली जाते आणि भक्कम सपाट वाफा तयार होण्यासाठी फळ्या बसवल्या जातात ." कि.ग्रॅ. बियाणे पेरण्याआधी लगेच सिंचन केले जाते,२०-२५ कि.ग्रॅ. / हे. बियाणे पेरण्याआधी लगेच सिंचन केले जाते . बियाणे भिजत ठेवले जाते राहिलेल्या पाण्यात विखरण पेरणी केली जाते नेहमी वाटप होण्यासाठी वाळूसोबत मिसळले जाते,बियाणे रात्रभर भिजत ठेवले जाते आणि उथळ राहिलेल्या पाण्यात विखरण पेरणी केली जाते ( नेहमी समान वाटप होण्यासाठी वाळूसोबत मिसळले जाते ) . चिकोरी सिकोरियम इंटीबस बरसीमच्या बियाण्याचे संदूषक आहे बियाणे भिजवण्याच्या वेळी तरणपद्धतीने काढून टाकले जाऊ शकते,चिकोरी ( सिकोरियम इंटीबस ) हे बरसीमच्या बियाण्याचे अतिशय सामान्य संदूषक आहे आणि ही बियाणे भिजवण्याच्या वेळी तरणपद्धतीने काढून टाकले जाऊ शकते . ओट्ससारखे रोप वापरले सिंचन करण्याआधी बरसीमची पेरणी करण्याआधी ड्रिल केले पाहिजे,"जर ओट्ससारखे रोप वापरले , तर त्याचे सिंचन करण्याआधी आणि बरसीमची पेरणी करण्याआधी ड्रिल केले पाहिजे ." प्रमाणाचे ओट्सचे बियाणे वापरले जावे,फक्त हलक्या प्रमाणाचे ओट्सचे बियाणे ( २०-३० कि.ग्रॅ. / हे. वापरले जावे . काहीवेळा राई ब्रासिका जुनसिया प्रारंभीच्या कापणीला प्रमाणात मिळण्यासाठी बरसीमसोबत मिसळली जाते प्रमाणात बियाणे वापरले क्लोव्हरची वाढ दाबली जाते उत्पादन करते कापणींमध्ये टिकून राहत नाही,"काहीवेळा राई ( ब्रासिका जुनसिया ) ही प्रारंभीच्या कापणीला अधिक प्रमाणात मिळण्यासाठी बरसीमसोबत मिसळली जाते , परंतु जर अतिशय कमी प्रमाणात बियाणे वापरले तर क्लोव्हरची वाढ दाबली जाते आणि एकंदर उत्पादन कमी करते कारण पुढील कापणींमध्ये ते टिकून राहत नाही ." सलगमदेखील बरसीमसोबत मिसळले जाते,सलगमदेखील बरसीमसोबत मिसळले जाते . राईग्रास चाचणींमध्ये वारंवार झाले बियाण्याचा पुरवठा शेतकर्‍यांसाठी समस्या आहे,"इटालियन राईग्रास चाचणींमध्ये वारंवार उत्तम झाले आहे , परंतु बियाण्याचा पुरवठा ही छोट्या शेतकर्‍यांसाठी समस्या आहे ." मेसकावी प्रकारच्या पिकांच्या बरसीम उगविले जाते पिके आहेत बीजोत्पादन संशोधनापेक्षा नेहमी मागे पडत असले सिंचनाच्या वेळी भातात पेरू शकतो भात नसेल यश आहे,"मेसकावी प्रकारच्या स्थानिक पिकांच्या जातींमधून पुष्कळ बरसीम उगविले जाते , परंतु अनेक सुधारित पिके उपलब्ध आहेत , जरी बीजोत्पादन हे संशोधनापेक्षा नेहमी मागे पडत असले तरी हे शेवटच्या सिंचनाच्या वेळी उभ्या भातात पेरू शकतो , परंतु भात हा खूप बारीक नसेल तर फक्त मर्यादित यश शक्य आहे ." शेतकामापेक्षा वेग असतो जमीन कसल्याशिवायच भाताच्या सड्यामध्ये बरसीम पेरला जातो उत्पादन मिळते पेरणीचा हंगाम जवळ येतो कष्टातील चार्‍याची हमी देतात,"काहीवेळा , जेव्हा चांगल्या शेतकामापेक्षा वेग जास्त महत्त्वाचा असतो तेव्हा जमीन कसल्याशिवायच भाताच्या सड्यामध्ये बरसीम पेरला जातो ; उत्पादन हे अर्थातच कमी मिळते , परंतु जेव्हा शेवटच्या पेरणीचा हंगाम जवळ येतो तेव्हा कमी कष्टातील वसंतातील काही चार्‍याची हे हमी देतात ." पीक असते नेहमी चिकोरी शफताल बियाणे बाजारांत असते,"ज्याठिकाणी पीक पारंपरिक असते , त्याठिकाणी नेहमी चिकोरी , शफताल आणि मेलिलोटस ह्यांच्यासह दूषित असे बियाणे सामान्यपणे बाजारांत उपलब्ध असते ." सोयाफूड उत्पादन फाइन इंडिया सोया सॉस सिडनीमध्ये विकले गेले,१८०४मध्ये पहिले सोयाफूड उत्पादन ( फाइन इंडिया सोया ( सॉस ) सिडनीमध्ये विकले गेले . लागवडीखालील सोयाबीन ऑस्ट्रेलियामध्ये आले जपानच्या इंटिरिअर डिपार्टमेंटच्या मंत्रालयाची भेट होती,"१८७९मध्ये लागवडीखालील पहिले सोयाबीन ऑस्ट्रेलियामध्ये आले , जी जपानच्या इंटिरिअर डिपार्टमेंटच्या मंत्रालयाची भेट होती ." कॅनडामध्ये सोयाबीन लागवडीखाली आले निश्चितीने ऑन्टॅरिओ अग्रीकल्चर कॉलेजमध्ये आले,"कॅनडामध्ये 1855मध्ये कदाचित पहिल्यांदा सोयाबीन लागवडीखाली आले , आणि निश्चितीने 1895मध्ये ऑन्टॅरिओ अग्रीकल्चर कॉलेजमध्ये आले" कॅरिब्बीनमध्ये जॉर्जियामधील सावन्नाहच्या सॅम्युएल बोवनने बनविलेल्या सोयासॉसद्वारे सोयाबीन आले,1767मध्ये कॅरिब्बीनमध्ये जॉर्जियामधील सावन्नाहच्या सॅम्युएल बोवनने बनविलेल्या सोयासॉसद्वारे सोयाबीन आले पीक घेतले गेले अन्नात उपयोग वाढत आहे,"हे फक्त किरकोळ पीक म्हणूनच घेतले गेले , पण मानवी अन्नात त्याचा उपयोग हळूहळू वाढत आहे ." सोयाबीनची लागवड डंगन्स आशियातील ट्रान्सकौकेशिआ येथे केली,सोयाबीनची लागवड प्रथम डंगन्स यांनी 1876मध्ये मध्य आशियातील ट्रान्सकौकेशिआ येथे केली . भाग सोयाबीनच्या उत्पादनासाठी कधीच नव्हता,हा भाग सोयाबीनच्या उत्पादनासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता . प्रदेशातील सोयाबीनचा सोयाफूडचा इतिहास ऑनलाइन आहे,या प्रदेशातील सोयाबीनचा आणि सोयाफूडचा व्यापक इतिहास ऑनलाइन उपलब्ध आहे . प्रदेशातील सोयाबीनचा संदर्भ मेक्सिकोमध्ये आढळतो,या प्रदेशातील सोयाबीनचा पहिला विश्वसनीय संदर्भ मेक्सिकोमध्ये 1877चा आढळतो . शतकापासून सोयाबीन इन्डोनेशियामध्ये आले चीनमधल्या ट्रेडर्स व्यापार्‍यांकडून आधी आलेले असावे सोया सॉस इ.स. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून जपानपासून प्रदेश ओलांडून पसरले,"तेराव्या शतकापासून सोयाबीन इन्डोनेशियामध्ये आले , कदाचित दक्षिण चीनमधल्या ट्रेडर्स व व्यापार्‍यांकडून त्याहीपेक्षा आधी ते आलेले असावे सोया सॉस , इ.स. १६००पर्यंत , डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ( VOC ) माध्यमातून दक्षिण जपानपासून प्रदेश ओलांडून सर्वत्र पसरले ." सोयाबीन चीनमधून भारतामार्गे दक्षिणकडे गेले,सोयाबीन कदाचित दक्षिण चीनमधून उत्तर भारतामार्गे दक्षिणकडे गेले . व्हिएन्ना प्रदर्शनात वीएनर वेल्टॉस्टेलंग येथे सोयाबीनच्या प्रकारांचे बियाणे केले प्राध्यापक फ्रीडरीश जे हाबरलँड सोयाबीनमधील रस वाढला,"1873मध्ये व्हिएन्ना जागतिक प्रदर्शनात ( वीएनर वेल्टॉस्टेलंग ) येथे सोयाबीनच्या 19 प्रकारांचे बियाणे प्राप्त केले तेंव्हा , प्राध्यापक फ्रीडरीश जे हाबरलँड यांचा सोयाबीनमधील रस वाढला ." व्हिएन्नामध्ये बियांची लागवड केली लवकरच युरोपमध्ये करण्यास सुरुवात केली,"त्यांनी व्हिएन्नामध्ये या बियांची लागवड केली , आणि लवकरच संपूर्ण मध्य व पश्चिम युरोपमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली ." शेतकर्‍यांना बियाणे दिले केली निकालाविषयी सांगितले,ज्या ज्या शेतकर्‍यांना त्याच्याकडून बियाणे दिले त्यांनी लागवड केली आणि त्याच्या निकालाविषयी परत त्याला सांगितले . फेब्रुवारी करून निकाल जर्नलस्मध्ये लेखांच्या स्वरूपात छापले शेवटी मॅगनस् ओपममध्ये दि सोजाबोह्ने द सोयाबीन,"फेब्रुवारी 1876पासून सुरू करून त्याने हे निकाल पहिल्यांदा विविध जर्नलस्मध्ये लेखांच्या स्वरूपात छापले आणि 1878मध्ये शेवटी त्याच्या मॅगनस् ओपममध्ये , दि सोजाबोह्ने ( द सोयाबीन ) ." युरोपमध्ये लुपिन लुपिने उत्तरेकडील सोयाबीन ओळखले जाते,उत्तर युरोपमध्ये लुपिन / लुपिने उत्तरेकडील सोयाबीन म्हणून ओळखले जाते . आवृत्ती ग्लायफोसेटविषयी नाही,बदली आवृत्ती ग्लायफोसेटविषयी संवेदनशील नाही . युनायटेड स्टेट्समध्ये बदल करण्यात बाजारपेठेसाठी लागवड केली गेली,"१९९७मध्ये , युनायटेड स्टेट्समध्ये जनुकीय बदल करण्यात 8% व्यावसायिक बाजारपेठेसाठी लागवड केली गेली ." अभ्यास आरआर जनुक सोयाबीनच्या बियाणांमध्ये केलेले होते तेथे विविधतेमध्ये घट केली होती घट कंपन्याच्या दरम्यान प्रमाणात होती सांगत होता,"२००३चा अभ्यास , आरआर जनुक खूप वेगवेगळ्या सोयाबीनच्या बियाणांमध्ये संकरीत केलेले होते तेथे जनुकीय विविधतेमध्ये थोडी घट केली होती , पण ही घट काही कंपन्याच्या दरम्यान पुसटश्या प्रमाणात मर्यादित होती , सांगत होता ." प्रमाणात पसरलेल्या जी एम् सोयाबीन्ससारख्या प्रकारांच्या निर्यातीमध्ये अमेरीकेतील भागांमध्ये अडचणी आल्या आहेत,मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जी एम् सोयाबीन्ससारख्या प्रकारांच्या निर्यातीमध्ये अमेरीकेतील काही भागांमध्ये अडचणी आल्या आहेत . जीएम् पिकांना युरोपियसंघामध्ये निर्यात करण्यापूर्वी प्रमाणपत्राची आवश्यकता असते जिथे उपभोक्ता प्राण्यांच्या वापरासाठी जीएम् उत्पादनाचे पुरवठादार ग्राहक आहेत,"जीएम् पिकांना युरोपियसंघामध्ये निर्यात करण्यापूर्वी व्यापक प्रमाणपत्राची आवश्यकता असते , जिथे उपभोक्ता किंवा प्राण्यांच्या वापरासाठी जीएम् उत्पादनाचे पुरवठादार आणि ग्राहक बरेच आहेत" सहअस्तित्व संमिश्रणाच्या समस्या ट्रेससह नॉन-जीएम साठा निर्यातीसाठी मानला आहे नॉन-जीएम सोया वर प्रिमियम ठेवले आहे,सहअस्तित्व आणि त्यानंतरच्या संमिश्रणाच्या समस्या म्हणजे ट्रेससह नॉन-जीएम साठा निर्यातीसाठी निषिद्ध मानला आहे आणि नॉन-जीएम सोया वर प्रिमियम ठेवले आहे . युनायटेड स्टेट्स कृषी विभागाच्या अहवालानुसार आढळले आहे तंत्रज्ञानाने जीई कॉर्न कापसाबाबत कीटकनाशकांसाठी वापरलेले प्रमाण आढळते सोयासाठी वापरलेल्या तणनाशकांसाठी प्रमाणात वापरले गेले,"युनायटेड स्टेट्स कृषी विभागाच्या 2006च्या एका अहवालानुसार असे आढळले आहे की जनुकीय तंत्रज्ञानाने ( जीई ) सोया , कॉर्न आणि कापसाबाबत कीटकनाशकांसाठी वापरलेले प्रमाण एकूणच आढळते , पण विशेषत: सोयासाठी वापरलेल्या तणनाशकांसाठी किंचित जास्त प्रमाणात वापरले गेले ." जीई सोयाचा वापरदेखील मोठ्याप्रमाणात नांगरलेल्या जमिनीच्या संवर्धनासाठी नांगरलेल्या मातीच्या संवर्धनाकडे नेणारे बिगरशेतीच्या माध्यमाद्वारे उत्पन्न वाढेल पिकांचे व्यवस्थापन करता येईल,"जीई सोयाचा वापरदेखील मोठ्याप्रमाणात नांगरलेल्या जमिनीच्या संवर्धनासाठी , अप्रत्यक्षपणे नांगरलेल्या मातीच्या चांगल्या संवर्धनाकडे नेणारे , तसेच बिगरशेतीच्या माध्यमाद्वारे सहजपणे उत्पन्न वाढेल ज्याद्वारे पिकांचे व्यवस्थापन करता येईल ." फायदा जीई सोयाबीनचा अंगीकार केल्यामुळे युनायटेड स्टेट्समध्ये झाला फायद्याचा भागचा अनुभव बियाणे विक्री कंपन्यांनी घेतला जैवतंत्रज्ञान कंपन्या शेतकरी,"जरी हा एकंदरीत अपेक्षित फायदा जीई सोयाबीनचा अंगीकार केल्यामुळे युनायटेड स्टेट्समध्ये $ 310 दशलक्ष झाला ह्या फायद्याचा मोठ्या भागचा अनुभव बियाणे विक्री कंपन्यांनी घेतला ( त्या पाठोपाठ , जैवतंत्रज्ञान कंपन्या ( 28% ) आणि शेतकरी ( 20% ) ." संशोधकांच्या गटाने सोयाबीनजनुकांचा क्रम लावला घोषणा केली शेंगाच्या जातीतील क्रमवारी,"2010मध्ये , अमेरिकन संशोधकांच्या एका गटाने त्यांनी सोयाबीनजनुकांचा क्रम लावला अशी घोषणा केली - ही शेंगाच्या जातीतील पहिली क्रमवारी ." सुमारे जगातील सोयाबीन पीक सोयाबीनवर पेंड तेल मिळविण्यासाठी वापरले जाते,सुमारे जगातील सोयाबीन पीक 85% सोयाबीनवर पेंड आणि तेल मिळविण्यासाठी वापरले जाते . सोयाबीनमध्ये मोठ्याप्रमाणावर भाजी बागेतील पिक तेल फरक केला जाऊ शकतो,सोयाबीनमध्ये मोठ्याप्रमाणावर भाजी ( बागेतील ) आणि पिक ( तेल ) असा फरक केला जाऊ शकतो . भाजी प्रकार शिजणारा दाण्याप्रमाणे चवीचा पोताचा आकाराचा आहे प्रथिने आहेत फील्ड प्रकारपेक्षा तेल असलेला असतो,"भाजी प्रकार , सहज शिजणारा , सौम्य , दाण्याप्रमाणे चवीचा , चांगल्या पोताचा , मोठ्या आकाराचा आहे , प्रथिने जास्त आहेत , आणि फील्ड प्रकारपेक्षा कमी तेल असलेला असतो ." तोफु दूध उत्पादक प्रथिने असलेली व्हेजिटेबल सोयाबीनपासून युनायटेड स्टेट्समध्ये आणलेल्या प्रजातीला प्राधान्य देतात,"तोफु आणि सोया दूध उत्पादक उच्च प्रथिने असलेली व्हेजिटेबल सोयाबीनपासून , 1930मध्ये मूलतः युनायटेड स्टेट्समध्ये आणलेल्या संकरीत प्रजातीला प्राधान्य देतात ." बाग बियाणे पेरणीबरोबर करणे नाही शेंगा होत आल्यावर विखुरण्याची प्रवृत्ती आहे,""" बाग "" बियाणे साधारणपणे यांत्रिक पेरणीबरोबर एकत्र करणे योग्य नाही कारण शेंगा परिपक्व होत आल्यावर विखुरण्याची प्रवृत्ती आहे ." डाळींमध्ये सोयाबीन तेलबीज केले आहे प्रथिनांची उच्चपातळी तेलाची उच्चपातळी आहे,"डाळींमध्ये सोयाबीन हेही एक तेलबीज म्हणून वर्गीकृत केले आहे , त्यातील प्रथिनांची उच्चपातळी ( 38-45% ) तसेच तेलाची उच्चपातळी ( अंदाजे ह्यामुळे ते वरचढ आहे ." मक्याच्या पाठोपाठ सोयाबीन युनायटेड स्टेट्समधील क्रमांकाचे कृषी निर्यात आहेत,मक्याच्या पाठोपाठ सोयाबीन हे युनायटेड स्टेट्समधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्त्वाचे कृषी निर्यात आहेत सोयाबीन पीक प्रमाणावर तेल उत्पादन पीक घेतले जात असलेला भाजलेला सोया चारा प्राण्यांचे खाद्य वापरले जाते,सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन पीक म्हणून घेतले जात मेदरहित असलेला आणि भाजलेला सोया चारा पाळीव प्राण्यांचे खाद्य म्हणून वापरले जाते . मानवासाठी वापरली जाणारी सोयाबीनची टक्केवारी आहे,मानवासाठी थेट वापरली जाणारी सोयाबीनची टक्केवारी कमी आहे . जपानमध्ये एदामामे नावाने सोयाबीन उकडून मिठाबरोबर वाढला जातो,जपानमध्ये एदामामे नावाने कोवळे सोयाबीन आख्ख्या उकडून मिठाबरोबर वाढला जातो . इंग्लिशमध्ये सोयाबीन एदामामे व्हेजिटेबल सोयाबीन ओळखले जाते,इंग्लिशमध्ये हे सोयाबीन सामान्यतः एदामामे किंवा ग्रीन व्हेजिटेबल सोयाबीन म्हणून ओळखले जाते . चीन जपान कोरीयामध्ये शेंगा बनविलेले पदार्थ खाद्यपदार्थांचा भाग आहे,"चीन , जपान , कोरीयामध्ये शेंगा आणि त्यापासून बनविलेले पदार्थ हे खाद्यपदार्थांचा महत्वाचा भाग आहे ." लोकांनी सिझनिंग्ज प्रकारांच्या सोयाबीन पेस्टचा वापर करून तोफूचा शोध लावला,चीनी लोकांनी सिझनिंग्ज म्हणून अनेक प्रकारांच्या सोयाबीन पेस्टचा वापर करून तोफूचा शोध लावला सोयापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये मिसो नाट्टो किन्को एदामामे समावेश होतो,"सोयापासून बनविलेल्या जापानी पदार्थांमध्ये मिसो , नाट्टो , किन्को आणि एदामामे यांचा समावेश होतो ." तोफूचा वापर करून प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले अत्सुएज अबुराजे,"तोफूचा वापर करून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जसे अत्सुएज , अबुराजे आणि इतर ." स्वयंपाकात मोड आलेले सोयाबीन कोंगनमुल ओळखले जाते प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरतात अन्नघटक डोएनजंग चेओनग्गुक्जंग गंजंगमध्येही वापरला जातो,"कोरिअन स्वयंपाकात मोड आलेले सोयाबीन ज्याला कोंगनमुल म्हणून ओळखले जाते ते वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरतात आणि प्रमुख अन्नघटक म्हणून डोएनजंग , चेओनग्गुक्जंग आणि गंजंगमध्येही वापरला जातो ." व्हिएतनाममध्ये सोयाबीनचा वापर सोयाबीनपेस्ट करण्यासाठी वापरले जातात,व्हिएतनाममध्ये सोयाबीनचा वापर सोयाबीनपेस्ट करण्यासाठी वापरले जातात . उत्तरेतील तुऑंग तुऑंग बॅन तुऑंगनाम दान तुऑँग च्यु दा उत्पादनात फो गोई च्युऑंमध्ये सजावटीसाठी वापरतात टोफउ दाऊ हु दाऊ फु ताऊ हु सोया सॉस नुओक् तुओंग सोया पाणी सोया मिल्क नुऑच दाऊ उत्तरेत किंवासुअ दाउ नन्ह दक्षिणेत दाऊ हु नुओक् दुओंग तोफु स्वीट सूप,"उत्तरेतील अत्यंत प्रसिद्ध तुऑंग हे तुऑंग बॅन , तुऑंगनाम दान तुऑँग च्यु दा यांच्या उत्पादनात तसेच फो आणि गोई च्युऑंमध्ये सजावटीसाठी वापरतात , टोफउ ( दाऊ हु किंवा दाऊ फु किंवा ताऊ हु ) , सोया सॉस ( नुओक् तुओंग शब्दशः सोया पाणी ) , सोया मिल्क ( नुऑच दाऊ उत्तरेत किंवासुअ दाउ नन्ह दक्षिणेत ) आणि दाऊ हु नुओक् दुओंग ( तोफु स्वीट सूप ) ." बियाणांवर विविधप्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते,बियाणांवर विविधप्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते . सोयाच्या सामान्यप्रकारांमध्ये सोयामिल सोयापीठ सोयामिल्क टोफू टेक्स्चर्ड व्हेजिटेबल प्रोटिन टीव्हीपी मोठ्याप्रमाणात प्रकारच्या अन्नाचा समावेश आहे मटणासदृश,"सोयाच्या सामान्यप्रकारांमध्ये सोयामिल , सोयापीठ , सोयामिल्क , टोफू , टेक्स्चर्ड व्हेजिटेबल प्रोटिन ( टीव्हीपी ज्यात मोठ्याप्रमाणात विविध प्रकारच्या शाकाहारी अन्नाचा समावेश आहे , त्यातील काही मटणासदृश आहेत" सोयाबीन सोया सॉसच्या शोयु उत्पादनात घटक गणला जातो,सोयाबीन हा सोया सॉसच्या ( शोयु ) उत्पादनात प्राथमिक घटक म्हणून गणला जातो . आर्चर दॅनिअल मिडलँड एडिएम् सोयाबीन सोया उत्पादनाचा उत्पादक आहे,आर्चर दॅनिअल मिडलँड ( एडिएम् ) हा सोयाबीन आणि सोया उत्पादनाचा मोठा उत्पादक आहे . पिकांवरील अनुदान व्यापार रोध मुद्दे समस्या अडचणी जागतिकरणाच्या चर्चेत बनल्या आहेत,अशा पिकांवरील अनुदान आणि व्यापार रोध ह्यांमधील मुद्दे / समस्या / अडचणी जागतिकरणाच्या चर्चेत वादग्रस्त बनल्या आहेत . देश पवित्रा घेतात सध्याची व्यापर पद्धत आहे दर कृषी वस्तूंसाठी कृषी अनुदान देताना वस्तूंमध्ये दर करण्यावर परिणाम झालेला आहे,अनेक विकसनशील देश असा पवित्रा घेतात की सध्याची आंतरराष्ट्रीय व्यापर पद्धत ही अयोग्य अन्याय्य ) आहे कारण कमी दर व कृषी वस्तूंसाठी कमी कृषी अनुदान देताना औद्योगिक वस्तूंमध्ये दर कमी करण्यावर परिणाम झालेला आहे . राष्ट्रासाठी वस्तू देशात निर्यात करण्यासाठी जाते राष्ट्रांना आयात केलेल्या मालासोबत स्पर्धा करावी लागेत देशांकडून किंमतीत निर्यात केलेला,"ह्यामुळे एखाद्या विकसनशील राष्ट्रासाठी त्याच्या वस्तू बाहेरच्या देशात निर्यात करण्यासाठी अवघड जाते बनते , आणि विकसनशील राष्ट्रांना आयात केलेल्या मालासोबत स्पर्धा करावी लागेत जो विकसित देशांकडून कृत्रिमरित्या कमी किंमतीत निर्यात केलेला असतो ." किंमतीत निर्यात करण्याच्या पद्धतीला मूल्यावपाती विक्री म्हणतात राष्ट्रांमध्ये होते होत असते,"कृत्रिमरित्या कमी किंमतीत निर्यात करण्याच्या पद्धतीला मूल्यावपाती विक्री म्हणतात , आणि ही सर्वाधिक राष्ट्रांमध्ये बेकायदेशीर होते ( होत असते ) ." मुद्द्यावरील वादामुळे कॅनकन चर्चा पडली गटाने कृषी अनुदानाचा मुद्दा करता विषय-वस्तूमधील युरोपिअन युनियनद्वारे मुद्दे विचारात घेण्यास नकार दिला,"ह्या मुद्द्यावरील वादामुळे २००३मधील कॅनकन व्यापारविषयक चर्चा बंद पडली , जेव्हा २२च्या गटाने कृषी अनुदानाचा मुद्दा संबोधित न करता विषय-वस्तूमधील युरोपिअन युनियनद्वारे प्रस्तावित मुद्दे विचारात घेण्यास नकार दिला ." हवामान पिकांच्या लाववडीसाठी नसते,आर्क्टिक हवामान हे सामान्यपणे नगदी पिकांच्या लाववडीसाठी पोषक नसते . आर्क्टिकसाठी पीक वनस्पती वापर केला जाणारी वनस्पती र्होडिओला रोझेआ आहे आर्क्टिकमध्ये उगविले जाते,"तथापि / तसेच , आर्क्टिकसाठी एक संभाव्य नगदी पीक एक औषधी वनस्पती म्हणून वापर केला जाणारी मजबूत वनस्पती र्होडिओला रोझेआ हे आहे , जे आर्क्टिकमध्ये उगविले जाते ." सध्या वनस्पतीसाठी ग्राहकाची मागणी आहे पुरवठा मागणीपेक्षा आहे,"सध्या वनस्पतीसाठी ग्राहकाची मागणी आहे , परंतु उपलब्ध पुरवठा हा मागणीपेक्षा कमी आहे ." हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये उगविली जाणार्‍या पिकांमध्ये कडधान्यांचा गहू राई मोवरी जव ओट्स तेल उत्पन्न करणारी पिके मोहरीच्या बिया भाज्या फळझाड फळे रासबेरी आंचू फळ रासबेरी समावेश असतो,"समशीतोष्ण हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये उगविली जाणार्‍या नगदी पिकांमध्ये अनेक कडधान्यांचा ( गहू , राई ( मोवरी ) मका , जव , ओट्स ) तेल उत्पन्न करणारी पिके ( उदा. मोहरीच्या बिया ) भाज्या ( उदा. फळझाड किंवा उत्तम फळे ( उदा. रासबेरी ( काळा आंचू ) आणि मऊ फळ ( उदा. रासबेरी ) ह्यांचा समावेश असतो ." हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये धान्य पिके बाजरी तेल उत्पन्न करणारी पिके भाज्या वनस्पती,"उपोष्णकटिबंधी हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये , धान्य पिके ( उदा. बाजरी ) तेल उत्पन्न करणारी पिके उदा. आणि काही भाज्या व औषधी वनस्पती ही प्रधान" हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये कॉफी कोकाआ ऊस केळी संत्री कापूस ताग तंतू धागे बन शकतात पिके,"उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये , कॉफी , कोकाआ , ऊस , केळी , संत्री , कापूस व ताग ( मऊ , चमकदार वनस्पतीजन्य तंतू ज्याचे खडबडीत मजबूत धागे बन शकतात ) ही साधारण नगदी पिके आहेत" तेल झाड तेल झाड आहे फळ पाम तेल बनविण्यासाठी वापरले जाते,"तेल झाड हे एक उष्णकटिबंधीय तेल झाड आहे , आणि त्याचे फळ पाम तेल बनविण्यासाठी वापरले जाते ." सुमारे टक्के कामगार कृषीक्षेत्रात काम करतात सुमारे शेतकरी निर्वाह करणारे शेतकरी आहेत,"सुमारे ६० टक्के आफ्रिकन कामगार हे कृषीक्षेत्रात काम करतात , त्यापैकी सुमारे तीन पंचमांश आफ्रिकन शेतकरी हे निर्वाह करणारे शेतकरी आहेत ." बुरिकिना फॅसोमध्ये रहिवाश्यांपैकी रहिवाशी लोकांपेक्षा मिळकतीसाठी कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असतात देशाच्या लोकसंख्येच्या गरिबीत राहतात,"उदाहरणार्थ बुरिकिना फॅसोमध्ये त्याच्या रहिवाश्यांपैकी ८५.००% रहिवाशी ( दोन मिलियन लोकांपेक्षा जास्त हे मिळकतीसाठी कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असतात , आणि देशाच्या लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त गरिबीत राहतात ." शेतांत कॉफी चहा कापूस कोकाआ फळ रबर पिके पिकविले जातात,"मोठ्या शेतांत कॉफी , चहा , कापूस , कोकाआ , फळ व रबर अशी नगदी पिके पिकविले जातात ." कंपन्यांद्वारे चालवली जाणारी शेते किलोमीटरमध्ये पसरलेली असतात शेतांत प्रमाणात कामगारांना कामाला लावतात संख्येने कामगरांचा वापर करतात,खासकरून मोठ्या कंपन्यांद्वारे चालवली जाणारी / संचालित ही शेते दहा चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली असतात आणि ते ह्या शेतांत मोठ्या प्रमाणात कामगारांना कामाला लावतात मोठ्या संख्येने कामगरांचा वापर करतात . शेते अन्नस्रोत पुरवितात सापक्षतेने कुटुंबासाठी मिळकत देते पुन्हा गुंतवणूक होण्यासाठी उत्पादन देण्यात ठरते,"उदरनिर्वाही शेते अन्नस्रोत पुरवितात आणि सापक्षतेने कुटुंबासाठी कमी मिळकत देते , परंतु सामान्यपणे पुन्हा गुंतवणूक शक्य होण्यासाठी पुरेसे उत्पादन देण्यात अपयशी ठरते ." परिस्थिती राष्ट्रे पिके निर्यात करत असल्यामुळे खंडातील प्रमाणात लोकांची उपासमार होते युनायटेड स्टेट्स जापान युरोपिअन युनिअन देशांना दोषी ठरवलेले आहे,"अशा परिस्थिती आफ्रिकन राष्ट्रे पिके निर्यात करत असल्यामुळे खंडातील मोठ्या प्रमाणात लोकांची उपासमार होते , ह्याबद्दल युनायटेड स्टेट्स , जापान व युरोपिअन युनिअन ह्यांसहित विकसित देशांना दोषी ठरवलेले आहे ." देश आयात दराद्वारे कृषीक्षेत्रांचे संरक्षण करतात शेतकर्‍यांना अनुदान देतात कापूस धान्य दूध कमोडिटीच्या उत्पादन झाल्यामुळे भांडलेले आहेत,"हे देश उच्च आयात दराद्वारे त्यांच्या स्वतःच्या कृषीक्षेत्रांचे संरक्षण करतात आणि त्यांच्या शेतकर्‍यांना अनुदान देतात , त्यापैकी काही कापूस , धान्य व दूध ह्यांसारख्या कमोडिटीच्या अत्यधिक उत्पादन झाल्यामुळे भांडलेले आहेत ." परिणाम आहे उत्पादनाची किंमत हवामानात वाढणार्‍या पिकांमध्ये वगळता लोक बाजारांत स्पर्धा करण्यास आहेत होते,ह्याचा परिणाम असा आहे की अशा उत्पादनाची जागातिक किंमत ही समशीतोष्ण हवामानात सहजतेने न वाढणार्‍या नगदी पिकांमध्ये वगळता जोपर्यंत आफ्रिकन लोक जागातिक बाजारांत स्पर्धा करण्यास असमर्थ आहेत तोपर्यंत सातत्याने कमी होते . आफ्रिकेत जैव-इंधन पिकांच्या लागवडीत वाढ दिसून आलेली आहे जमिनींवरील आहेत ब्रिटीश कंपन्यांद्वारे विकत घेतल्या,"आफ्रिकेत जैव-इंधन पिकांच्या लागवडीत लक्षणीय वाढ दिसून आलेली आहे , त्यापैकी अनके जमिनींवरील आहेत ज्या ब्रिटीश कंपन्यांद्वारे विकत घेतल्या" आफ्रिकामध्ये मोगली एरंड जैव-इंधन उत्पादनासाठी पिकविले जाणारे पीक आहे,आफ्रिकामध्ये मोगली एरंड हे जैव-इंधन उत्पादनासाठी पिकविले जाणारे एक नगदी पीक आहे . ऑस्ट्रेलिया प्रमाणात मसूराचे उत्पादन करते,ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणात मसूराचे उत्पादन करते . अंदाज केला होता ऑस्ट्रेलिया सुमारे टन मसूर करेल,"२०१०मध्ये असा अंदाज केला होता की ऑस्ट्रेलिया हा सुमारे १,४३,००० टन मसूर उत्पादित करेल ." ऑस्ट्रेलियाचे पीक उपखंडात भागात निर्यात केले जाते,ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक पीक हे भारतीय उपखंडात आणि मध्य पूर्व भागात निर्यात केले जाते . युनायटेड स्टेट्समधील पीक महायुद्धादरम्यान आलेल्या पिढीनंतर महायुद्ध संपल्यानंतर भरभराटीस आले,युनायटेड स्टेट्समधील नगदी पीक हे दुसर्‍या महायुद्धादरम्यान जन्माला आलेल्या पिढीनंतर आणि दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भरभराटीस आले . शेतीच्या यू.एस.च्या जनगणनेनुसार युनायटेड स्टेट्समधील शेते कुटुंबांच्या मालकीची आहेत भागिदारीमध्ये आहे,"शेतीच्या यू.एस.च्या १९९७ जनगणनेनुसार , युनायटेड स्टेट्समधील ९०.००% शेते ही अजून कुटुंबांच्या मालकीची आहेत व अतिरिक्त ६.००% भागिदारीमध्ये आहे ." पीक शेतकर्‍यांनी अन्न करण्यासाठी वेळ-चाचणी पद्धतींसह अचूकपणा असलेल्या कृषी तंत्रज्ञानांचा वापर केला आहे,नगदी पीक शेतकर्‍यांनी स्वस्त अन्न उत्पादित करण्यासाठी वेळ-चाचणी पद्धतींसह अचूकपणा असलेल्या कृषी तंत्रज्ञानांचा वापर केला आहे . युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर यूएसडीए आकडेवारीनुसार फळोत्पादनाचे प्रमाण असलेले राज्ये कॅलिफोर्निया फ्लोरिडा वाशिंग्टन,"२०१०साठी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर ( यूएसडीए ) आधारित आकडेवारीनुसार , फळोत्पादनाचे अति उच्च प्रमाण असलेले राज्ये कॅलिफोर्निया , फ्लोरिडा व वाशिंग्टन ही आहेत" वॉशिंग्टन राज्यात सफरचंदाच्या उद्योगाला महत्त्व आहे,वॉशिंग्टन राज्यात सफरचंदाच्या उद्योगाला विशेष महत्त्व आहे . वॉशिंग्टमधील उन्हाळे हिवाळे वातावरणामुळे सफरचंदाच्या उत्पादनात राज्याने यू.एस.ला पुढे नेले आहे,"मध्यवर्ती वॉशिंग्टमधील कोरडे उष्ण उन्हाळे व थंड हिवाळे अशा अनुकूल वातावरणामुळे , १९२०पासून सफरचंदाच्या उत्पादनात राज्याने यू.एस.ला पुढे नेले आहे ." शेतीच्या यू.एस.च्या जनगणनेनुसार यू.एस.मधील केळी करणारी टक्के शेते हवाईमध्ये आहेत शेतांचा प्रसार केळीच्या उत्पादनासाठी वापरल्या एकरी क्षेत्रफळाच्या टक्केपेक्षा आहे,"शेतीच्या यू.एस.च्या २००२ जनगणनेनुसार , यू.एस.मधील व्यापारिकदृष्ट्या केळी उत्पादित करणारी सर्व ८८ टक्के शेते ही हवाईमध्ये आहेत , आणि ह्या शेतांचा प्रसार यू.एस.मध्ये केळीच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या एकूण एकरी क्षेत्रफळाच्या ९० टक्केपेक्षा जास्त आहे ." राष्ट्राच्या उत्पादनापैकी उत्पादन करणार्‍या डकोटा मिशिगन यू.एस. सुक्या शेंगाचा उत्पादक आहे,राष्ट्राच्या एकूण उत्पादनापैकी अर्धे उत्पादन करणार्‍या नॉर्थ डकोटा व मिशिगन ह्यांच्यासह यू.एस. . हा सुक्या खाद्य शेंगाचा सर्वात मोठा सहावा जागतिक उत्पादक आहे . मिडवेस्टर्न युनायटेड स्टेट्सचा यू.एस. प्रदेश मक्याचा पट्टा आहे जेथे मका गवतांच्या जागी पीक आहे,"मिडवेस्टर्न युनायटेड स्टेट्सचा यू.एस. प्रदेश हा मक्याचा पट्टा आहे , जेथे १८५०पासून मका हे स्थानिक उंच गवतांच्या जागी प्रमुख पीक आहे ." मारिजुआना दरवर्षी खर्च करण्यावर अंमलबजावणी करूनदेखील अमेरिकामधील पीक राहिले बनले,मारिजुआना हे दरवर्षी अंदाजे बिलियन ( अब्ज खर्च करण्यावर कायदेशीर अंमलबजावणी करूनदेखील अमेरिकामधील सर्वात मोठे नगदी पीक राहिले / बनले ) आहे . वनस्पती ठरविण्यासाठी प्रयत्न करणे,वनस्पती बेकायदेशीर बेकायदा ठरविण्यासाठी अनेक प्रयत्न करणे . अलिकडील अभ्यासातून आढळले आहे किंमत मका गहू आर्टिचोक किंमतीपेक्षा आहे,अलिकडील अभ्यासातून असे आढळले आहे की मारिजुआनाची किंमत ही मका ( बिलियन गहू ( बिलियन आणि आर्टिचोक मिलियन ह्यांच्या एकूण किंमतीपेक्षा जास्त आहे . यू.एस. फळ झाडाच्या नटांचे ग्राहकांपैकी आहे,यू.एस. हे फळ व झाडाच्या नटांचे प्रमुख आणि ग्राहकांपैकी एक आहे . यू.एस. सरकारने कायदे केले उत्पादकांसाठी मूल्यनिर्धारण उत्पादन विकले जाऊ शकेल किंमती करण्यासाठी किंमती ठेवण्यासाठी निश्चितता निर्माण करण्यासाठी भूईमूगाच्या उत्पादनावरील वाटे ठरवले,"१९३०मध्ये , यू.एस. सरकारने कायदे अधिनियमित केले ज्यात उत्पादकांसाठी मूल्यनिर्धारण व किती उत्पादन विकले जाऊ शकेल ह्यांसंबंधित किंमती स्थिर करण्यासाठी , उच्च किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी , आणि काही निश्चितता निर्माण करण्यासाठी भूईमूगाच्या उत्पादनावरील वाटे ठरवले ." शेत सुरक्षा गुंतवणूक कायद्यामध्ये वाट्याच्या खरेदीद्वारे वाटा पद्धती केल्या होत्या सुरूवात लागवडीच्या मोसमात झाली,"२००२च्या शेत सुरक्षा व ग्रामीण गुंतवणूक कायद्यामध्ये ह्या वाट्याच्या संपूर्ण खरेदीद्वारे वाटा पद्धती बंद केल्या होत्या , ज्याची सुरूवात २००२च्या लागवडीच्या मोसमात झाली ." यू.एस.मधील सेवन केलेल्या भाजीविषयी अंदाज काढला गेला आहे अमेरिकेतील लोक वर्षाला सुमारे पाउंड बटाटे सेवन करतात अंदाज काढले होते,यू.एस.मधील सर्वसाधारणपणे सर्वाधिक सेवन केलेल्या भाजीविषयी असा अंदाज काढला गेला आहे की अमेरिकेतील लोक वर्षाला सुमारे १३० पाउंड बटाटे सेवन करतात ( अंदाज काढले होते ) . यू.एस.मधील भाताचे उत्पादक भाताच्या विक्रीतील विक्रीच्या सुमारे टक्क्यासाठी बाजारावर अवलंबून असतात,यू.एस.मधील भाताचे उत्पादक हे भाताच्या वार्षिक विक्रीतील / विक्रीच्या सुमारे ५० टक्क्यासाठी जागतिक बाजारावर अवलंबून असतात . साखरकंदांचा वापर नेहमी साखर करण्यासाठी केला जातो,साखरकंदांचा वापर नेहमी साखर उत्पादित करण्यासाठी केला जातो . साखरकंद हवाईचे सध्याचे पीक आहे नेहमी साखरेच्या मळ्यांवर घेतले जाते उगवले जाते,"साखरकंद हे हवाईचे ऐतिहासिकदृष्ट्या आणि सध्याचे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे , आणि हे नेहमी साखरेच्या मळ्यांवर घेतले जाते उगवले जाते ." तंबाखू यू.एस. भूप्रदेशातील पीक आहे मार्च यूएसडीए नॅशनल अॅग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स सर्विसद्वारे यू.एस. पिकांपैकी सुरूवात झाली,"तंबाखू - हा यू.एस. प्रमुख भूप्रदेशातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे , आणि मार्च २०१२मध्ये यूएसडीए नॅशनल अॅग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स सर्विसद्वारे पहिल्या दहा यू.एस. नगदी पिकांपैकी एक म्हणून त्याची सुरूवात झाली ." शहाळ्यांची लागवड प्रतिवर्षी उत्पादन टनासहित जगातील देशांपेक्षा देशांमध्ये केली जाते,शहाळ्यांची लागवड प्रतिवर्षी एकूण उत्पादन ६१ मिलियन टनासहित जगातील ८० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये केली जाते . मिळालेले तेल दूध वापर अन्न शिजवण्यात तळण्यामध्ये केला जातो नारळाचे तेल प्रमाणात साबणांत कॉस्मेटिक्समध्येही वापरले जाते,त्यापासून मिळालेले तेल व दूध ह्यांचा वापर सर्वसाधारणपणे अन्न शिजवण्यात व तळण्यामध्ये केला जातो ; नारळाचे तेल हे जास्त प्रमाणात साबणांत व कॉस्मेटिक्समध्येही वापरले जाते . सुमारे जगातील अन्न भूमी धारक शेतकर्‍यांद्वारे केले जाते,सुमारे ७०.००% जगातील अन्न हे ५०० मिलियन अल्प भूमी धारक शेतकर्‍यांद्वारे उत्पादित केले जाते . उपजीविकेच्या साधनासाठी पिकाच्या उत्पादनावर बाजारात ओळखणे असणार्‍या वस्तूंवर अवलंबून असतात,"त्यांच्या उपजीविकेच्या साधनासाठी ते नगदी पिकाच्या उत्पादनावर , बाजारात ओळखणे कठीण असणार्‍या मूलभूत वस्तूंवर अवलंबून असतात ." गहू भात मका जव जगातील तृणधान्याचे पीक आहे,"गहू , भात व मका ह्यांनंतर जव हे जगातील चौथे सर्वात महत्त्वाचे तृणधान्याचे पीक आहे ." जगातील प्रदेशांमध्ये राहणार्‍या लोकांसाठी अन्नाचे स्रोत आहे,हे जगातील अधिक थंड निमशुष्क प्रदेशांमध्ये राहणार्‍या असंख्य लोकांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहे . भारतात लोकांचे आहे राजस्थान पंजाब हरयाना उत्तरप्रदेश मध्यप्रदेश देशाच्या सपाट भागांत अन्न चार्‍याच्या उद्देशांसाठीही वापर केला जातो,"भारतात , हे पहाडी लोकांचे प्रमुख अन्न आहे आणि राजस्थान , पंजाब , हरयाना , उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश ह्यांसारख्या देशाच्या इतर मैदानी ( सपाट ) भागांत अन्न आणि चार्‍याच्या उद्देशांसाठीही ह्याचा वापर केला जातो ." जवाचा वापर माल्टच्या उत्पादनासाठीही केला जातो पेय बनवण्याच्या उद्योगात वापरले जाते भागांत उपजीविकेचा स्रोत झाले आहे,"जवाचा वापर माल्टच्या उत्पादनासाठीही केला जातो , जे प्रामुख्याने पेय बनवण्याच्या उद्योगात वापरले जाते आणि ग्रामीण भागांत उपजीविकेचा एक चांगला स्रोत म्हणून सिद्ध झाले आहे ." जव कालावधीत वाढणारे रब्बी ऋतू कडधान्याचे पीक आहे,जव हे कमी कालावधीत वाढणारे एक रब्बी ( हिवाळी ऋतू ) कडधान्याचे पीक आहे . पेरणीसाठी कालावधी कालावधी दरम्यान पावसाच्या सरी कापणीसाठी वातावरण जवाचे पीक घेण्यासाठीची जव उगवण्याची स्थिती आहे,"साधारणतः पेरणीसाठी भाकड कालावधी , वाढीच्या कालावधी दरम्यान अधूनमधून पावसाच्या सरी आणि कापणीसाठी चांगले वातावरण , ही जवाचे पीक घेण्यासाठीची ( जव उगवण्याची ) आदर्श स्थिती आहे ." भागांतील भागांतील वाढीचा कालावधी सुमारे महिने असतो,मैदानी भागांतील ( सपाट भागांतील ) वाढीचा कालावधी हा सुमारे ५ महिने असतो . भागांत माल्टीकरणाच्या उद्देशाने उगवले जाते,हे प्रामुख्याने उत्तरी मैदानी भागांत माल्टीकरणाच्या उद्देशाने उगवले जाते . पीक आहे प्रवण क्षेत्रे स्थितीसाठी आहे,हे एक काटक पीक आहे आणि कोरडवाहू दुष्काळी प्रवण क्षेत्रे व सॉडिक स्थितीसाठी अगदी उपयुक्त आहे . सिंचनाच्या सुपिकता असलेल्या जमिनींच्या भागांत प्रतीच्या माल्ट जवाचे उत्पादन घेऊ शकतो,"चांगल्या सिंचनाच्या आणि मध्यम सुपिकता असलेल्या जमिनींच्या भागांत , चांगल्या प्रतीच्या माल्ट जवाचे उत्पादन घेऊ शकतो ." तुरळक पाऊस असलेल्या भागांत वाढ होते,कमी ( तुरळक ) पाऊस व थंड असलेल्या भागांत ह्याची जोमाने उत्तम वाढ होते . हवामानात पीक राहू शकते हवामानात नाही रोगाच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटते होऊ देत नाही,थंड आर्द्र आणि गरम कोरड्या हवामानात हे पीक उभे राहू शकते परंतु आर्द्र हवामानात नाही ज्यामुळे प्रामुख्याने रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्याची वाढ खुंटते ( होऊ देत नाही ) . वाढीच्या अवस्थेत गारठा सहन करू शकत नाही,हे कोणत्याही वाढीच्या अवस्थेत गारठा सहन करू शकत नाही . बहरताना गारठा पडल्याने धान्याची वाढ होत असताना गारा पडल्याने पिकाचे नुकसान होते,बहरताना गारठा पडल्याने आणि धान्याची पूर्ण वाढ होत असताना गारा पडल्याने पिकाचे नुकसान होते . वाढीच्या कालावधीत पाऊस पडल्याने पिकाची वाढ होते परिपक्वतेच्या वेळी पाऊस पडल्याने धान्यांवर डाग पडतात माल्टीकरणासाठी बनले जाते माल्टीकरणासाठी नाही,"वाढीच्या कालावधीत पाऊस पडल्याने पिकाची चांगली वाढ होते , परंतु परिपक्वतेच्या वेळी पाऊस पडल्याने धान्यांवर डाग पडतात , म्हणून माल्टीकरणासाठी ते अनुपयुक्त बनले जाते ( म्हणून माल्टीकरणासाठी ते योग्य नाही ) ." वाढीच्या कालावधी दरम्यान पडणार्‍या दुष्काळामुळे नायट्रोजनच्या आलेली वाळलेली धान्ये माल्टीकरणासाठी असतात,वाढीच्या कालावधी दरम्यान अधूनमधून पडणार्‍या दुष्काळामुळे नायट्रोजनच्या उच्च आलेली आणि वाळलेली धान्ये माल्टीकरणासाठी अयोग्य असतात . पिकाची वाढ पिकाला देऊ शकतो,पिकाची निरंतर वाढ ही पिकाला सामान्य देऊ शकतो . उभाराच्या काळात आर्द्रतेचा पुरवठा सूर्यप्रकाश माल्टीकरणाच्या उद्योगांना असलेल्या कणसाच्या दाण्यांच्या उत्पादनासाठी आहेत,उभाराच्या काळात एकसमान आर्द्रतेचा पुरवठा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश हे माल्टीकरणाच्या उद्योगांना आवश्यक असलेल्या भरदार कणसाच्या दाण्यांच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत . जवाच्या पिकाला वाढीच्या कालावधी दरम्यान सुमारे परिपक्वतेच्या वेळी सुमारे तापमानाची गरज असते,जवाच्या पिकाला वाढीच्या कालावधी दरम्यान सुमारे १२-१५°से . आणि परिपक्वतेच्या वेळी सुमारे ३०°से . तापमानाची गरज असते . तापमानामुळे वाढीच्या अवस्थेत जवावर परिमाण होतो,जास्त तापमानामुळे वाढीच्या विविध अवस्थेत जवावर परिमाण होतो . तापमानावर पुष्पकाची संख्या प्रमाणावर होते,१८°से.च्या तुलनेत २४°से. उच्च ( उच्चतम तापमानावर पुष्पकाची संख्या ही मोठ्या प्रमाणावर कमी होते . नांगरणी दिवस रात्रीच्या तापमानाच्या पद्धतीने होते,नांगरणी ही दिवस आणि रात्रीच्या तापमानाच्या नियंत्रित पद्धतीने प्रभावित होते . तापमानामुळेही विवर्णता वर्णहीनता रोपाचा नाश होतो,उच्च तापमानामुळेही विवर्णता ( वर्णहीनता ) आणि रोपाचा नाश होतो . प्रकारच्या जमिनीमध्ये जव उगवू शकतो,विविध प्रकारच्या जमिनीमध्ये जव हा यशस्वीरित्या उगवू शकतो . निचरा झालेल्या लोम जमिनीमध्ये वाढतो,"तरीसुद्धा , तो चांगला निचरा झालेल्या , साधारणतः सुपीक लोम किंवा हलक्या जमिनीमध्ये अधिक जोमाने वाढतो ." आधी वापसासाठी शेत नांगरणे संकल्पना होती,"आधी , उत्तम वापसासाठी शेत नांगरणे अशी संकल्पना होती ." कुळवणीनंतर वापसा मिळवण्यासाठी माती पलटवणारी नांगरणी असते,०३ कुळवणीनंतर योग्य वापसा मिळवण्यासाठी माती पलटवणारी एक नांगरणी पाश्चिमात्य असते . कुळवणीनंतर जमिनीला फळ्या बसवल्या पाहिजेत मातीची ढेकळे फोडतात,प्रत्येक कुळवणीनंतर जमिनीला फळ्या बसवल्या पाहिजेत कारण ते मातीची ढेकळे फोडतात . आधीच्या पिकाची मूळे सडे तृणे काढून शेताच्या बाहेर फेकून पाहिजेत वाळवींना करतात,आधीच्या पिकाची मूळे आणि सडे व तृणे ही काढून शेताच्या बाहेर फेकून दिली पाहिजेत कारण ते वाळवींना आकर्षित करतात . मुळांचे पीक असलेले जव पोताच्या प्रतीच्या बीज वाफ्याला प्रतिसाद देते,उथळ मुळांचे पीक असलेले जव हे हलक्या पोताच्या उत्तम प्रतीच्या बीज वाफ्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते . अलिकडेच कार्यक्रमामध्ये झालेल्या प्रयोगानंतर मशागत करण्याचे सुचविले आहे एकदा कुळवणी करणे कल्टीव्हेटर चालविणे प्लँकिंग करणे नंतर पेरणी करणे,"अलिकडेच समन्वयित कार्यक्रमामध्ये झालेल्या बहुस्थानीय प्रयोगानंतर , कमी मशागत करण्याचे सुचविले आहे म्हणजे एकदा कुळवणी करणे , कल्टीव्हेटर चालविणे , प्लँकिंग करणे आणि नंतर पेरणी करणे ." वेळ ऊर्जा वाचेल लागावडीची किंमत होईल मिळेल,"ह्यामुळे वेळ , ऊर्जा वाचेल , लागावडीची किंमत कमी होईल आणि सारखे उत्पन्न मिळेल ." जमिनीमुळे नायट्रोजनच्या आधिक्याने प्रमाणात पीक लोळते,अतिशय सुपीक जमिनीमुळे नायट्रोजनच्या आधिक्याने अति प्रमाणात पीक लोळते . धान्यातील नायट्रोजनचे प्रमाणदेखील वाढते माल्टीकरणासाठी असते,"ज्यामुळे धान्यातील नायट्रोजनचे प्रमाणदेखील वाढते , जे माल्टीकरणासाठी अनुपयुक्त असते ." जव सहनशीलतेमुळे जमिनीवर प्रकारे उगवू शकते,जव हे त्याच्या सहनशीलतेमुळे क्षारयुक्त अल्कधर्मी जमिनीवर चांगल्या प्रकारे उगवू शकते . बीज पिकाचे विकास होतो शेवटी परिपक्वन गुणवत्तादेखील,असमान बीज वाफ्यामुळे पिकाचे असमान विकास होतो आणि शेवटी असमान परिपक्वन व गुणवत्तादेखील . रोग जातींचा स्वीकार वापर करून जवाचे पीक मिळवू शकतो,फक्त उच्च उत्पन्न आणि रोग प्रतिरोधी जातींचा स्वीकार ( वापर ) करून जवाचे चांगले पीक मिळवू शकतो . प्रदेशांसाठी जाती जमिनीच्या स्थितीसाठी पेरणीच्या स्थितीसाठी चारा माल्ट चारा उद्देशासाठी,"विविध प्रदेशांसाठी जाती ह्या जमिनीच्या स्थितीसाठी , पेरणीच्या स्थितीसाठी आणि चारा , माल्ट , हिरवा चारा , इत्यादींसारख्या विशिष्ट उद्देशासाठी विविध आहेत" जातींची निवड क्षेत्रे जमिनी स्थिती उद्देश गरजेनुसार झाली पाहिजे,"म्हणून जातींची निवड क्षेत्रे , जमिनी , स्थिती आणि उद्देश ह्यांच्या गरजेनुसार झाली पाहिजे ." पिकांच्या माल्टीकरणाची असतात ऋतूसाठी पिकांचे मिश्रण टाळले पाहिजे,पिकांच्या माल्टीकरणाची लक्षणे भिन्न असतात आणि ह्या ऋतूसाठी ह्या पिकांचे मिश्रण टाळले पाहिजे . जव अक्षांश उंची स्थिती पीक पद्धत जमिनीचा प्रकार आर्द्रता सिंचन सुविधा अंतरांवरून केलेल्या प्रकारच्या पेरणीच्या तारखांनुसार उगविले जाते,"जव हे अक्षांश , उंची , हवामानीय स्थिती , पीक पद्धत , जमिनीचा प्रकार , आर्द्रता , सिंचन सुविधा इत्यादींच्या अंतरांवरून निश्चित केलेल्या विविध प्रकारच्या पेरणीच्या तारखांनुसार उगविले जाते ." जवाची पेरणी वेळी केल्यामुळे पिकापासून आर्द्रतेचा वापर करून तापमान टाळून उत्पादन मिळते,जवाची पेरणी योग्य वेळी केल्यामुळे ह्या पिकापासून अक्षय्यी आर्द्रतेचा जास्तीत जास्त वापर करून आणि उच्च तापमान टाळून निश्चितेने चांगले उत्पादन मिळते . केलेली पेरणीमुळे युनिट क्षेत्र धान्याचे उत्पादन होते प्रतीचे धान्य होते,उशीरा केलेली पेरणीमुळे प्रति युनिट क्षेत्र धान्याचे उत्पादन कमी होते आणि कमी प्रतीचे धान्य उत्पादित होते . भागांत भागांत गुणवत्तेसाठी मात्रासाठी पेरणीची वेळ नोव्हेंबर नोव्हेंबर आहे,मैदानी भागांत ( सपाट भागांत ) चांगल्या गुणवत्तेसाठी आणि मात्रासाठी इष्टतम पेरणीची वेळ ही ५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर आहे . कापूस गव्हाच्या क्षेत्रांमध्ये माल्ट बार्लीच्या जाती डिसंबरपर्यंत पेरू शकतो,"कापूस व गव्हाच्या क्षेत्रांमध्ये , माल्ट बार्लीच्या विशिष्ट जाती ह्या १५ डिसंबरपर्यंत पेरू शकतो ." जवाचे बीजदर चाचणीचे वजन अंतर पेरणीचा काळ पद्धत सुपीकतेचा दर्जा अवलंबून असतो,"जवाचे बीजदर त्याच्या चाचणीचे वजन , अंतर , पेरणीचा काळ आणि पद्धत तसेच सुपीकतेचा दर्जा ह्यांवर अवलंबून असतो ." पिकाच्या उत्पादनासाठी कृषिविद्येच्या प्रयोगांवरून होते जमिनीत वेळेवर केलेली पेरणी किलो नसलेल्या जमिनीत केलेली पेरणी बियाणे आहे,चांगल्या पिकाच्या उत्पादनासाठी कृषिविद्येच्या आधुनिक प्रयोगांवरून असे सुचित होते की सिंचित मध्यम सुपीक जमिनीत वेळेवर केलेली पेरणी १०० किलो / हे. आणि कमी सिंचित किंवा कोरडवाहू सुपीक नसलेल्या जमिनीत उशीरा केलेली पेरणी ही १२० कि हे. बियाणे योग्य आहे . संशोधकांनी पिकाच्या उत्पादनाशी असणारे ऊर्जा उत्पादन चयापचय वाढ होणार्‍या जीनच्या जाती शोधल्या होत्या वापर आता गव्हाच्या विकासासाठी करू शकतो,"संशोधकांनी संभवतः पिकाच्या उत्पादनाशी संबंधित असणारे ऊर्जा उत्पादन , चयापचय आणि वाढ ह्यांमध्ये सहभागी होणार्‍या जीनच्या विविध जाती शोधल्या होत्या , ज्याचा वापर आता ट्रान्सजेनिक गव्हाच्या विकासासाठी करू शकतो ." गहू सभ्यतेच्या सुरूवातीला शहरात राहत असलेला समाज सक्षम करण्यासाठी घटक होता प्रमाणावर लागवड होऊ शकणारे पीक होते फायदा होता अन्नाचे कोठार संग्रह करण्यासाठी पीक प्रदान करतो,"गहू हा सभ्यतेच्या सुरूवातीला शहरात राहत असलेला समाज सक्षम करण्यासाठी मुख्य घटक होता कारण ते मोठ्या प्रमाणावर सहज लागवड होऊ शकणारे पहिले पीक होते , आणि त्याचा अतिरिक्त फायदा हा होता की तो अन्नाचे दीर्घकालीन कोठार ( संग्रह ) तयार करण्यासाठी एक पीक प्रदान करतो ." गहू गुरांसाठी चार्‍याचे पीक प्रमाणात प्रमाणात लावला जातो गवताच्या काड्या खाद्य वापरू नसल्या,"गहू हा गुरांसाठी चार्‍याचे पीक म्हणून कमी प्रमाणात / मर्यादित प्रमाणात लावला जातो , जरी गवताच्या काड्या खाद्य म्हणून वापरू नसल्या तरी ." भारत रशिया यूएसए चीननंतरचा जगातील गव्हाचा आहे जगातील गव्हाच्या उत्पादनाच्या टक्के आहे,"भारत हा रशिया , यूएसए व चीननंतरचा जगातील गव्हाचा चौथा सर्वात उत्पादक आहे आणि जगातील गव्हाच्या एकूण उत्पादनाच्या ८.७ टक्के आहे ." भातापेक्षा गहू रब्बी पीक आहे हिवाळ्याच्या सुरुवातीला पेरले जाते उन्हाळाच्या सुरुवातीला कापले जाते,भातापेक्षा गहू हे रब्बी पीक आहे जे हिवाळ्याच्या सुरुवातीला पेरले जाते आणि उन्हाळाच्या सुरुवातीला कापले जाते . पेरणीची कापणीची वेळ बदलांमुळे राज्यांत असते,पेरणीची आणि कापणीची वेळ ही हवामानीय बदलांमुळे विविध राज्यांत वेगळी असते . गव्हाच्या पिकाची पेरणी कर्नाटक महाराष्ट्र आंध्रप्रदेश मध्यप्रदेश बंगालमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते बिहार उत्तरप्रदेश पंजाब हरयाणा राजस्थानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये,"गव्हाच्या पिकाची पेरणी सामान्यपणे कर्नाटक , महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होते ; बिहार , उत्तरप्रदेश , पंजाब , हरयाणा आणि राजस्थानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये व हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ." वाढीचा कालावधी कृषीक हवामानाच्या क्षेत्रापासून क्षेत्रापर्यंत बदलत असतो परिणाम पुनरुत्पादनाच्या कालावधीवर होऊन उत्पादनात फरक दिसून,वाढीचा कालावधी हा एका कृषीक हवामानाच्या क्षेत्रापासून ते दुसर्‍या क्षेत्रापर्यंत बदलत असतो ज्याचा परिणाम वानस्पतिक व पुनरुत्पादनाच्या कालावधीवर होऊन संभाव्य उत्पादनात फरक दिसून येतो . पेरणीची वेळ पद्धत पिकाच्या वाढीच्या कालावधी दरम्यान हवामानाची परिस्थिती वाढीचा पद्धत वेग गोष्टी उत्पादकतेवर परिणाम करतात,"पेरणीची वेळ आणि पद्धत , पिकाच्या वाढीच्या कालावधी दरम्यान हवामानाची परिस्थिती आणि वाढीचा पद्धत ( वेग ) ह्या सर्व महत्त्वाची गोष्टी उत्पादकतेवर परिणाम करतात ." गहू मध्य अक्षांश प्रदेशांतील पीक आहे हवामान मध्यम स्वरूपाचा पाऊस लागतो,गहू हे प्रामुख्याने मध्य अक्षांश गवताळ प्रदेशांतील पीक आहे आणि त्याला शांत हवामान व मध्यम स्वरूपाचा पाऊस लागतो . गव्हाचे हवामान हिवाळ्याचे से. तापमान से. से.पर्यंत बदलणारे तापमान आहे,गव्हाचे आदर्श हवामान हे हिवाळ्याचे १०° ते १५° से. तापमान आणि २१° से. ते २६° से.पर्यंत बदलणारे उन्हाळी तापमान आहे . पेरणीच्या वेळी तापमान असावे कापणीची वेळ जवळ येते पिकाच्या परिपक्वनासाठी तापमानाची आवश्यकता असते,पेरणीच्या वेळी तापमान हे कमी असावे परंतु जेव्हा कापणीची वेळ जवळ येते तेव्हा पिकाच्या योग्य परिपक्वनासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते . गहू सुमारे सेंमी. पाऊस पडणार्‍या क्षेत्रांमध्ये वाढतो,गहू हा सुमारे ७५ सेंमी. वार्षिक पाऊस पडणार्‍या क्षेत्रांमध्ये जोमाने वाढतो . सेंमीची समवृष्टीरेषा बाजूला गव्हाचे वाढते क्षेत्र बाजूला भाताचे वाढते क्षेत्र सीमा करते,१०० सेंमीची समवृष्टीरेषा ही एका बाजूला गव्हाचे वाढते क्षेत्र आणि दुसर्‍या बाजूला भाताचे वाढते क्षेत्र ह्यांच्यामध्ये सीमा चिन्हांकित निश्चित करते . सिंचनाच्या सुविधा असतील गहू सेंमी पाऊस पडणार्‍या क्षेत्रांमध्ये उगवू शकतो,वस्तुतः जर योग्य सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असतील तर गहू हा कमीत कमी २०-२५ सेंमी वार्षिक पाऊस पडणार्‍या क्षेत्रांमध्ये उगवू शकतो . दुष्काळ क्षेत्रांमध्ये परिपक्वतेच्या वेळी असतो शेत रिमझिम पाऊस वातावरण उत्पादन वाढवण्यामध्ये मदत करतात,"दीर्घकालीन दुष्काळ हा , खासकरून कोरडवाहू क्षेत्रांमध्ये , परिपक्वतेच्या वेळी हानीकारक असतो तर शेत पिकताना हलका रिमझिम पाऊस आणि ढगाळपणा ( ढगाळ वातावरण ) हे उत्पादन वाढवण्यामध्ये मदत करतात ." बहरताना गारठा पडल्यामुळे पडल्यामुळे गारांचा वादळ झाल्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होऊ शकते,बहरताना गारठा पडल्यामुळे ( कडाक्याची थंडी पडल्यामुळे ) आणि पिकताना गारांचा वादळ झाल्यामुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते . गहू प्रकारच्या जमिनींमध्ये उगवला प्रकारे निचरा झालेली मतवाळू माती मतवाळू माती गव्हाच्या लागवडीसाठी आहेत,जरी गहू हा विविध प्रकारच्या जमिनींमध्ये उगवला तरी चांगल्या प्रकारे निचरा झालेली सुपीक सुचूर्ण्य मतवाळू माती आणि चिकण मतवाळू माती ह्या गव्हाच्या लागवडीसाठी सर्वोत्तम आहेत . गव्हाची लागवड शेतीचा प्रकार आहे आहे सापक्षतेने परिश्रम लागते,गव्हाची लागवड हा एक शेतीचा विस्तारित प्रकार आहे जो अत्यंत आहे आणि सापक्षतेने त्याला कमी परिश्रम लागते . गव्हाच्या पिकाला स्वरूपाच्या पावसासह हवामान प्रकारे निचरा झालेले क्षेत्रे रवाळ लोम माती पाणी पुरवणारे सिंचन एचवायव्ही बियाणे खते यांत्रिकरण घटकांच्या समायोजनाची गरज असते,"थोडक्यात गव्हाच्या पिकाला मध्यम स्वरूपाच्या पावसासह शांत हवामान , सपाट व चांगल्या प्रकारे निचरा झालेले सपाट क्षेत्रे , सुपीक रवाळ लोम माती आणि भरपूर पाणी पुरवणारे उत्तम सिंचन , एचवायव्ही बियाणे , रासायनिक खते व यांत्रिकरण ह्या सर्व घटकांच्या समायोजनाची गरज असते ." कटीबंधी श्रेत्रांमध्ये उगवला जात नाही क्षेत्र दूर प्रदेशांमध्ये डिग्री उंचीच्या पुढेदेखील उगवला जाऊ शकतो,"हे उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटीबंधी श्रेत्रांमध्ये फक्त उगवला जात नाही तर हे समशीतोष्ण क्षेत्र व दूर उत्तरेच्या थंड प्रदेशांमध्ये , ६० डिग्री उत्तर उंचीच्या पुढेदेखील उगवला जाऊ शकतो ." गहू बर्फ सहन करू शकतो वसंत ऋतूमधील हवामानात पाऊस पुन्हा झाल्यावर पुन्हा वाढू शकतो,गहू हा कडक थंडी व बर्फ सहन करू शकतो आणि तो वसंत ऋतूमधील उष्ण हवामानात पाऊस पुन्हा सुरू झाल्यावर पुन्हा वाढू शकतो . वाढीच्या कालावधीच्या भागाच्या दरम्यान थंड हवामानाशी असलेल्या क्षेत्रांमध्ये गव्हाचे उत्पादन घेतेले जाते हवामानामुळे पिकण्यास धान्य सक्षम बनते,"वाढीच्या कालावधीच्या मुख्य भागाच्या दरम्यान थंड , आर्द्र हवामानाशी अनुकूल असलेल्या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम गव्हाचे उत्पादन घेतेले जाते व त्यानंतर कोरडे उष्ण हवामानामुळे व्यवस्थित पिकण्यास धान्य सक्षम बनते ." पंजाबने लाभ मिळवलेला आहे पंजाबमध्येसुद्धा गव्हाच्या पिकामुळे लाभ झाला आहे,वस्तुतः पंजाबने हरितक्रांतीपासून जास्तीत जास्त लाभ मिळवलेला आहे आणि पंजाबमध्येसुद्धा ह्या गव्हाच्या पिकामुळे सर्वाधिक लाभ झाला आहे . कालव्यांचे जवळचे जाळे नलिका कूप व्यवस्था केलेली सिंचन पद्धत अडथळ्यांशी असलेल्या पावसाला आहे,कालव्यांचे जवळचे जाळे व नलिका कूप ह्यांद्वारे व्यवस्था केलेली सर्वोत्तम सिंचन पद्धत ही पाश्चात्य अडथळ्यांशी संबंधित असलेल्या हलक्या पावसाला पूरक आहे . पंजाबात गव्हाचे उत्पादन टक्क्याच्या वर आहे भारतातील गव्हाचे क्षेत्र टक्के आहे क्विंटल हेक्टर देण्याची गुणवत्ता आहे,पंजाबात गव्हाचे उत्पादन २१.७७ टक्क्याच्या वर आहे आणि भारतातील गव्हाचे क्षेत्र १३.५८ टक्के आहे व त्याच्याकडे सर्वाधिक ४२ क्विंटल / हेक्टर उत्पन्न देण्याची विशेष गुणवत्ता आहे . वाळवंटाचा विस्तार पावसाची कमतरता उणीव सिंचनाच्या सुविधांची कमतरता दीर्घावधीपासून राजस्थानमध्ये गव्हाची लागवड करता आलेली नाही,"वालुकामय वाळवंटाचा विशाल विस्तार , पावसाची कमतरता / उणीव व सिंचनाच्या सुविधांची कमतरता ह्यांमुळे दीर्घावधीपासून राजस्थानमध्ये गव्हाची लागवड करता आलेली नाही ." उत्पादन वाढवण्यासाठी पावले उचलायला पाहिजेत राज्याला भारतातील गहू राज्यांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळेल,उत्पादन वाढवण्यासाठी पावले उचलायला पाहिजेत कारण त्यामुळे राज्याला भारतातील गहू उत्पदाक राज्यांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळेल . शीर्ष फुलोरा अवस्थां दरम्यान तापमान दुष्काळ गव्हासाठी आहेत,शीर्ष फुलोरा व बहरण्याच्या अवस्थां दरम्यान अतिशय व कमी तापमान व दुष्काळ हे गव्हासाठी हानिकारक आहेत . झाले आहे उत्पदाकतेसाठी किलो नायट्रोन किलो फॉस्फरस किलो पोटॅश हेक्टरची आवश्यकता होती,"हे सिद्ध झाले आहे की संभाव्य उत्पदाकतेसाठी १२० किलो नायट्रोन , ६० किलो फॉस्फरस आणि ३० किलो पोटॅश प्रती हेक्टरची आवश्यकता होती ." गंगा-सिंधूच्या मैदानांमध्ये उत्पादन प्रमाणात वाढवण्यासाठी भात-गहू पद्धतीमध्ये जिंक किलो हेक्टरचा वापर दिसून आला,"गंगा-सिंधूच्या मैदानांमध्ये , उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी भात-गहू पद्धतीमध्ये जिंक @ २५ किलो / हेक्टरचा वापर दिसून आला ." पिके जमिनींवर चाललेल्या कामातून भारतात जमिनींमध्ये जिंकची कमतरता दिसून आहे,ऑल कोऑरडिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन मायक्रोन्यूट्रियंटच्या अंतर्गत पिके व जमिनींवर चाललेल्या कामातून भारतात जमिनींमध्ये जिंकची मोठी कमतरता दिसून आली आहे . सल्फर असलेल्या क्षेत्रात पिकांमध्ये उत्पादन मिळाले आहे कडधान्य बाजरी कडधान्ये गळीत धान्ये डाळी येतात,"सल्फर असलेल्या क्षेत्रात ४०पेक्षा जास्त पिकांमध्ये अधिक उत्पादन मिळाले आहे ज्यात कडधान्य , बाजरी ( कनिष्ठ कडधान्ये ) गळीत धान्ये व डाळी इत्यादी येतात ." अलिकडे सल्फरचा वापर उत्पादकता गव्हाच्या धान्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ठरला आहे,"अलिकडे , सल्फरचा वापर हा उत्पादकता तसेच गव्हाच्या धान्याचे प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे ." बाजार केंद्रस्थानातील विलगीकरण समस्यांमुळे दुरूमचे विपणन केले जात नाही,बाजार केंद्रस्थानातील विलगीकरण समस्यांमुळे सर्वाधिक भारतीय दुरूमचे स्वतंत्रपणे विपणन केले जात नाही . किंमत ब्रांडेड उत्पादनासाठी संख्या प्रमाणात किंमतीने व्यापाराद्वारे विकत जातात,"तथापि , प्रामुख्याने उच्च किंमत / ब्रांडेड ( चिन्हांकित ) उत्पादनासाठी काही संख्या ( काही प्रमाणात ) सापेक्ष किंमतीने खाजगी व्यापाराद्वारे विकत घेतल्या जातात ." गव्हाचे उत्पादन मिलियन टन होते दरम्यान उत्पदानक्षमताही किलो हेक्टर होती भारतातील लोकसंख्येचे पोषण करण्यासाठी नव्हते,"गव्हाचे उत्पादन हे फक्त ६.४६ मिलियन टन होते आणि १९५०-५१ दरम्यान उत्पदानक्षमताही फक्त ६६३ किलो प्रती हेक्टर होती , जे भारतातील लोकसंख्येचे पोषण करण्यासाठी पुरेसे नव्हते ." स्वातंत्र्यनंतरच्या काळात भारत गरजांसाठी गव्हाची आयात करायचा अलीकडील दशकात हरितक्रांतीच्या काळात गव्हाचे उत्पादन उत्पदानक्षमतेत भरघोस वाढ झाल्यामुळे भारत गहू उत्पादनात बनला,स्वातंत्र्यनंतरच्या काळात भारत आपल्या गरजांसाठी गव्हाची आयात करायचा परंतु अलीकडील सहाव्या दशकात हरितक्रांतीच्या काळात गव्हाचे उत्पादन व उत्पदानक्षमतेत भरघोस वाढ झाल्यामुळे भारत गहू उत्पादनात स्वावलंबी बनला . शीर्ष फुलोरा बहरण्याच्या अवस्थां दरम्यान तापमान दुष्काळ गव्हासाठी आहेत,शीर्ष फुलोरा व बहरण्याच्या अवस्थां दरम्यान अतिशय व कमी तापमान व दुष्काळ हे गव्हासाठी हानिकारक आहेत . उत्पादन देणार्‍या दुरूमची शक्ती सघनता असते गव्हापेक्षा ग्लूटेन शक्ती पाव पास्ता बनवण्यासाठी ठरते,व्यापारीदृष्ट्या अधिक उच्च उत्पादन देणार्‍या नरम व ज्यामध्ये दुरूमची शक्ती व सघनता कमी असते अशा गव्हापेक्षा हा उच्च ग्लूटेन शक्ती व एकसमान पाव व पास्ता बनवण्यासाठी अतिशय उत्तम ठरते . आज भारत प्रकारच्या गव्हाचे प्रमाणात निर्यात करतो व्यापक संशोधनाचे प्रयत्न येणार्‍या पुढील वर्षांत कडधान्यांचे धान्याचे उत्पादन सुधारण्यासाठी आहेत,आज भारत हा सर्व प्रकारच्या गव्हाचे पुरेश्या प्रमाणात निर्यात करतो आणि व्यापक संशोधनाचे प्रयत्न येणार्‍या पुढील वर्षांत त्याच्या कडधान्यांचे आणि धान्याचे उत्पादन सुधारण्यासाठी चालू आहेत . गेल्या वर्षांमध्ये मिळणार्‍या उत्पदानामुळे भारत आज जगातील उत्पादक आहे,गेल्या पाच वर्षांमध्ये दहापट मिळणार्‍या उत्पदानामुळे भारत हा आज जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे . अभ्यास संशोधनातून दिसून येते गहू गव्हाचे पीठ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भूमिका बजावतात,विविध अभ्यास व संशोधनातून हे दिसून येते की गहू व गव्हाचे पीठ भारताच्या खाद्य अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनामध्ये अधिकाधिक भूमिका बजावतात . जमीन करणे लागवडीच्या वेळी बिजारोपण प्रगती पिकाच्या फेरपालटाचा वापर वनस्पतीच्या वाढीत सुधारणा आणण्यासाठी कापणीच्या पद्धतींमध्ये प्रगती गव्हाला जीवनक्षम पीक गव्हाचा विकास करण्यासाठी केल्या आहेत,"जमीन तयार करणे व लागवडीच्या वेळी बिजारोपण ह्यांमध्ये तांत्रिक प्रगती आणि पिकाच्या फेरपालटाचा वापर व वनस्पतीच्या वाढीत सुधारणा आणण्यासाठी रासायनिक खते , आणि कापणीच्या पद्धतींमध्ये प्रगती ह्यांत गव्हाला जीवनक्षम पीक म्हणून गव्हाचा विकास करण्यासाठी सर्व एकत्रित केल्या आहेत ." गव्हाखालील क्षेत्र सुमारे कडधान्यांखालील क्षेत्राच्या टक्के असते दक्षिणेमध्ये क्षेत्राच्या टक्के क्षेत्र नसते,गव्हाखालील क्षेत्र हे सुमारे कडधान्यांखालील एकूण क्षेत्राच्या १४ टक्के असते आणि दक्षिणेमध्ये एकूण क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्र हे जास्त महत्त्वाचे नसते . मोहें-जो-दडोमध्ये उत्खननातून शोध लागलेल्या गव्हाच्या धान्यांतून होते भारत कडधान्याचा जमिनींपैकी होता,मोहें-जो-दडोमध्ये इंडस व्हॅलीच्या उत्खननातून शोध लागलेल्या गव्हाच्या धान्यांतून हे सूचित होते की उत्तर-पश्चिम भारत हा कडधान्याचा वडिलोपार्जित जमिनींपैकी एक होता . पश्चिमी राज्यांमध्ये पीक महिने असते भारतात पेरणीनंतर महिन्यांमध्ये कापणीसाठी होते,काही पश्चिमी राज्यांमध्ये पीक हे ९ ते १० महिने उभे असते तर भारतात पेरणीनंतर चार ते सहा महिन्यांमध्ये कापणीसाठी तयार होते . भारताच्या प्रदेशांत गव्हाच्या वाढीचा काळ सुमारे महिने आहेत श्रेत्रामधील पिकाखालील श्रेत्र असते,"तसेच , उत्तर भारताच्या डोंगराळ प्रदेशांत गव्हाच्या वाढीचा काळ / ऋतू हा सुमारे नऊ महिने आहेत परंतु ह्या श्रेत्रामधील पिकाखालील श्रेत्र हे खूप असते ." लिनपैकी असलेला पावाचा गहू ओळखला जाणारा गहू क्षेत्र व्यापतो उगवला जातो,ह्या ट्रिटिकम एस्टिवम लिनपैकी असलेला व सामान्यपणे पावाचा गहू म्हणून ओळखला जाणारा गहू हा सर्वाधिक क्षेत्र व्यापतो आणि तो प्रामुख्याने उगवला जातो . गुणांमुळे प्रदेशात होणारी वाढ अवलंबून असते धान्याची गुणवत्ता उत्पन्न क्षमता जमीनीची काजळीप्रतिकारक्षमता,"त्यांच्या विशिष्ट गुणांमुळे विशिष्ट प्रदेशात होणारी वाढ अवलंबून असते जसे धान्याची चांगली गुणवत्ता , उच्च उत्पन्न , गंजविरोधी क्षमता , जमीनीची काजळीप्रतिकारक्षमता ." बरसीम बियाणे करण्यास असते नमुने असतात,बरसीम बियाणे स्वच्छ करण्यास सोपे असते आणि चांगले व्यापारिक नमुने सामान्यपणे उपलब्ध असतात ; व्यापारामधील स्रोत आहे,हे आंतरराष्ट्रीय व्यापारामधील मुख्य स्रोत आहे . अलीकडे भारतामध्ये पाकिस्तानमध्ये बरसीम बियाण्याची गुणवत्ता उपलब्धता सुधारलेली,"अलीकडे , भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये बरसीम बियाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता लक्षणीयरित्या सुधारलेली आहे ." बिजोत्पादनाच्1.7या उद्देशांसाठी शेती चार्‍यांसाठी केली जाते कापण्या पिके केल्या जातात उशिराने केलेली कापणी बीजोत्पादन करते,"बिजोत्पादनाच्1.7या उद्देशांसाठी शेती ही चार्‍यांसाठी म्हणून केली जाते , आणि सामान्यपणे एक किंवा दोन कापण्या ( पिके ) केल्या जातात ; तथापि , उशिराने केलेली कापणी ही बीजोत्पादन कमी करते ." बियाण्याच्या शेतांसाठी बियाणे वापरले गेले पाहिजे प्रकारची शुद्धता खरेपणा खात्री करून घेण्यासाठी बाळगली पाहिजे,बियाण्याच्या शेतांसाठी चांगले स्वच्छ बियाणे वापरले गेले पाहिजे आणि प्रकारची शुद्धता आणि खरेपणा ह्यांची खात्री करून घेण्यासाठी नेहमीची सावधगिरी बाळगली पाहिजे . पीक तुकडे होऊ नये काळजी घेऊन हाताने कापले जाते नंतर सुकल्यानंतर झोडपणी केली जाते,"पीक हे तुकडे होऊ नये म्हणून काळजी घेऊन हाताने कापले जाते , आणि नंतर सुकल्यानंतर झोडपणी केली जाते ." कि.ग्रॅ. हे. बियाणे मिळू शकते,८०० ते १२०० कि.ग्रॅ. / हे. बियाणे मिळू शकते . चार्‍यासाठी वेळा सिंचनाची गरज असते बीजोत्पादनासाठी सुमारे वेळा,चार्‍यासाठी १० ते १५ वेळा सिंचनाची गरज असते आणि बीजोत्पादनासाठी सुमारे अठरा वेळा NULL ; लवकरच्या पेरण्यांचे अवस्थेत आठवड्याला सिंचन झाले पाहिजे गरजेनुसार,"खूप लवकरच्या पेरण्यांचे प्रारंभिक अवस्थेत दर आठवड्याला सिंचन झाले पाहिजे , त्यानंतर गरजेनुसार ." ऋतूमध्ये पेरणी झाली असली कापणी दिवसांनंतर करू शकतो,जर ऋतूमध्ये लवकर पेरणी झाली असली तर पहिली कापणी पन्नास ते साठ दिवसांनंतर करू शकतो ; उशिराने केलेल्या पेरणीच्या पिकामध्ये अंतर असते,उशिराने केलेल्या पेरणीच्या पिकामध्ये अंतर अधिक जास्त असते . खोडे सुकविणे नाहीत,रसाळ खोडे ही सुकविणे सोपे नाहीत वसंत ऋतूतील उशिरा झालेल्या वाढीपासून बनते उत्पादन जोमावर असते तापमान असतात झाडपाला सुकलेला असतो,"; वैरण हे वसंत ऋतूतील उशिरा झालेल्या वाढीपासून बनते जेव्हा उत्पादन जोमावर असते , तापमान उच्च असतात आणि झाडपाला थोडा अधिक सुकलेला असतो तेव्हा ." करणे आहे एकदा सुकले पर्णपतन प्रमाणात होते,"हे बरे करणे अवघड आहे , आणि एकदा सुकले की पर्णपतन सामान्यपणे मोठ्या प्रमाणात होते ." शेतकरी नेहमी शेतातील पीक सुकवतात,छोटे शेतकरी नेहमी अंशतः शेतातील पीक सुकवतात नंतर शेतवाडीच्या जवळपास घराच्या छतावर क्षेत्रांमध्ये हलवले जाते,", नंतर ते शेतवाडीच्या जवळपास घराच्या छतावर किंवा इतर सुरक्षित क्षेत्रांमध्ये हलवले जाते" गळून पडलेली पाने नंतर झाडून टाकू शकता,; गळून पडलेली पाने नंतर झाडून टाकू शकता . क्लोव्हर रंगाचे पुष्पशीर्ष असलेले पीक आहे,"किरमिजी क्लोव्हर हे लक्षवेधक , किरमिजी रंगाचे शंक्काकार पुष्पशीर्ष असलेले उभे वार्षिक पीक आहे ." वैरणीसाठी युरोपमध्ये ऋूतूत उगवतो नेहमी आडपीक उचल पीक,"हा वैरणीसाठी दक्षिण युरोपमध्ये आणि यूएसएमध्ये थंड ऋूतूत उगवतो , नेहमी आडपीक ( उचल पीक म्हणून ." परिस्थिती जमिनी सहन करणाराही नाही दुष्काळ नाही,"हा भूमध्यसामुद्रिक परिस्थिती आणि हलकी जमिनी ह्यांच्याशी अनुकूलित NULL , आणि हा अतिशय थंड सहन करणाराही नाही आणि दुष्काळ नाही ." बियाणे सुप्तावस्था नसलेलेसुद्धा नाही बियाण नसलेले आहे पिकल्यानंतर लगेच उगवतात आर्द्रतेच्या संपर्कात आले,"त्याचे बियाणे सुप्तावस्था नसलेलेसुद्धा नाही आणि कठीण बियाण नसलेले पण आहे , आणि पिकल्यानंतर लगेच उगवतात जर आर्द्रतेच्या संपर्कात आले तर" ऋतूत वैरण होते कापले जाते असते नसते,"उष्ण ऋतूत हे वैरण सहज तयार होते , जेव्हा ते कापले जाते , परंतु ते केसाळ असते आणि खूप नसते ." क्षेत्रांमध्ये उगवणारे आहे,हे युरेशियाच्या समशीतोष्ण आणि उप-उत्तरधुवीय क्षेत्रांमध्ये उगवणारे उभे आहे . शेती शतकापासून केली जात स्पेन हॉलंड इटलीमध्ये शतकात वापर झाला,"संभवतः ह्याची शेती चवथ्या शतकापासून केली जात आहे , परंतु स्पेन , हॉलंड आणि उत्तर इटलीमध्ये सतराव्या शतकात त्याचा व्यापक वापर सुरू झाला ." परिस्थितीत वनस्पती वर्षांपर्यंत जगू शकते पीक मानले पाहिजे,"थंड अनुकूल परिस्थितीत , वनस्पती ही सात वर्षांपर्यंत जगू शकते , परंतु हे सामान्यपणे दोन वर्षीय पीक मानले गेले पाहिजे ." युरोप अमेरिकामध्ये शतकांमध्ये आवर्तनांचे क्रमावर्तनांचे मृदा-सुधारक शेतीमध्ये ठरले अजूनही वैरणीचे पीक आहे,"हे युरोप आणि उत्तर अमेरिकामध्ये अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये कृषियोग्य आवर्तनांचे ( क्रमावर्तनांचे ) मृदा-सुधारक म्हणून समशीतोष्ण शेतीमध्ये खूप ठरले , आणि अजूनही हे महत्त्वाचे वैरणीचे पीक आहे ." लागणार्‍या लागलेल्या वेळेत हवामान वातावरण पीक बदल होत राहतो,"( लागणार्‍या / लागलेल्या ) वेळेत हवामान , वातावरण आणि पीक ह्यांनुसार बराच बदल होत राहतो ." परिस्थितीत कापणीच्या दिवशी गवताचा भारा बांधू शकतो गासडी बांधू शकतो गाडीतून भरून नेऊ शकतो तुकडे-तकुडे होऊन पानांचे नुकसान टाळण्यासाठी झाले पाहिजे,"कोरड्या गरम उपोष्णकटिबंधी परिस्थितीत , कापणीच्या दिवशी गवताचा भारा बांधू शकतो , गासडी बांधू शकतो किंवा गाडीतून भरून नेऊ शकतो , आणि खरोखर तुकडे-तकुडे होऊन अत्यधिक पानांचे नुकसान टाळण्यासाठी असे झाले पाहिजे ." जेथे गारठा पडतो तेथे हिरवळ कापणीयंत्रांचे संरक्षण करण्यासाठी व्हावे पृष्ठभागावर गोट्या असलेल्या क्षेत्रांची यंत्राद्वारे सपाटीकरण आहे,"जेथे गारठा पडतो , तेथे वसंतऋतूत हिरवळ कापणीयंत्रांचे संरक्षण करण्यासाठी न व्हावे म्हणून ) पृष्ठभागावर दगडी आणि गोट्या असलेल्या क्षेत्रांची अवजड यंत्राद्वारे सपाटीकरण हे खूप आहे ." वापर आहे गवताच्या मैदनाचा घनदाटपणा वाढतो सुकण्यास अडथळा निर्माण करतो पीक खाली लोळवू शकतो कापणीमध्ये अडचणी येतात नुकसान होते,"नायट्रोजनयुक्त खतांचा अतिशय वापर मर्यादित आहे कारण ह्याने गवताच्या मैदनाचा घनदाटपणा वाढतो , जो सुकण्यास अडथळा निर्माण करतो आणि पीक खाली लोळवू शकतो , ज्यामुळे नंतरच्या कापणीमध्ये अडचणी येतात आणि नुकसान होते ." चाके चालल्याने नुकसान होते सघननाद्वारे दृढीकरणाद्वारे शेतकामात विलंब लागतो शेंड्यांचे पुनर्वाढीचे नुकसान झाल्याने रोपट्यांच्या उत्पादनात जीवनावधीत होऊ शकते,"चाके चालल्याने जे नुकसान होते त्यामुळे , एकतर जमि